<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511</id><updated>2012-02-16T04:16:47.432-08:00</updated><title type='text'>mumbai crime diary</title><subtitle type='html'>its all about criminal happenings in mumbai.</subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><link rel='next' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default?start-index=101&amp;max-results=100'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>407</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-5987947025976495113</id><published>2011-06-12T09:29:00.000-07:00</published><updated>2011-06-12T09:34:26.097-07:00</updated><title type='text'>जे डे -  ‍अंडरवर्ल्डचा एन्सायक्‍लोपिडीया</title><content type='html'>&lt;a href="http://2.bp.blogspot.com/-yBB31ZEZzh0/TfTqhvB9hiI/AAAAAAAAAGE/OMTwG23j4V8/s1600/images.jpg"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 121px; height: 92px;" src="http://2.bp.blogspot.com/-yBB31ZEZzh0/TfTqhvB9hiI/AAAAAAAAAGE/OMTwG23j4V8/s400/images.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5617372500519126562" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;" यार, भूक लगी है, मुझे कुछ खाना है. यहॉं कॅन्टीन तो होगा ना. कुछ साधा होगा तो भी चलेगा,' जे डे म्हणत होते. रेल्वे पो लिसांनी ऑ फि शियल सिक्रेट ऍक्‍टखाली अटक केलेला पत्रकार ताराकांत द्वीवेदी ऊर्फ अकेला याची सुटका व्हावी यासाठी गुन्हे पत्रकारांची फौज घेऊन मंत्रालयात गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या कार्यालयावर धडक देणारे जेडे यांच्यासोबत माझे झालेले ते शेवटचे संभाषण. मुंबईच्या अंडरवर्ल्डचा चालता बोलता एन्साक्‍लोपिडीया असलेल्या जेडे सारखा माणूस "साधा' ही चलेगा असं म्हणेल असे वाटलं नव्हते. त्यांच्या या सादगीतच त्यांचे मोठेपण दडलेले होते. पुढच्याच क्षणात एका मित्रासोबत मोबाईल फोनवर बोलत निघुन गेलेले जेडे आज प्रकर्षाने आठवले ते पवई येथे मोटारसायकलवरून आलेल्या काही शार्प शुटरने बेछुट गोळीबारात मरण पावल्याचे कळाल्यावर. मुंबईच्या गुन्हे पत्रकारीतेत पंचवीस वर्षांपेक्षा जास्त दांडगा अनुभव असेलले जेडे अतिशय मितभाषी आणि सुस्वभावी. तीनच दिवसांपूर्वी कुरार येथे झालेल्या चार तरूणांच्या हत्येच्या प्रकरणात गुन्हे शाखेने पाच जणांना अटक केली. त्याच्या पत्रकार परीषदेला देखील जेडे त्यांच्या नेहमीच्या खूर्चीवर येऊन बसले होते. अनेक जुने जाणते पत्रकार एखाद्या प्रकरणातली स्वाभाविक माहिती सुद्धा परीषदेत मोठमोठ्याने आवाज करून प्रश्‍न विचारतात.अशा वेळी पत्रकार कक्षाच्या कोपऱ्यात असलेल्या सीटवर जेडे उपस्थित आहेत का हे देखील शोधावे लागायचे. अतिशय शांत चित्ताने समोरचा अधिकारी काय बोलतोय याकडे, त्यांचे बारकाईने लक्ष असायचे. परीषद संपल्यावर काही तरी वेगळे , विशेष मिळविण्यासाठी बरेच पत्रकार संबंधित अधिकाऱ्याच्या मागावर जाताना दिसायचे.मात्र, जेडें त्यांच्या मोबाईल फोनवर जुंपायचे. दुसऱ्या दिवशी कोणत्याही वृत्तपत्रात नसेल अशी बातमी ते द्यायचे. हीच&lt;br /&gt;बातमी मग दिवसभर काही प्रमुख वृत्तवा हिन्या चालवायच्या. तर, आमच्यासारखे मुंबईच्या गुन्हे पत्रकारीतेत अवघी काही वर्षे झालेले पत्रकार तिचा फॉलोअप घ्यायला बघायचो.मात्र, आज झालेल्या घटनेनंतर उद्यापासून गुन्हे पत्रकारीतेचा हा कोष कोणालाच दिसणार नाही या जाणीवेने सुद्धा मनावर प्रचंड दडपण आहे. डे यांच्यासोबत अशी खूपच घनिष्ठ संबंध नसले तरी एकमेकांना चांगले ओळखू एवढा परीचय नक्कीच होता. ज्या सकाळ या वृत्तपत्रात मी गुन्हे पत्रकार म्हणून काम करतो त्या माझ्या वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक व मालकांशी थेट बोलावे लागण्याचा योग देखील डे यांनी दिलेल्या बातमीला फॉलोअप करताना आल्याचा अनुभव गाठीशी आहे. त्यावेळी डे यांनी केलेली मदत, दिलेला आधार महत्वाचा होता. जेडी पाटील तेव्हा होते. ते आणि मी पो लिस आयुक्तालयात जेडे ला भेटल्याचे आजही स्पष्ट आठवते. त्यापूर्वी डे यांचे फक्त नाव आणि बातम्याच वाचत होतो. यानंतर केव्हाही, कुठेही भेटल्यावर त्यांचे ते आवर्जून ओळख दाखवित. चालता चालताच त्यांचं हात दाखविणं, स्मितहास्य करणं आज प्रकर्षाने आठवते. ज्येष्ठ पत्रकार असल्याचा आणि त्यांच्याकडे असलेल्या सगळ्यापेक्षा वेगळ्या बातम्यांचा त्यांना कधी गर्वही नव्हता. त्यामुळेच त्यांच्या मानाने माझ्यासारख्या नवख्या पत्रकाराला देखील ते त्यांच्याकडे असलेले अनुभवाचे दोन शब्द सांगत. सट्टेबाजीच्या बातम्या करताना सट्टेबाजाचे पूर्ण नाव दिल्याने काय अडचणी येऊ शकतात. तसेच त्यांची टोपण नावेच का द्यावीत याचे चांगले उदाहरण शोभन कालाचौकीचे नाव घेऊन त्यांनीच समजावून सांगितले होते. उद्योन्मुख पत्रकारांना प्रोत्साहन द्यायला आपली कशी मदत होईल याकडे लक्ष देत असतानाच फुकाचा आव त्यांनी कधीच आणला नाही.त्यामुळेच पो लिस आयुक्तालयात पत्रकार कक्षाजवळ असलेल्या झाडाखाली ग्री&lt;br /&gt;लला टेकून उभे असलेले डे दिसल्यावर मराठी, हिन्दी आ णि इंग्रजी वृत्तपत्रांतील अथवा वा हिन्यांचे पत्रकार त्यांच्यासोबत एखाद्या गुन्ह्याची चर्चा करायला उभी राहताना काल परवापर्यंत सगळ्यानीच पाहिली. डे यांच्या अशाच स्वभावामुळे साध्या पो लिस शिपायापासून पो लिस दलातील उच्चपदस्थ अधिकारी त्यांच्या अगदी जवळचे. कितीही मोठा अधिकारी असू द्या, सर्व पत्रकारांपेक्षा काहीशी चांगली ट्रीटमेंट डे यांना हमखास मिळायची. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबईच्या अंडरवर्ल्डसोबत थेट भिडण्याचा जेडेंच्या स्वभावानेच त्यांचा बळी घेतला हेच यावेळी म्हणावे लागेल. वीस वर्षांपेक्षा जास्त काळ गुन्हे पत्रकारीतेत असलेल्या डे यांनी आजवर अनेक ब्रेकींग स्टोरीज दिल्या. बातमी मागची बातमी शोधत असताना हे का घडले याचा शोध घेण्यात विशेष रस असलेले डे त्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून त्यांना पडलेल्या प्रश्‍नांची उत्तरे शोधत असल्याचे त्यांच्या बातम्यांतूनच दिसत होते. काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रात गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या डिझेल चोरीच्या अवैध धंद्याचे रॅकेट दहा हजार कोटी रुपयांच्या उलाढालीपर्यंत असल्याचे त्यांनी उघडकीस आणले होते. एकीकडे पेट्रोल आ णि डिझेलचे दर वाढत असताना मिड डेत प्रसिद्ध झालेली ही बातमी अ तिशय वाचनीय ठरली. परीणामी अनेक वर्षांपासून डोळ्यावर पट्टी बांधणाऱ्या पोलिसांनी सुद्धा कारवाया करायला सुरवात केली. त्यांच्या याच बातमीने तर त्यांचा बळी घेतला नाही ना अशी दाट शक्‍यता आज दिवसभर वाटत होती. अंडरवर्ल्डसोबत कनेक्‍शन असलेल्या काही पोलिस अधिकाऱ्यांचे बुरखे फाडायला देखील त्यांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून सुरवात केली होती. &lt;br /&gt;आफ्टरनुनसारख्या सायंदैनिकातून आपल्या करीअरची सुरवात करणारे डे आजच्या घडीला इंग्रजी वर्तमानपत्रसृष्टीतील सर्वात ज्येष्ठ गुन्हे पत्रकार. वाचकाची गरज भागवित असताना स्वतःचे वैयक्तिक आयुष्य शुन्य करून घेणाऱ्या गुन्हे पत्रकारांसाठी प्रत्येक बातमी किती तोलून मोलून लिहावी लागते हे त्यांनाच माहित. वाचकांसाठी फक्त एक बातमी असलेली ती माहिती मिळविताना त्या बातमीदाराने केलेले प्रयत्न कधीच त्यात दिसत नाहीत. डे यांच्या बाबतीत ही तसेच होते. त्यांच्या बातम्या सगळ्यांनाच दिसत, मात्र, त्यापाठी त्यानी केलेली मेहनत, धडपड, प्रयत्न त्यांनाच ठाऊक. अशाच काही बातम्यांची किंमत डे यांना आज स्वतःचे प्राण गमावून चुकती करावी लागली. &lt;br /&gt;डे यांच्या रूपाने मुंबईच्या गुन्हेगारीचा चालता बोलता एन्सायक्‍लोपिडीया गेला. एका अर्थाने डे यांचा मृत्यू देखील एका हार्ड कोअर क्राईम रिपोर्टरला शोभावा असाच आहे. सैनिकाचे मरण शत्रुसोबत रणांगणावर लढताना यावे असे म्हटले जाते. तरच त्या मरणाला काही अर्थ असतो. तसेच डे यांचे मरण देखील एका निधड्या छातीच्या क्राईम रिपोर्टरला शोभेल असेच होते. त्यांच्या मृत्युमुळे गुन्हे पत्रकारीतेचे झालेले नुकसान कधीही भरून न येणारे असेच आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-5987947025976495113?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/5987947025976495113/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=5987947025976495113' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/5987947025976495113'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/5987947025976495113'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2011/06/blog-post.html' title='जे डे -  ‍अंडरवर्ल्डचा एन्सायक्‍लोपिडीया'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/-yBB31ZEZzh0/TfTqhvB9hiI/AAAAAAAAAGE/OMTwG23j4V8/s72-c/images.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-4251016840788117053</id><published>2010-03-31T01:43:00.001-07:00</published><updated>2010-03-31T01:43:58.657-07:00</updated><title type='text'>बेस्टच्या धडकेने तरुणाचा मृत्यू</title><content type='html'>&lt;span style="font-style:italic;"&gt;&lt;br /&gt;देवनारमध्ये संतप्त जमावाकडून चार बसची तोडफोड&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt; घाटकोपरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव बेस्ट बसने वीस वर्षीय तरुणाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तो जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी देवनार येथे घडली. या घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या संतप्त जमावाने अपघातग्रस्त बेस्टच्या चालकाला बेदम मारहाण करून चार बेस्ट बसची तोडफोड केली. अपघाताच्या घटनेनंतर या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने याठिकाणी स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांनाही तैनात करण्यात आले होते. दरम्यान, अपघात घडविणाऱ्या बेस्टचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. &lt;br /&gt;देवनार कत्तलखान्याजवळ टाटा कॉलनी झोपडपट्टीत सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. याठिकाणी एका चप्पलच्या दुकानात काम करणारा बिलाल जुल्फीकार खान (20) हा तरुण डोक्‍यावर चप्पलच्या बॉक्‍सने भरलेली गोणी घेऊन जात होता. या वेळी मागून आलेल्या बेस्टच्या 380 क्रमांकाच्या भरधाव बसने त्याला जोरदार धडक दिली. बसच्या मागील बाजूला असलेल्या चाकाखाली आल्याने बिलाल जागीच मरण पावला. या घटनेला बेस्ट बसचालक जबाबदार असल्याचे पाहून या परिसरातील काही रहिवाशांनी चालक भरत जानू नराळे (45) यांना खाली उतरवून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. या प्रकाराची माहिती काही वेळेत बिलालच्या नातेवाईक व मित्रमंडळींसह सर्वच रहिवाशांना झाली. बिलालच्या मृत्यूचा राग अनावर झाल्यामुळे या नागरिकांनी या परिसरात येणाऱ्या बेस्टच्या गाड्यांवर दगडफेक करायला सुरुवात केली. अर्ध्या तासाच्या काळात या मार्गाने जाणाऱ्या चार बेस्ट बसमधील नागरिकांना खाली उतरवून येथील संतप्त जमावाने त्यांची तोडफोड केली. तोडफोड झालेल्या बेस्ट बसमध्ये माहीमला जाणाऱ्या दोन, तर मुंबई सेंट्रल व घाटकोपरच्या अमृतनगरला जाणाऱ्या प्रत्येकी एका बसचा समावेश आहे. गाड्यांची तोडफोड करीत असतानाच तरुणांच्या एका जमावाने गोवंडी&lt;br /&gt;रेल्वेस्थानकापासून टाटानगर व देवनार कत्तलखान्याकडे जाणारा रस्ता पूर्णपणे अडविला. त्यामुळे या परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडीही झाली होती. स्थानिक पोलिसांना तोडफोड करणाऱ्या जमावावर नियंत्रण आणणे अवघड झाल्याने या भागात राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांची तुकडी पाठविण्यात आली. पोलिस आल्याचे पाहून गाड्यांची तोडफोड करणारा जमाव तेथून काही क्षणातच पळून गेला. पोलिसांनी अपघातात मरण पावलेल्या बिलाल खानचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात पाठविला, तर रहिवाशांच्या मारहाणीत जबर जखमी झालेला बसचालक भरत नराळे याला उपचारासाठी शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या बसचालक नराळे याला अटक केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी. एस. भालेराव यांनी सांगितले. बेस्ट बसच्या नुकसानीप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचेही ते म्हणाले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakal,17 th january)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-4251016840788117053?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/4251016840788117053/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=4251016840788117053' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/4251016840788117053'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/4251016840788117053'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2010/03/blog-post_8032.html' title='बेस्टच्या धडकेने तरुणाचा मृत्यू'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-6867546470453292703</id><published>2010-03-31T01:41:00.000-07:00</published><updated>2010-03-31T01:42:07.420-07:00</updated><title type='text'>चौदा वर्षीय मुलीची हत्या करणाऱ्याला अटक</title><content type='html'>&lt;span style="font-style:italic;"&gt;आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt; चौदा वर्षीय मुलीच्या हत्येप्रकरणी तिच्या इमारतीतच राहणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. हत्येपूर्वी या मुलीवर बलात्कार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हत्येनंतर मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेल्या गोणीवरून मारेकऱ्याचा सुगावा लागल्याचे पोलिसांनी सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वाशीनाक्‍याच्या म्हाडा वसाहतीत असलेल्या पंचरत्न सोसायटीत 8 जानेवारीला हा प्रकार उघडकीस आला. आरसीएफ पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू होता. ज्या गोणीत या मुलीचा मृतदेह बांधून टाकला, ती गोणी याच परिसरात राहणाऱ्या एका भाजीविक्रेत्या महिलेची असल्याचे स्पष्ट झाले. या भाजीविक्रेत्या महिलेची पोलिसांनी चौकशी केली असता पंचरत्न सोसायटीत तळमजल्यावर राहणाऱ्या नागेश घोलप (24) या तरुणाच्या आईने एक गोणी नेल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या हत्येमागे नागेश घोलप असल्याचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी नागेशच्या हालचालीवर लक्ष ठेवले. नागेशविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून पोलिसांनी त्याला अटक केली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;7 जानेवारीला शॅम्पू आणण्यासाठी जात असलेल्या या मुलीला त्याने घरात बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले. शुद्धीवर आल्यानंतर ही मुलगी झालेल्या प्रकाराची बाहेर वाच्यता करेल, या भीतीने त्याने तिचा गळा आवळून खून केला. यानंतर घराला कुलूप लावून तो बाहेर निघून गेला. त्याच रात्री उशिरापर्यंत या मुलीचा तिच्या नातेवाईकांकडून शोध सुरू होता. अखेर तिच्या नातेवाईकांनी ती बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली. दुसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास त्याने या मुलीचा मृतदेह गोणीत कोंबून शेजारीच असलेल्या एका रिकाम्या घरात ठेवून दिल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. पोलिस निरीक्षक शैलेश पासलवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय बापकर यांच्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakal,15 th january)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-6867546470453292703?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/6867546470453292703/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=6867546470453292703' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/6867546470453292703'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/6867546470453292703'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2010/03/blog-post_8391.html' title='चौदा वर्षीय मुलीची हत्या करणाऱ्याला अटक'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-1191944074529563037</id><published>2010-03-31T01:39:00.000-07:00</published><updated>2010-03-31T01:41:20.042-07:00</updated><title type='text'>शीव येथे महाविद्यालयीन  विद्यार्थिनीची आत्महत्या</title><content type='html'>&lt;span style="font-style:italic;"&gt;पाचव्या मजल्यावरून मारली उडी &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt; शीव येथील साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात एफ.वाय. बी.कॉम.ला असलेल्या अठरा वर्षांच्या मुलीने आज सायंकाळी ती राहत असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट नसले, तरी अभ्यासाच्या तणावातून हा प्रकार घडला असावा काय, याचा पोलिस शोध घेत आहेत. &lt;br /&gt;या घटनेची माटुंगा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. ब्राह्मणवाडी येथील के. सुब्रमण्यम मार्गावर असलेल्या "अमर व्हिला' इमारतीमध्ये हा प्रकार घडला. या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या शिबानी आशीष सेठ या विद्यार्थिनीने सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या खाली उडी मारली. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शिबानीच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील देशमुख यांनी दिली. ऐन मकर संक्रांतीच्या दिवशी झालेल्या या घटनेनंतर माटुंगा परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-style:italic;"&gt;बेरोजगार तरुणाची आत्महत्या&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt; बेरोजगारीने ग्रासलेल्या एका 30 वर्षीय मद्यपी तरुणाने त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आज दुपारी ना. म. जोशी मार्ग परिसरात घडला. &lt;br /&gt;किशोर कालिदास सोळंकी असे या आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. ना. म. जोशी मार्ग येथील मरिअम्मा चाळीत राहणाऱ्या किशोरला दारूचे व्यसन होते. 10 वर्षांपूर्वी लग्न झालेल्या किशोरची पत्नी त्याच्या व्यसनामुळे त्याला सोडून माहेरी निघून गेली होती. आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घरात एकटाच असलेल्या किशोरने नायलॉनच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakal,15 th january)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-1191944074529563037?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/1191944074529563037/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=1191944074529563037' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/1191944074529563037'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/1191944074529563037'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2010/03/blog-post_3774.html' title='शीव येथे महाविद्यालयीन  विद्यार्थिनीची आत्महत्या'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-8199985095339042380</id><published>2010-03-31T01:37:00.000-07:00</published><updated>2010-03-31T01:38:45.872-07:00</updated><title type='text'>मुंबई पोलिसांवर राजस्थानात  गावकऱ्यांकडून हल्ला</title><content type='html'>&lt;span style="font-style:italic;"&gt;एक ठार; दोन पोलिस जखमी &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt; एका गंभीर गुन्ह्यात हव्या असलेल्या दोघा गुन्हेगारांना पकडण्यासाठी राजस्थानला गेलेल्या जुहू &lt;br /&gt;पोलिसांच्या पथकावर स्थानिक गावकऱ्यांनी आज हल्ला केला. या वेळी स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गावकऱ्यांच्या दिशेने केलेल्या गोळीबारात एक ग्रामस्थ ठार झाला. गावकऱ्यांच्या हल्ल्यात एक अधिकारी आणि एक शिपाई जबर जखमी झाले आहेत. राजस्थान पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती उपलब्ध न झाल्याने याबाबत माहिती देण्यास अतिरिक्त पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी नकार दिला. जखमी झालेल्या पोलिसांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जुहू येथील एका महिला डॉक्‍टरच्या घरात झालेल्या 40 लाख रुपयांच्या चोरीच्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी जुहू पोलिसांचे पथक राजस्थानच्या डुंगरपूर जिल्ह्यात दाखल झाले. स्थानिक पोलिसांना आपल्या कारवाईची कोणतीही कल्पना न देता जुहू पोलिसांनी जयंतीलाल या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिस डुंगरपूरपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या बंबारा गावात गेले. याठिकाणी जयंतीलालचा साथीदार असलेल्या दिनेश नावाच्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिस गेले. या वेळी दिनेशच्या नातेवाईकांनी आरडाओरड करायला सुरुवात केल्याने त्याचे अपहरण केले जात असल्याचे स्थानिक ग्रामस्थांना वाटले. त्यामुळे मुंबईतून आलेल्या या पथकावर ग्रामस्थ धावून गेले. गावातील तरुण आणि वृद्ध अंगावर धावून आल्याचे पाहून पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गावकऱ्यांच्या दिशेने गोळीबार करायला सुरुवात केली. यात मगन हा ग्रामस्थ ठार झाला. या वेळी ग्रामस्थांनी लाठ्याकाठ्यांच्या सहाय्याने पोलिसांनाही बेदम मारहाण केली. या मारहाणीत एक पोलिस उपनिरीक्षक व एक पोलिस शिपाई जबर जखमी झाले आहेत. जखमींवर उदयपूर येथे उपचार सुरू आहेत. एका गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी जुहू पोलिसांचे पथक राजस्थानला गेले होते. याबाबत राजस्थान पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळाली नसल्याने कोणतीही प्रतिक्रिया देणे योग्य नसल्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakal,15 th january)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-8199985095339042380?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/8199985095339042380/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=8199985095339042380' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/8199985095339042380'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/8199985095339042380'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2010/03/blog-post_8794.html' title='मुंबई पोलिसांवर राजस्थानात  गावकऱ्यांकडून हल्ला'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-6099901677165796732</id><published>2010-03-31T01:36:00.000-07:00</published><updated>2010-03-31T01:37:22.778-07:00</updated><title type='text'>पोलिस महासंचालक पदासाठी  रॉय, श्रीवास्तव, गफूर यांची नावे</title><content type='html'>&lt;span style="font-style:italic;"&gt;&lt;br /&gt;निवड समितीच्या बैठकीत शिवानंदन यांचे नाव पिछाडीवर &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt; तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या नियुक्तीचा तिढा अखेर सुटला आहे. महासंचालकांच्या नियुक्तीसंबंधी राज्य सरकारने गठित केलेल्या निवड समितीच्या आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या पदाकरिता अनामी रॉय, पी. पी. श्रीवास्तव व हसन गफूर या तीन ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावांवर प्रामुख्याने चर्चा झाली. या अधिकाऱ्यांच्या नावांची अंतिम यादी उद्या (ता. 14) गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे पाठविली जाणार आहे. सेवाज्येष्ठतेत कमी पडत असल्याने मुंबईचे पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांचे नाव या स्पर्धेतून मागे पडल्याचे गृह खात्यातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.&lt;br /&gt;राज्य पोलिस दलात अतिशय महत्त्वाचे समजले जाणारे राज्याचे पोलिस महासंचालक पद एस. एस. विर्क यांच्या निवृत्तीनंतर रिक्त होते. ऑक्‍टोबरअखेर विर्क यांच्या झालेल्या सेवानिवृत्तीनंतर सरकारने या पदाचा अतिरिक्त कार्यभार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक अनामी रॉय यांच्याकडे सोपविला. याच काळात पोलिस दलात असलेले अंतर्गत वाद व गटबाजीने उचल खाल्ल्याने गेले तीन महिने हे पद भरण्यासंबंधी अंतिम निर्णय सरकारने घेतला नव्हता. या पदावर योग्य अधिकाऱ्याची निवड व्हावी यासाठी राज्याचे मुख्य सचिव, गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव व महसूल खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अशा त्रिसदस्यीय समितीचे सरकारने गठण केले होते. &lt;br /&gt;सेवाज्येष्ठता आणि गुणवत्ता या दोन महत्त्वाच्या निकषांचा विचार करता, या पदासाठी अनामी रॉय, पी. पी. श्रीवास्तव, हसन गफूर व डी. शिवानंदन या चार वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या पॅनेलमधून ही नियुक्ती करण्यात येणार होती. याबाबत गठित करण्यात आलेल्या समितीची आज मुख्य सचिव जे. पी. डांगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तब्बल दीड तास झालेल्या या बैठकीत सेवाज्येष्ठता आणि गुणवत्ता या निकषांवर अनामी रॉय, कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक पी. पी. श्रीवास्तव आणि गृहनिर्माण विभागाचे महासंचालक हसन गफूर यांच्याच नावावर विशेषत्वाने खल झाल्याचे मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. सेवाज्येष्ठतेत कमी पडत असल्याने पोलिस महासंचालक पदाच्या स्पर्धेत मुंबईचे पोलिस आयुक्त डी. शिवानंदन मागे पडल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी उद्या गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे पाठविली जाणार असून, यापैकी एका अधिकाऱ्याच्या नावावर येत्या आठवडाभरात शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती गृह खात्यातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakal, 14 th january)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-6099901677165796732?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/6099901677165796732/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=6099901677165796732' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/6099901677165796732'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/6099901677165796732'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2010/03/blog-post_537.html' title='पोलिस महासंचालक पदासाठी  रॉय, श्रीवास्तव, गफूर यांची नावे'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-1400256167584453960</id><published>2010-03-31T01:34:00.000-07:00</published><updated>2010-03-31T01:35:48.444-07:00</updated><title type='text'>सरबज्योतसिंगवर पाच दिवसांत आरोपपत्र</title><content type='html'>&lt;span style="font-style:italic;"&gt;एक कोटीच्या लाचप्रकरणी सीबीआयची माहिती&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt; नाशिक येथील कंत्राटदाराकडून एक कोटी रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेला केंद्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष बुटासिंग यांचा मुलगा सरबज्योतसिंग ऊर्फ स्वीटीबाबा याच्याविरुद्ध येत्या पाच दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. या प्रकरणात सीबीआयने बुटासिंग यांचाही जबाब नोंदविला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दरम्यान, गेल्या वर्षी केंद्राने दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा 25 टक्के जास्त काम करणाऱ्या मुंबई विभागाने यंदा राज्यातील सर्व जिल्ह्यांत पोचण्याचे लक्ष्य ठरविल्याची माहिती सीबीआयचे सहसंचालक ऋषिराज सिंग यांनी दिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2009 मध्ये केलेल्या कामगिरीचा आढावा आज झालेल्या पत्रकार परिषदेत घेण्यात आला. जुलै 2009 मध्ये सीबीआयने एक कोटी रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केलेला केंद्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष बुटासिंग यांचा मुलगा सरबज्योत सिंग याला अटक केली होती. नाशिक येथील कंत्राटदार रामराव पाटील यांची अनुसूचित जाती-जमाती आयोगापुढे सुनावणी होणार होती. या प्रकरणातून मुक्तता करून देतो असे सांगून सरबज्योत सिंगने त्याच्याकडून तीन कोटी रुपयांची मागणी केली होती. यानंतर या प्रकरणात एक कोटी रुपयांची तडजोड झाली होती. ही रक्कम घेताना सरबज्योतचा साथीदार अनुप बेगी याला सीबीआयने अटक केली होती. ही रक्कम सरबज्योतसाठी घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर सीबीआयने त्यालाही अटक केली. सीबीआयने केलेल्या तपासानंतर या प्रकरणाचे आरोपपत्र तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या पाच दिवसांत सबरज्योतवर आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे सहसंचालक ऋषिराज सिंग यांनी सांगितले.&lt;br /&gt;आयकर खात्यातील सहायक आयुक्त राजकुमार भाटिया, अतिरिक्त आयुक्त केशकामत, वायरलेस विभागातील विभागीय परवाना अधिकारी लीलाधर हुमणे यांच्यावर सापळा रचून कारवाया करण्यात आल्या. कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकातून गेली काही वर्षे सुरू असलेले रेल्वे पोलिस बिलातील जवानांचे रॅकेटही सीबीआयने नुकतेच उद्‌ध्वस्त केले. परळच्या टाटा मेमोरियल रुग्णालयात कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी तयार होणाऱ्या औषधांच्या गैरव्यवहाराचा प्रकारही सीबीआयने उघड केल्याची माहितीही सिंग यांनी दिली. गेल्या वर्षभरात सीबीआयला संतोषकुमार झा आणि धनंजयकुमार या दोन बड्या अधिकाऱ्यांच्या प्रकरणात कारवाई करण्याची परवानगी केंद्राकडून मिळालेली नसल्याचेही त्यांनी सांगितले. वर्षभरापूर्वी सीबीआयच्या युनिटने पुण्यात सुरू केलेल्या चौकशीत सात प्रकरणे दाखल केली आहेत. त्यात सैन्यदलासाठी केल्या जाणाऱ्या खरेदीत निकृष्ट दर्जाच्या वस्तू पुरविल्याचे उघड झाले आहे. बर्फाच्छादित प्रदेशात ट्रक घसरू नयेत यासाठी वापरण्यात येणाऱ्या नॉन स्कीड चेनच्या खरेदीत 156 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण तपासाधिन आहे. डिसेंबर 2007 मध्ये हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले होते. याशिवाय जुलै 2008 मध्ये दाखल करण्यात आलेले बीएमटी गाड्यांच्या मडगार्ड खरेदीतील 5 कोटी 49 लाख रुपयांच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणातील तपासाचे कामही अंतिम टप्प्यात आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-style:italic;"&gt;&lt;br /&gt;सीबीआय (मुंबई) ची कामगिरी 2009&lt;br /&gt;दाखल गुन्हे- 52&lt;br /&gt;गैरव्यवहार उघडकीस आणण्याचे प्रकार- 62&lt;br /&gt;न्यायालयात ट्रायल सुरू असलेले गुन्हे- 38&lt;br /&gt;लाचखोर अधिकाऱ्यांवर लावलेले सापळे- 48&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakal,6 th january)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-1400256167584453960?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/1400256167584453960/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=1400256167584453960' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/1400256167584453960'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/1400256167584453960'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2010/03/blog-post_2264.html' title='सरबज्योतसिंगवर पाच दिवसांत आरोपपत्र'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-7184564806349493782</id><published>2010-03-31T01:31:00.001-07:00</published><updated>2010-03-31T01:33:52.958-07:00</updated><title type='text'>पोलिसांच्या बुलेटप्रुफ जॅकेटसाठी बिल्डरांचा निधी</title><content type='html'>&lt;span style="font-weight:bold;"&gt;मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून दीड कोटीचे धनादेश &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt; मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पोलिसांच्या आधुनिकीकरणाला वेग येत असतानाच महाराष्ट्र चेंबर्स ऑफ हाउसिंग इंडस्ट्री (एमसीएचआय) या संघटनेशी संबंधित असलेल्या मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील बिल्डर्सनी मुंबई पोलिसांना दीड कोटी रुपयांचा निधी बुलेटप्रूफ जॅकेटच्या खरेदीसाठी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे पोलिस दलावर टीकेची झोड सुरू झाली आहे.&lt;br /&gt;मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात मोठमोठे गृहनिर्माणाचे प्रकल्प उभारणाऱ्या बिल्डर्सनी मुंबई पोलिस दलाकरिता मदत म्हणून दीड कोटी रुपयांचे धनादेश दिले. सहा महिन्यांपूर्वी पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांच्या कार्यालयात या बिल्डर्सनी भेट घेतली होती. या वेळी नव्या बुलेटप्रूफ जॅकेटच्या खरेदीकरिता प्रत्येक बिल्डरने प्रत्येकी पाच लाख रुपयांचे धनादेश पोलिस आयुक्तांच्या उपस्थितीत बुलेटप्रूफ जॅकेट तयार करणाऱ्या कंपन्यांना दिले. हे सर्व धनादेश राज्य सरकारच्या यादीत अधिकृत पुरवठादार म्हणून नोंद असलेल्या बुलेटप्रूफ जॅकेटच्या पुरवठादारांना देण्यात आल्याचे सांगण्यात येते. यापूर्वीही शहरातील पोलिस चौक्‍या खासगी बिल्डर्सकडून बांधून देण्याचे प्रकार समोर आल्यामुळे पोलिस खात्यावर टीका करण्यात आली होती. याबाबत उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. न्यायालयाच्या निर्देशानंतर या चौक्‍या पाडण्यात आल्या. मुंबईकर म्हणून पोलिस दलासाठी काही तरी करता यावे या हेतूने मुंबई पोलिस दलासाठी मागविण्यात येणाऱ्या तीस बुलेटप्रूफ जॅकेटच्या खरेदीसाठी ही मदत दिल्याचे काही बिल्डर्सकडून प्रसिद्धिमाध्यमांना सांगण्यात येत आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-style:italic;"&gt;समाजासाठी काही तरी देणे लागतो या भावनेतून एमसीएचआयच्या बिल्डर्सनी पुढाकार घेऊन मुंबई पोलिस दलासाठी बुलेटप्रुफ जॅकेटच्या खरेदीसाठी निधी दिला आहे. त्यात गैर काहीच नसल्याचे पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी "सकाळ'ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakal, 13th january)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-7184564806349493782?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/7184564806349493782/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=7184564806349493782' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/7184564806349493782'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/7184564806349493782'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2010/03/blog-post_6834.html' title='पोलिसांच्या बुलेटप्रुफ जॅकेटसाठी बिल्डरांचा निधी'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-145666518879470780</id><published>2010-03-31T01:28:00.001-07:00</published><updated>2010-03-31T01:28:42.803-07:00</updated><title type='text'>बारावीची विद्यार्थिनी व युवकाची आत्महत्या</title><content type='html'>&lt;span style="font-weight:bold;"&gt;मुलीच्या आत्महत्येचे गूढ; जीवनाला कंटाळल्याचे युवकाचे पत्र &lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt; मुंबईत वर्षारंभी सुरू झालेले आत्महत्यांचे सत्र अद्याप सुरूच आहे. पोईसर (कांदिवली-पूर्व) येथे बारावीच्या एका विद्यार्थिनीने; तर विलेपार्ले येथे एका सव्वीस वर्षीय युवकाने गळफास घेतला. या दोन्ही घटनांपैकी विद्यार्थिनीच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी युवकाने आपण जीवनाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे पत्र लिहून ठेवले आहे.&lt;br /&gt;पोईसर येथे काल (ता. 11) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिवानी वीरेंद्र सिंग (17) या विद्यार्थिनीने घरात ओढणीने गळफास घेतला. ती मालाडच्या एसएनडीटी महाविद्यालयात बारावी कॉमर्सला शिकत होती. तिचे वडील रिक्षा चालवतात. काल सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तिची आई शेजारच्या मावशीसोबत बाजारात जाऊन आली. त्यानंतर दोघी शेजारच्या घरी गप्पागोष्टी करीत असतानाच घरात एकट्याच असलेल्या शिवानीने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. घरी परतल्यावर तिच्या आईच्या लक्षात हा प्रकार आला. समतानगर पोलिस ठाण्यात या प्रकरणाची काल रात्री उशिरा नोंद झाली आहे. घरात शिवानीला कोणताही त्रास नव्हता, असे तिच्या आई-वडिलांनी पोलिसांना सांगितले. शिवानीला दोन लहान भाऊ आहेत. ती अभ्यासातही हुशार असल्याने या घटनेमागे अभ्यासाचा तणाव कारणीभूत असल्याची शक्‍यताही त्यांनी नाकारली. या प्रकरणामागे प्रेमप्रकरण असावे का, याचाही शोध घेण्यात येत असल्याचे समतानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ए. एस. केंजाडे यांनी सांगितले. &lt;br /&gt;विलेपार्ले येथे आज सकाळी मंगेश महादेव गुमक (26) या तरुणाने त्याच्या मावशीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवाजीनगर येथील रामभवन चाळीत ही घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली असलेल्या मंगेशची आई आणि बहीण गावाकडे राहतात. विलेपार्ले येथे तो मावशी सेजल बाईंग यांच्याकडे राहत होता. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्या रुग्णालयात गेल्या होत्या. घरात कोण नसल्याचे पाहून मंगेशने पंख्याला गळफास घेतला. मावशी घरी परतल्यानंतर त्यांना घडलेला प्रकार लक्षात आला. या घटनेची विलेपार्ले पोलिस ठाण्यात नोंद झाली असून पोलिसांना त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. त्यात त्याने जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सांगून कोणालाही जबाबदार धरले जाऊ नये, असे नमूद केले आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakal,13 th january)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-145666518879470780?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/145666518879470780/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=145666518879470780' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/145666518879470780'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/145666518879470780'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2010/03/blog-post_8725.html' title='बारावीची विद्यार्थिनी व युवकाची आत्महत्या'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-1284909480923118876</id><published>2010-03-31T01:26:00.000-07:00</published><updated>2010-03-31T01:27:11.963-07:00</updated><title type='text'>कुर्ल्यात मुलीची आत्महत्या</title><content type='html'>गेल्या आठवडाभरापासून मुंबईत सुरू असलेले आत्महत्यांचे सत्र अद्याप थांबलेले नाही. वडिलांच्या मृत्यूनंतर आईला आलेले वैफल्य सहन न करू शकणाऱ्या बारावीच्या विद्यार्थिनीने आज तिच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार कुर्ल्याच्या नेहरूनगर परिसरात घडला. या घटनेनंतर आठवडाभरात आत्महत्या करणाऱ्यांची संख्या सात झाली आहे. आत्महत्येपूर्वी तिने वहीत लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. अभ्यासाच्या तणावातून तिने हा प्रकार केल्याचे तपासात कुठेही निष्पन्न झाले नसल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कुर्ला पूर्वेला असलेल्या नेहरूनगर परिसरात श्रमजीवीनगर येथे ही घटना घडली. मेरी जसमन नाडर (17) असे या आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. चेंबूरच्या आचार्य महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिक्षण घेणाऱ्या मेरीच्या वडिलांचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर ती आईसोबत श्रमजीवीनगर येथील घरात राहत होती. पतीच्या मृत्यूला आठ वर्षे झाली तरीही तिची आई रात्री-अपरात्री त्यांची आठवण काढून रडायची. आईचे हे नैराश्‍य मेरीला सहन होत नव्हते. तिची आई जवळच असलेल्या एका गार्मेंट कंपनीत काम करून स्वतःचा तसेच मेरीचा उदरनिर्वाह करीत होती. आज सकाळी आई नेहमीप्रमाणे कमाला गेली असताना मेरी तिच्या चाळ क्रमांक- 155 च्या खोली क्रमांक 85 येथील घरात एकटीच होती. घरात कोणी नसल्याचे पाहून तिने पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार तिच्या शेजारी राहणाऱ्या रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला; तेव्हा मेरीचा मृतदेह पंख्याला लोंबकळत असल्याचे त्यांना आढळले. या प्रकाराची माहिती त्यांनी नेहरूनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात पाठविला. मेरीने मृत्यूपूर्वी अभ्यासाच्या वहीच्या शेवटच्या पानावर इंग्रजी आणि तमीळ भाषेत लिहिलेले पत्र पोलिसांना सापडले आहे. "वडिलांच्या आठवणींनी आईचे रडणे मला सहन होत नाही. त्यामुळेच मी वडिलांना भेटायला जात आहे. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये,' असा या पत्रातील मजकूर आहे. या पत्रात तिने महाविद्यालयातील काही मित्र-मैत्रिणींची नावेही लिहिली आहेत. तिच्या पश्‍चात तिच्या आईला मदत करण्याचे आवाहनही तिने मित्रमंडळींना केले असल्याची माहिती नेहरूनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश काळे यांनी दिली. आतापर्यंतच्या तपास&lt;br /&gt;ात अभ्यासाच्या तणावातून हा प्रकार झाल्याची शक्‍यता त्यांनी फेटाळून लावली. या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी तिच्या मित्र-मैत्रिणींचे जबाब नोंदविले जाणार असल्याचेही काळे या वेळी म्हणाले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दरम्यान, मेरी नाडरच्या मृत्यूनंतर मुंबईत आठवडाभरात आत्महत्या करणाऱ्यांची संख्या सात झाली आहे. दादरच्या शारदाश्रम शाळेतील सातवीचा विद्यार्थी सुशांत पाटील, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी भजनप्रीतकौर बुलेर, चेंबूर येथील बारावीचा विद्यार्थी विनीत मोरे, भांडुप येथील आयआयटीचा अभियंता ज्ञानेश्‍वर नायक आणि मुलुंडच्या रेश्‍मा धोत्रे यांचा यात समावेश आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakal,10th january)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-1284909480923118876?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/1284909480923118876/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=1284909480923118876' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/1284909480923118876'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/1284909480923118876'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2010/03/blog-post_3982.html' title='कुर्ल्यात मुलीची आत्महत्या'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-7574819200601236260</id><published>2010-03-31T01:25:00.001-07:00</published><updated>2010-03-31T01:25:51.221-07:00</updated><title type='text'>भांडुपमध्ये अभियंत्याची  गळफास लावून आत्महत्या</title><content type='html'>जीवनाला कंटाळलेल्या एका इंजिनिअरने त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री भांडुप येथे उघडकीस आली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाकळे यांनी दिली. भांडुप पूर्वेला रिमापार्क टॉवरमधील इमारत क्रमांक पाचच्या तेराव्या मजल्यावर हा प्रकार घडला. ज्ञानेश्‍वर सुधाकर नायक (34) असे आत्महत्या करणाऱ्या इंजिनिअरचे नाव आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;वांद्रे-कुर्ला संकुल येथील एका बड्या कंपनीत कामाला असलेला ज्ञानेश्‍वर काही दिवसांपासून तणावात होता. रजा असल्याने काल दिवसभर तो घरी होता. इंजिनिअर असलेली त्याची पत्नी आशा (31) काल सायंकाळी कामावरून परतली. यावेळी घराचा दरवाजा उघडण्यासाठी तिने पतीला हाक मारली. मात्र, तिला आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तिने हा प्रकार नातेवाईक आणि पोलिसांना कळविला. घराचा लॅच तोडला तेव्हा हॉलमध्ये असलेल्या पंख्याला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ज्ञानेश्‍वर आणि वर्षा यांना तीन वर्षांचा एक मुलगा आहे. तपासात ज्ञानेश्‍वर काही दिवसांपासून तणावाखाली होता, अशी माहिती उघडकीस येत आहे. मात्र, घरात आत्महत्येबाबत कोणतीही चिठ्ठी सापडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरा त्याचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. त्याच्या आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलिस त्याच्या कंपनीतील मित्रांचे जबाब नोंदविणार असल्याचे कांजूरमार्गचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाकळे यांनी सांगितले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakal,8 th january)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-7574819200601236260?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/7574819200601236260/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=7574819200601236260' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/7574819200601236260'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/7574819200601236260'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2010/03/blog-post_6138.html' title='भांडुपमध्ये अभियंत्याची  गळफास लावून आत्महत्या'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-6949754880653467782</id><published>2010-03-31T01:23:00.000-07:00</published><updated>2010-03-31T01:24:41.697-07:00</updated><title type='text'>मुंबई विद्यापीठाच्या कालिना वसतिगृहात तरुणाचा मृत्यू</title><content type='html'>&lt;span style="font-style:italic;"&gt;रॅगिंगच्या प्रकारामुळे मृत्यूबाबत संशय&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबई विद्यापीठातून कन्नड विषयात पीएचडी करणारा पंचवीस वर्षीय तरुणाचा आज सकाळी विद्यापीठाच्या कालिना येथील वसतिगृहात मृत्यू झाला. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने झाल्याचे पोलिस आणि विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी याच विद्यार्थ्यासोबत विद्यापीठात रॅगिंगचा प्रकार झाला असल्याने या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणाची वांद्रे-कुर्ला संकुल पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.&lt;br /&gt;विजयकुमार रामापुरी असे या मृत तरुणाचे नाव आहे. विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमध्ये असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक -39 मध्ये गेल्या दोन वर्षांपासून तो राहत होता. पीएचडीच्या दुसऱ्या वर्षाला असलेल्या विजयकुमारने आज सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी त्याच्या मित्राकडे छातीत दुखत असल्याची तक्रार केली. वसतिगृहाचे वॉर्डन माधव पंडित विद्यापीठाच्या फोर्ट येथील कॅम्पसमध्ये शिकविण्यासाठी गेले असल्याने वर्गिस नावाच्या मित्राने त्याला जवळच असलेल्या दुर्गा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. यावेळी त्याने त्याच्या कर्नाटक येथे असलेल्या आई-वडिलांसोबत दूरध्वनीवरून बोलणेही केले. मात्र, उपचार सुरू असतानाच तो सकाळी साडेनऊ वाजता हृदयविकाराच्या झटक्‍याने मरण पावला. यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शीव येथील रुग्णालयात पाठविण्यात आला. &lt;br /&gt;गेली दोन वर्षे कालिना कॅम्पसमध्ये वास्तव्याला असलेल्या विजयकुमारवर जुलै महिन्यात रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी रॅगिंग केली होती. यासंबंधीची लेखी तक्रार त्याने त्याच्या विभागप्रमुखांकडे दिली होती. यानंतर हा प्रकार सामोपचाराने मिटविण्यात आला होता, अशी माहिती वसतिगृहाचे वॉर्डन माधव पंडित यांनी दिली. विजयकुमार याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे विद्यापीठाचे रजिस्ट्रार व्यंकटरमणी यांनी सांगितले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakal,8 th january)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-6949754880653467782?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/6949754880653467782/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=6949754880653467782' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/6949754880653467782'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/6949754880653467782'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2010/03/blog-post_7888.html' title='मुंबई विद्यापीठाच्या कालिना वसतिगृहात तरुणाचा मृत्यू'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-5895945335643343774</id><published>2010-03-31T01:21:00.000-07:00</published><updated>2010-03-31T01:23:32.722-07:00</updated><title type='text'>मुलुंडमध्ये तरुणीची आत्महत्या</title><content type='html'>जीवनाला कंटाळलेल्या एका अठरा वर्षांच्या तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी मुलुंड येथे घडली. दरम्यान, ठाणे येथे इमारतीवरून पडून मृत्यू झालेल्या तरुणाचे व या तरुणीच्या कुटुंबाचे नातेसंबंध असल्याची माहिती पोलिस निरीक्षक पी. बी. लांडगे यांनी दिली.&lt;br /&gt;मुलुंड पश्‍चिमेला जे. एन. रोड येथे असलेल्या विजयनगर रहिवासी सेवा संघाच्या वसाहतीत आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. रेश्‍मा कांतिलाल धोत्रे असे या तरुणीचे नाव आहे. घरकाम करणारी रेश्‍मा आज दुपारी तिच्या लहान बहिणीसोबत घरात होती. लहान बहिणीला कामानिमित्त घराबाहेर पाठवून तिने दरवाजा बंद केला. थोड्या वेळानंतर परतलेल्या लहान बहिणीने अनेकदा दार वाजवूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकाराची माहिती शेजाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी घराच्या खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर आत रेश्‍माने गळफास घेतल्याचे आढळले. या प्रकरणाची मुलुंड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakal,7th january)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-5895945335643343774?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/5895945335643343774/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=5895945335643343774' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/5895945335643343774'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/5895945335643343774'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2010/03/blog-post_4766.html' title='मुलुंडमध्ये तरुणीची आत्महत्या'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-329102027599110059</id><published>2010-03-31T01:19:00.000-07:00</published><updated>2010-03-31T01:21:40.731-07:00</updated><title type='text'>सुशांतला पालक-शिक्षकांचा जाच होता का?</title><content type='html'>&lt;span style="font-style:italic;"&gt;पोलिसांकडून सखोल तपास सुरू&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;भजनप्रीतच्या मित्र-मैत्रिणींचेही जबाब&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;दादरच्या शारदाश्रम विद्या मंदिर शाळेत आत्महत्या करणाऱ्या सुशांत पाटीलने एवढे टोकाचे पाऊल उचललेच कसे, याचा पोलिस शोध घेत आहेत. अभ्यासाच्या तणावातून त्याने स्वतःचे जीवन संपविले असले, तरी त्याला शिक्षक किंवा पालकांचा जाच होता का, हे तपासून पाहिले जात आहे. दरम्यान, पवई येथे आत्महत्या करणारी महाविद्यालयीन विद्यार्थिनी भजनप्रीत कौरच्या मित्र-मैत्रिणींचे जबाब नोंदविण्यास सुरुवात केल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी आज दिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दादरच्या शारदाश्रम विद्या मंदिर शाळेत सातवीत शिकणाऱ्या सुशांतने काल सकाळी शाळेच्या प्रसाधनगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. चार विषयांत अनुत्तीर्ण झाल्यामुळेच सुशांतने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासानंतर सांगण्यात येत आहे. तो अभ्यासाच्या तणावाखाली होता हे स्पष्ट झाले असल्याचे सहायक पोलिस आयुक्त मधुकर संख्ये यांनी सांगितले. बारा वर्षांचा सुशांत प्रसाधनगृहात जातो, स्टुलवर उभा राहून नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतो हे सारे त्याच्या वयाच्या मानाने कोड्यात टाकणारे आहे. याबाबत वारकरी संप्रदायात असलेले त्याचे वडील एकनाथ पाटील यांचा जबाब पोलिसांनी लिहून घेतला आहे. त्यांच्या चौकशीत सुशांतने दोन वेळा आमीर खानचा नव्याने प्रदर्शित झालेला "थ्री इडियटस्‌' हा चित्रपट पाहिल्याचे सांगितले आहे. या घटनेमागील सामाजिक पैलूही पोलिसांकडून तपासले जात आहेत. तो अभ्यासात जेमतेम असल्याचे त्याच्या शिक्षक व पालकांकडून सांगण्यात येत असले, तरी यापूर्वीची त्याची अभ्यासातील प्रगतीही तपासून पाहिली जाणार आहे. त्याच्या मनात अभ्यासाची भीती होती का, ही बाबदेखील तपासाधीन आहे. त्याच्या शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून त्यात आक्षेपार्ह असे काहीच आढळलेले नाही, अशी माहिती संख्ये यांनी दिली. दरम्यान, त्याच्या पार्थिवावर कोल्हापूरच्या आजरा तालुक्‍यातील एरंडोल येथे आज अंत्यसंस्कार करण्यात आले.&lt;br /&gt;पवईतील चैतन्यनगर येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या करणारी डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी भजनप्रीतकौर बुलेर हिच्या आत्महत्येनंतर तिच्या वर्गातील मित्र-मैत्रिणींचे जबाब नोंदविण्यास पोलिसांनी सुरुवात केल्याची माहिती पवईचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी दिली. चार विषयांत अनुत्तीर्ण झाल्यानेच तिने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले असले, तरी यावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी पोलिसांनी आज तिच्या अनुज नावाच्या मित्राला चौकशीसाठी बोलावल्याचे पोलिस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;-------&lt;br /&gt;&lt;br /&gt;(चौकट)&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;सुशांतने साकारला होता "संत ज्ञानेश्‍वर'&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-style:italic;"&gt;सुशांत पाटील हा विद्यार्थी शालेय अभ्यासात जरा कमी असला, तरी तो राहत असलेल्या डिलाइल रोड परिसरात सगळ्यांत मिळूनमिसळून राहणारा मुलगा म्हणून त्याची ओळख होती. तो राहत असलेल्या बावला मशीद चाळीच्या परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात त्याने संत ज्ञानेश्‍वरांची वेशभूषा केली होती, अशी आठवण त्याचे मामा रामचंद्र करंबळकर यांनी सांगितली. आत्महत्येच्या दोनच दिवस आधी त्याने चाळीतील काही मुलांना एकत्र करून गच्चीवर छोटेखाली "फन फेअर'ही ठेवला होता, असे चाळीत राहणारे जयंतीभाई सावला यांनी सांगितले&lt;/span&gt;.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakal,6th january)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-329102027599110059?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/329102027599110059/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=329102027599110059' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/329102027599110059'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/329102027599110059'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2010/03/blog-post_31.html' title='सुशांतला पालक-शिक्षकांचा जाच होता का?'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-5117480531481903367</id><published>2010-03-31T01:18:00.000-07:00</published><updated>2010-03-31T01:19:52.611-07:00</updated><title type='text'>शिक्षण क्षेत्रात ऑल इज नॉट वेल</title><content type='html'>&lt;span style="font-style:italic;"&gt;गिव्ह मी सम सनशाईन, गिव्ह मी सम रे..&lt;br /&gt;गिव्ह मी अनादर चान्स, आय वान्ना ग्रोन अप वन्स अगेन..!&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आमीर खानच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या "थ्री इडियटस्‌' या चित्रपटातलं हे गाणं. पालक, शिक्षक आणि समाजाच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबल्या गेलेल्या इंजिनिअरिंगच्या स्टुडन्टच्या तोंडून येणारे हे गाणे आजच्या शिक्षण क्षेत्रातील स्पर्धेवर अतिशय उत्तमरीत्या भाष्य करणारे आहे. शिक्षण क्षेत्रात वाढत असलेल्या मार्कांच्या स्पर्धेला कंटाळून दादरच्या शारदाश्रम विद्या मंदिरात सातवीत शिकणारा सुशांत पाटील हा विद्यार्थी आणि नेरूळच्या डी. वाय. पाटील महाविद्यालयात फिजिओथेरपीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी भजनप्रीतकौर बुलेर यांनी आत्महत्या करून त्यांचे आयुष्य संपविल्याच्या घडलेल्या प्रकारानंतर शिक्षण क्षेत्रातली ही स्पर्धा दिवसेंदिवस प्राणघातक ठरत असल्याचे अधोरेखित होत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गेल्या काही वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात वाढलेल्या बेसुमार स्पर्धेमुळे विद्यार्थी हा घटक मार्क मिळविण्याचे मशीन झाला आहे. त्यातूनच शाळा व महाविद्यालयात विद्यार्थी असलेल्या आपल्या पाल्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवण्याचा प्रकार पालकांत गेल्या काही वर्षांत वाढीला लागला आहे. अनेकदा विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता लक्षात न घेता त्याच्याकडून 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळविण्याचा पालकांचा हव्यास मुलांसाठी प्राणघातक ठरू पाहत आहे; तर काही वेळा गुणवत्ता असूनही पालक, शाळा आणि महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांना फक्त मार्कांच्या दबावाखाली ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांकडून स्वतःला संपविण्याचे प्रकार घडत आहेत.&lt;br /&gt;"थ्री - इडियटस्‌' या चित्रपटात इम्पीरिअल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शेवटच्या वर्षाला शिकणारा "जय' नावाचा विद्यार्थी त्याचा फायनल इयरचा प्रोजेक्‍ट पूर्ण करण्यासाठी प्राचार्यांकडून काही दिवसांची मुदत वाढवून मागतो. हेलिकॉप्टरमध्ये क्‍लोज सर्किट कॅमेरा बसविण्याचा जयचा प्रोजेक्‍ट पूर्ण झाल्यानंतर त्याचे इंजिनिअरिंग पूर्ण होणार असते. मात्र, प्राचार्य त्याच्या प्रोजेक्‍टची मुदत वाढवून देत नसल्याने नापास होण्याच्या चिंतेत जय दडपणाखाली येतो. दडपण सहन न झाल्याने तो कॉलेजच्या होस्टेलमध्येच आत्महत्या करतो. हा प्रकार त्यानेच तयार केलेल्या क्‍लोज सर्किट कॅमेरा बसविलेल्या हेलिकॉप्टरमधून आमीर खान आणि त्याच्या मित्रांना दिसतो. हुशार असूनही एका उदयोन्मुख अभियंत्याने अशा प्रकारे आयुष्य संपविल्याचा हा प्रकार मन सुन्न करणारा आहे. दादर आणि पवई येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या चित्रपटातील याच प्रसंगातून प्रेरणा घेऊन केल्याचे सांगण्यात येत आहे. नेरूळच्या डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये फिजिओथेरपीच्या फर्स्ट ईयरला असलेल्या भजनप्रीतकौर बुलेर या विद्यार्थिनीने अनुत्तीर्ण झाल्यानंतर तिच्या खोलीत आत्महत्या केली. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात तिच्या खोलीच्या भिंतीवर "मला 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळवायचेच आहेत'; तसेच "मला परीक्षेत चांगले गुण मिळवायचेच आहेत' असे लिहून ठेवले होते. दहावीला 48 टक्के आणि बारावीला जेमतेम 56 टक्के गुण मिळविणाऱ्या भजनप्रीतकौरला तिच्या वडिलांनी डी. वाय. पाटील महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. मात्र, पहिल्या टर्ममध्ये चार आणि दुसऱ्या टर्ममध्ये तीन विषयांत अनुत्तीर्ण झाल्याने ती मानसिकदृष्ट्या खचली होती. तिचा मोठा भाऊ इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे; तर तिच्या मोठ्या बहिणीने स्वित्झर्ल&lt;br /&gt;ंड येथे पायलट प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. क्षमता नसतानाही केवळ आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी म्हणून फिजिओथेरपी करणारी बुलेर अनुत्तीर्ण झाली. पाल्यावर अपेक्षांचे ओझे न टाकता त्याला त्याच्या क्षमतेला साजेसे; मात्र तितकेच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची पद्धत सुरू होणे, ही सध्या काळाची गरज होत चालली आहे. हसत खेळत चांगल्या दर्जाचे, दबावविरहित शिक्षण मिळालेली भावी पिढी अधिक चांगली घडू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कोणत्याही पाल्यावर त्याच्या पालक व शिक्षकांचा धाक असावा. मात्र, तो जीवघेणा ठरण्याइतपत कधीही नसावा, असा मतप्रवाह वाढू लागला आहे. विद्यार्थ्यांवर अपेक्षांचे ओझे न ठेवणे हेच खऱ्या अर्थाने "ऑल इज वेल'चे लक्षण ठरणार आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakal,5th january)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-5117480531481903367?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/5117480531481903367/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=5117480531481903367' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/5117480531481903367'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/5117480531481903367'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2010/03/blog-post.html' title='शिक्षण क्षेत्रात ऑल इज नॉट वेल'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-5213518981403846327</id><published>2010-03-31T01:12:00.000-07:00</published><updated>2010-03-31T01:17:52.733-07:00</updated><title type='text'>24 तासांत दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या</title><content type='html'>&lt;span style="font-weight:bold;"&gt;मुंबई हादरली; तीव्र स्पर्धेत मागे पडल्याने संपविले आयुष्य&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पालकांच्या अपेक्षांचे वाढते ओझे व शैक्षणिक क्षेत्रात निर्माण झालेल्या तीव्र स्पर्धेचा ताण असह्य झाल्याने आज सातवीतील एका विद्यार्थ्याने आणि फिजिओथेरपीच्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन स्वतःला संपविले. या हृदयद्रावक घटनेने शिक्षण क्षेत्रालाही जबरदस्त हादरा बसला असून आपल्या अपेक्षा मुलांवर बिनदिक्कत लादणाऱ्या पालकांवर अंतर्मुख होण्याची वेळ आणली आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिर शाळेत सातवीत शिकणाऱ्या सुशांत पाटील याने चार विषयांत अनुत्तीर्ण झाल्याने; तर नेरूळच्या डी. वाय. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थिनी वैजंतीकौर बुलेर हिने 80 टक्‍क्‍यांपेक्षा कमी मार्क मिळाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतने शाळेच्या स्वच्छतागृहात; तर वैजंतीकौर हिने आपल्या पवई येथील घरी स्वतःला संपविले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;डिलाईल रोड येथील बावला मशीद चाळीत राहणारा सुशांत आज सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे शाळेत गेला. वर्गात दप्तर ठेवून प्रसाधनगृहात गेलेला सुशांत बराच वेळ परतला नाही. शिक्षकांनी उपस्थित विद्यार्थ्यांची हजेरी घेऊन शिकवायला सुरुवात केली. सुशांतच्या शेजारी बसणाऱ्या विद्यार्थ्याने तो शाळेत आल्याचे यावेळी शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर शाळेचे शिक्षक आणि शिपायांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली; तेव्हा शाळेच्या एका प्रसाधनगृहाचे दार बराच वेळ बंद असल्याचे एका विद्यार्थ्याने शिक्षकांना सांगितले. यानंतर काही शिक्षक प्रसाधनगृहात गेले असता सुशांतने नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांना आढळले. या घटनेनंतर शाळेत एकच खळबळ उडाली. शाळा-व्यवस्थापनाने या प्रकाराची माहिती सुशांतचे वडील एकनाथ पाटील आणि दादर पोलिसांना दिली. काही वेळाने पोलिसांनी सुशांतच्या वडिलांच्या उपस्थितीत शौचालयात लोंबकळत असलेला त्याचा मृतदेह खाली उतरवून तो शवविच्छेदनाकरिता शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात पाठविला. या घटनेची माहिती प्रसिद्धिमाध्यमांत वाऱ्यासारखी पसरल्यानंतर शारदाश्रम विद्यामंदिरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक शाळेसमोर गोळा झाले. शाळेत पहिल्यांदाच घडलेल्या अशा प्रकारामुळे पालक आणि शिक्षकांत घबराट पसरली. या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात शाळेत नुकत्याच झालेल्या परीक्षेत तो चार विषयांत अनुत्तीर्ण झाल्याचे स्पष्ट झाले. परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने गेले काही दिवस तो तणावाखाली होता, अशी माहिती दादरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उंडे यांनी दिली. अनुत्तीर्ण झाल्यामुळे शिक्षकांनी सुशांतला त्याच्या पालकांना शाळेत घेऊन येण्यास सांगितले होते; मात्र बावला मशीद चाळीतच मेडिकलचे दुकान चालविणा&lt;br /&gt;रे त्याचे वडील एकनाथ पाटील शाळेत गेले नव्हते. या प्रकारामुळे निर्माण झालेल्या तणावामुळेच सुशांतने त्याचे आयुष्य संपविल्याचे सांगण्यात येते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पवई येथील घटनेत वैजंतीकौर भूपेंद्रसिंह बुलेर (वय 20) या विद्यार्थिनीने तिच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. काल सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. पवई येथील चैतन्यनगर परिसरात साई सोसायटी इमारतीत राहणारी वैजंतीकौर नेरूळच्या डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात फिजिओथेरपीच्या पहिल्या वर्षात शिकत होती. नुकत्याच झालेल्या परीक्षेत तिला 80 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात ती दोन विषयांत अनुत्तीर्ण झाली. त्यामुळे गेले काही दिवस ती तणावाखाली होती. शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ती जेवून तिच्या खोलीत झोपण्यासाठी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरापर्यंत ती खोलीच्या बाहेर न आल्याने तिचे आई-वडील तिच्या खोलीकडे गेले. बराच वेळ हाक मारल्यानंतरही आतून प्रतिसाद मिळत नसल्याने तिच्या वडिलांनी दरवाजाच्या फटीतून आत पाहिले असता तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने निर्माण झालेल्या तणावामुळे तिने हा प्रकार केल्याचे पवई पोलिसांनी सांगितले. तिच्या खोलीत एका भिंतीवर "यापुढे आपण 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळवू', असे लिहिल्याचे पोलिसांना आढळले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight:bold;"&gt;तो तणावग्रस्त होता&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-style:italic;"&gt;सुशांत पाटील हा विद्यार्थी नुकत्याच झालेल्या सहामाही परीक्षेत चार विषयांत अनुत्तीर्ण झाल्याने तणावाखाली होता. अनुत्तीर्ण झाल्याने शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्याच्या पालकांना भेटायला बोलावले होते. मात्र, ते अनेक दिवस शाळेत शिक्षकांना भेटायला आले नाहीत. आज सकाळी शाळेत आला तेव्हाही तो नेहमीप्रमाणे तणावाखाली होता. त्यातूनच त्याने हा प्रकार केल्याची माहिती शारदाश्रम संस्थेचे सचिव श्रीनिवास नेरुरकर यांनी पत्रकारांना दिली.&lt;/span&gt; &lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakal,5th january)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-5213518981403846327?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/5213518981403846327/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=5213518981403846327' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/5213518981403846327'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/5213518981403846327'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2010/03/24.html' title='24 तासांत दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-1571620344805834230</id><published>2010-01-04T08:27:00.000-08:00</published><updated>2010-01-04T08:28:30.393-08:00</updated><title type='text'>विश्‍वास साळवे, प्रकाश वाणींना डी.के.ची पार्टी भोवणार</title><content type='html'>&lt;strong&gt;&lt;br /&gt;निलंबनाचा प्रस्ताव; आणखी दोन पोलिस अधिकाऱ्यांवरही गंडांतर&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबई, ता. 2 ः अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा साथीदार डी. के. राव याच्यासोबत ख्रिसमसच्या पार्टीला उपस्थित असल्याच्या आरोपावरून पाच पोलिसांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी आज गृह खात्याकडे पाठविला. आयपीएस अधिकारी असलेला एक उपायुक्त आणि एका सहायक आयुक्तासह चार अधिकारी; तर एका पोलिस शिपायाचा समावेश आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;चेंबूरच्या एका खासगी क्‍लबमध्ये ख्रिसमसनिमित्त झालेल्या पार्टीत डी. के. राव याच्यासोबत राजन टोळीचे सराईत गुंडही उपस्थित होते. छोटा राजन टोळीचा खास हस्तक तुरुंगाबाहेर आल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी ही पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीला मुंबई पोलिस दलात विशेष शाखेत उपायुक्त म्हणून काम करणारे विश्‍वास साळवे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त प्रकाश वाणी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक तुळशीदास काकड, ठाणे येथील एक पोलिस निरीक्षक खळतकर आणि एक पोलिस शिपाई साळुंखे अशा पाच पोलिसांची उपस्थिती होती, असे सांगितले जाते. गेली तेरा वर्षे खून आणि खंडणीच्या गुन्ह्यांखाली शिक्षा भोगल्यानंतर तब्बल 30 गुन्ह्यांतून मुक्त झालेल्या डी. के. राव याच्यासोबत पार्टीला राजन टोळीचा सराईत गुंड फरीद तनाशा, सुनील पोतदार यांनीही हजेरी लावली होती. गुंडांसोबत झालेल्या या पार्टीला पोलिसांची उपस्थिती क्‍लबमध्ये बसविण्यात आलेल्या क्‍लोज सर्किट कॅमेऱ्याने टिपली. पहाटेपर्यंत गुंडांच्या हजेरीत पाहुणचार घेणाऱ्या या पोलिसांच्या चौकशीचे निर्देश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी काल दिले होते. या पार्टीचे व्हिडीओ क्‍लिप्स, छायाचित्रे व्यक्तिशः पाहिल्यानंतर या पाचही जणांच्या निलंबनाचा प्रस्ताव गृह खात्याकडे पाठविल्याची माहिती पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी प्रसिद्धिमाध्यमांना दिली. या पोलिसांची चौकशी होईपर्यंत या पोलिसांना निलंबित ठेवण्यात यावे, असेही या प्रस्तावात सांगण्यात आले आहे. या सर्व पोलिसांविरुद्ध सबळ पुरावे असल्यानेच शिवानंदन यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. या पार्टीला उपस्थित असलेल्या अन्य उपस्थितांचे जबाब पोलिसांकडून नोंदवून घेण्यात येणार असून त्यांना साक्षीदार बनविले जाणार असल्याचेही पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.&lt;br /&gt;दरम्यान, चेंबूरच्या जिमखान्यात झालेल्या त्या पार्टीला मी उपस्थितच नव्हतो. माझा त्या पार्टीशी आणि त्यातील लोकांशी कसलाच संबंध नाही. मला या प्रकरणात नाहक गोवले जात आहे. यासंबंधी आपण न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे पोलिस उपायुक्त विश्‍वास साळवे यांनी सांगितले. तर, आपण त्या जिमखान्याचे सदस्य आहोत. तेथे आपण पत्नीसोबत जेवण घेण्यास गेलो होतो. प्रसिद्धिमाध्यमांनी दिलेले वृत्त हे आपल्याविरुद्धचे षड्‌यंत्र असल्याचा दावा सहायक पोलिस आयुक्त प्रकाश वाणी यांनी केला आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakal,3rd january)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-1571620344805834230?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/1571620344805834230/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=1571620344805834230' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/1571620344805834230'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/1571620344805834230'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2010/01/blog-post_1208.html' title='विश्‍वास साळवे, प्रकाश वाणींना डी.के.ची पार्टी भोवणार'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-5682208747579632299</id><published>2010-01-04T08:26:00.000-08:00</published><updated>2010-01-04T08:27:10.638-08:00</updated><title type='text'>नववर्षाच्या स्वागतात थिरकली मुंबई!</title><content type='html'>&lt;strong&gt;"थर्टी फर्स्ट'चे जमके सेलिब्रेशन&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;ंमुंबई ः नववर्षाचे स्वागत अवघ्या मुंबईने मोठ्या जल्लोषात केले. "मद्य'रात्रीच्या नशेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सरकारनेही पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यशाला सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याने तळीरामांची चांगलीच सोय झाली. छोटीमोठी हॉटेल्स, बार आणि ढाबेही खचाखच भरून गेले होते. घड्याळाचा काटा प्रत्येक सेकंदागणिक मध्यरात्रीकडे जसा सरकरत होता तशी तरुणाई बेभान होत होती. डीजे-म्युझिक सिस्टीम्सच्या तालावर बेधुंद होऊन नाचत होती. पर्यटकांच्या फेव्हरीट गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉइंट, गिरगाव, दादर, जुहू आणि वर्सोवा या परिसरांत अवघ्या मुंबापुरीचा आनंद ओसंडून वाहत होता. पंचतारांकित हॉटेलांतील "हाय प्रोफाईल' सेलिब्रेशनही चांगलेच रंगले होते. दहशतवादी हल्ल्यामुळे गेल्या "न्यू ईयर सेलिब्रेशन'वर दुःखाची किनार होती. यंदा मात्र मुंबईकरांनी जमके सेलिब्रेशन केले. मुंबई पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवल्याने गुलाबी थंडीतला "थर्टी फर्स्ट' सोहळा जल्लोष, रोषणाई, आतषबाजी आणि पार्ट्यांच्या माहोलात निर्विघ्नपणे पार पडला.&lt;br /&gt;मोठमोठ्या हॉटेलांपासून रस्त्यावरील गल्लोगल्ल्यांमध्ये जल्लोषाची धुंदी होती. रंगीबेरंगी कपड्यांतील तरुणाईचा उत्साह आणि जल्लोष काही औरच होता. घड्याळाचा काटा बाराच्या जवळ येत होता तस तसे उत्साहाला उधाण येत होते. बारा वाजायला अवघे एक मिनीट शिल्लक असताना तरुणाईने आनंदाने काऊंटडाऊनला सुरुवात केली. चार... तीन... दोन आणि "हॅप्पी न्यू इअर' असे म्हणताच सगळ्यांनीच "चिअर्स' केले. प्रत्येकांनी एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आकाशात फटांक्‍यांची आतषबाजी झाली. "बाय बाय 2009' असा संदेश असलेले असंख्य फुगे सोडण्यात आले. तरुणाईने आपल्या मित्र-मैत्रिणींना आलिंगन देत असतानाच, फटाक्‍यांचा कडकडाट, टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजराने पहाटेपर्यंत सुरू असलेल्या या नववर्ष स्वागताने अवघी मुंबापुरी सुखावली. &lt;br /&gt;मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे गेल्या वर्षी नववर्ष स्वागताचे कार्यक्रमच रद्द झाले होते. यंदा आनंदाची बेसुमार उधळण करीत गेल्या वर्षीची कसरही मुंबईकरांनी पुरती भरून काढली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर यंदा मोठ्या संख्येने बाहेर पडणार याची कल्पना असल्याने मोठमोठे हॉटेल्स, बार, रिसॉर्ट आणि पब्समध्ये जंगी तयारी करण्यात आली होती. "थर्टी फर्स्ट' पार्ट्यांत ग्रुपसोबत सामील व्हायचे असल्याने खासगी कंपन्यांपासून सरकारी कर्मचाऱ्यांनी आपापली कामे उरकून सायंकाळपासूनच पार्ट्यांचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. &lt;br /&gt;मोठमोठी हॉटेल्स आणि पब्समध्ये डिक्‍सथेकच्या तालावर तरुणाईने अक्षरशः बेधुंद होत नववर्षाचे स्वागत केले. गेल्या वर्षी अतिरेकी हल्ल्यात लक्ष्य ठरलेल्या कुलाब्याच्या "लिओपोल्ड कॅफे'तही हा उत्साह ओसंडून वाहत होता. &lt;br /&gt;पूर्व उपनगरांतही थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांची कसलीच वानवा नव्हती. काही ठिकाणी सोसायट्या आणि वसाहतींतच नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांत धमाल केली जात होत होती. "थर्टी फर्स्ट'ला गुरुवार आल्याने अनेकांचा हिरमोड झाला असला तरी त्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत नववर्षाचे साधेपणाने जंगी स्वागत केले. बार वा हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेशन करण्यापेक्षा अनेकांनी घरीच नववर्ष स्वागताचा बेत केला होता. मित्रमंडळींसह घरीच पार्टी साजरी करीत शहराच्या रस्त्यांवर उशिरापर्यंत मनमोकळे फिरत अनेकांनी "2010'चे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. आगामी वर्ष सुखसमृद्धीचे असेल, अशी आशा मनात ठेवत पहाटेपर्यंत हे सेलिब्रेशन सुरूच होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;"थर्टी फर्स्ट'पेक्षा "ड्युटी फर्स्ट'&lt;br /&gt;वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतुकीचे अतिशय चांगल्या प्रकारे नियमन केल्यामुळे वाहतूक व्यवस्थाही सुरळीत होती. अतिशय कडाक्‍याच्या थंडीत "थर्टी फर्स्ट'पेक्षा "ड्युटी फर्स्ट'ची आठवण असलेला सामान्य पोलिस सामान्यांच्या सुरक्षिततेसाठी बुधवार सायंकाळपासूनच ठिकठिकाणी तैनात होता. नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांत यापूर्वी मुलींच्या छेडखानीच्या घडलेल्या प्रकारांमुळे मुंबईला शरमेने मान खाली घालावी लागल्याचे प्रकार घडले होते. यंदा असा कोणताही प्रकार घडू नये यासाठी गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पाइंट आणि मरीन ड्राईव्हपासून गिरगाव, दादर, वर्सोवा, जुहू व अक्‍सा अशा सर्वच चौपाट्यांवर होणाऱ्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठीही पोलिसांनी चोख व्यवस्था केली होती. ठिकठिकाणी दिसणाऱ्या साध्या वेशातील पोलिसांचा वचक गर्दीत वावरणाऱ्या काही मद्यधुंद तरुणांत होता. गर्दीत संशयास्पद वावरणाऱ्यांना ताब्यात घेणे तसेच मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्याची पोलिसांची मोहीम बुधवार रात्रीपासूनच सुरू झाली होती. महिला वाहनचालकांचीही कसून तपासणी केली जात होती. "ब्रेथ ऍनालायजर'च्या साहाय्याने मद्यधुंद वाहनचालकांचा वाहतूक पोलिस शोध घेत होते. प्रसंगी नुसत्या वासानेच "तळीरामां'ना गाडीबाहेर काढले जात होते. &lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakal,2nd january)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-5682208747579632299?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/5682208747579632299/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=5682208747579632299' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/5682208747579632299'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/5682208747579632299'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2010/01/blog-post_04.html' title='नववर्षाच्या स्वागतात थिरकली मुंबई!'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-3462801488124085725</id><published>2010-01-04T08:18:00.000-08:00</published><updated>2010-01-04T08:20:36.586-08:00</updated><title type='text'>720 तळीराम वाहनचालकांवर कारवाई</title><content type='html'>&lt;strong&gt;पाच हजार जणांनी मोडले वाहतुकीचे नियम&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबई, ता. 1 ः नववर्ष स्वागताच्या पार्श्‍वभूमीवर मद्याचे प्याले रिचवून वाहने चालविणाऱ्या 720 तळीरामांवर; तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच हजारपेक्षा जास्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. आजवर अवघ्या एका रात्रीत वाहनचालकांवर झालेल्या कारवाईचा हा उच्चांक असल्याचे सांगण्यात येते. गेल्यावर्षी नववर्ष स्वागताच्या रात्री 544 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;नववर्ष स्वागताच्या वेळी दारू पिऊन गाड्या चालविण्याच्या प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी काल रात्री शहरात ठिकठिकाणी मद्यपी वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम राबविली. प्रमुख रस्ते, चौक आणि नाक्‍यांसह आडवाटांवरूनही मद्यपी वाहनचालक हातून सुटून जाऊ नयेत यासाठी वाहतूक पोलिस तयारीत होते. रात्री आठ वाजल्यापासून मद्यपींविरुद्ध सुरू झालेल्या या मोहिमेत 720 वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. मद्यपी वाहनचालकांना वाहतूक पोलिसांचा धाक राहावा यासाठी काही ठिकाणी "स्पीड चेकगन' हातात घेऊन कारवाईसाठी सज्ज असलेल्या पोलिसांचे कटआऊट लावण्यात आले होते. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच हजार वाहनचालकांवर वेगवेगळ्या कलमांखाली कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिस विभागाचे सहपोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी दिली. वाहतूक पोलिसांच्या ठिकठिकाणी असलेल्या उपस्थितीमुळे यावर्षी नववर्ष स्वागताच्या दिवशी शहरात अपघाताची कोणतीही गंभीर घटना घडली नसल्याचेही बर्वे यांनी सांगितले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;कारवाई झालेल्या मद्यपी वाहनचालकांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यापैकी 170 वाहनचालकांच्या प्रकरणात न्यायालयाने निर्णय दिला. त्यापैकी 141 वाहनचालकांना एक ते दहा दिवसांपर्यंत साध्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली, तर एका वाहनचालकाला दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. सुनावणीला अनुपस्थित असलेल्या 28 जणांवर न्यायालयाने वॉरंट बजावले. कारवाई झालेल्या मद्यपी वाहनचालकांपैकी दोघांना पोलिसांनी दुसऱ्यांदा पकडले. त्यातील एकाला दोन दिवसांची साधी कैद आणि सहा महिन्यांकरिता वाहतूक परवाना निलंबित करण्याची, तर दुसऱ्याला तीन हजार रुपयांचा दंड आणि सहा महिने परवाना निलंबित करण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. आज सुनावणी झालेल्या वाहनचालकांपैकी 157 जणांचा परवाना सहा महिन्यांकरिता, तर तीन जणांचा परवाना दोन वर्षांकरिता निलंबित करण्यात आला आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;यंदा गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह, दादर, गिरगाव, जुहू, वर्सोवा येतील समुद्रकिनाऱ्यावर सायंकाळी मुंबईकरांची उसळणारी गर्दी लक्षात घेता ठिकठिकाणी वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले होते. पहाटे उशिरापर्यंत वाहतूक पोलिसांची वाहनचालकांविरुद्धची ही मोहीम सुरू होती. यावर्षी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या वांद्रे-वरळी सागरी सेतूवरही पोलिसांनी बंदोबस्त ठेवल्यामुळे याठिकाणी अपघाताच्या घटना घडलेल्या नसल्या तरी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचे सह पोलिस आयुक्त बर्वे यांनी सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakal, 1st january)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-3462801488124085725?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/3462801488124085725/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=3462801488124085725' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/3462801488124085725'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/3462801488124085725'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2010/01/720.html' title='720 तळीराम वाहनचालकांवर कारवाई'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-3523166476781571322</id><published>2010-01-04T08:16:00.000-08:00</published><updated>2010-01-04T08:18:24.164-08:00</updated><title type='text'>बुलेटप्रूफ जॅकेटच्या गहाळ फाईलचे भूत घालणार धुमाकूळ</title><content type='html'>&lt;strong&gt;&lt;br /&gt;आठ वरिष्ठ अधिकाऱ्यांना हलगर्जीपणाबद्दल कारणे दाखवा नोटीस &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबई, ता. 31 ः पोलिस आयुक्त कार्यालयातून गहाळ झालेल्या बुलेटप्रूफ जॅकेट खरेदीच्या फाईलचे भूत नव्या वर्षातही पोलिस दलातील आठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मानगुटीवर बसणार आहे. या जॅकेट खरेदीचा व्यवहार झाल्याच्या 2002 पासून मुंबईत प्रशासन विभागाचे सहपोलिस आयुक्त, तसेच मुख्यालयाचे उपायुक्त म्हणून काम केलेल्या आठ अधिकाऱ्यांना ही फाईल जपून न ठेवल्याप्रकरणी गृह खात्याने कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. नोटीस बजावलेल्या या अधिकाऱ्यांत गृह खात्याचे विद्यमान प्रधान सचिव, अतिरिक्त पोलिस महासंचालक, तसेच सहपोलिस आयुक्त पदाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.&lt;br /&gt;मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात अतिरेक्‍यांशी लढताना शहीद झालेले दहशतवादविरोधी पथकाचे सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे यांच्या अंगावरील बुलेटप्रूफ जॅकेट गहाळ झाले होते. पोलिसांना देण्यात आलेले हे जॅकेट निकृष्ट दर्जाचे असल्यानेच ते गहाळ करण्यात आले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत होता. पोलिसांना पुरविण्यात आलेल्या या बुलेटप्रूफ जॅकेटचा दर्जा तपासण्यासाठी माहितीच्या अधिकारात या बुलेटप्रूफ जॅकेटच्या खरेदी व्यवहाराच्या फाईलची मागणी करण्यात आली होती; मात्र ही फाईल गहाळ झाल्याचे उत्तर पोलिसांकडून देण्यात आले होते. त्यामुळे बुलेटप्रूफ जॅकेटच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याच्या संशयाला बळकटी आली होती. मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयाच्या प्रशासन विभागातून गहाळ झालेली ही फाईल गेल्या आठवड्यात आश्‍चर्यकारकरीत्या सापडली. अर्धवट व अस्ताव्यस्त अवस्थेत सापडलेल्या या फाईलमधील अनेक महत्त्वपूर्ण पाने बेपत्ता असल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी पोलिस आयुक्त कार्यालयातून 2008 मध्ये ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ताब्यात ही फाईल असणे अपेक्षित होते, त्या तिघांची चौकशी करून, त्यासंबंधीचा अहवाल गृह खात्याला पाठविण्यात आला. गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव चंद्रा अय्यंगार यांनी या अहवालावर कारवाई करीत असतानाच 2002 पासून मुंबईत प्रशासन विभागाचे सहपोलिस आयुक्त व मुख्यालय-1 चे पोलिस उपायुक्त म्हणून काम केलेल्या आठ आयपीएस अधिकाऱ्यांवरही ठपका ठेवला आहे. 2002 मध्ये या बुलेटप्रूफ जॅकेटच्या खरेदी प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याने तेव्हापासून आजपर्यंत या पदांवर काम केलेल्या सर्व अधिकाऱ्यांकडून गहाळ झालेल्या या फाईलबाबत स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात पाठविण्यात आलेल्या या नोटिशीबाबत 2 जानेवारीपर्यंत या अध&lt;br /&gt;िकाऱ्यांनी आपली उत्तरे द्यायची आहेत. बुलेटप्रूफ जॅकेट खरेदीची फाईल हाताळण्याबाबत केलेल्या हलगर्जीपणाबाबत आपल्यावर कारवाई का केली जाऊ नये, अशा आशयाची ही नोटीस असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य सचिव चंद्रा अय्यंगार यांनी दिली. नोटीस बजावलेल्या या अधिकाऱ्यांत गृह खात्याचे विद्यमान प्रधान सचिव व 2003-05 या काळात सहपोलिस आयुक्त म्हणून कारभार पाहणारे प्रेमकृष्ण जैन, अतिरिक्त पोलिस महासंचालक सुभाष आवटे (2005-07), विद्यमान सहपोलिस आयुक्त भगवंत मोरे यांचा समावेश आहे. मुख्यालयाचे विद्यमान पोलिस उपायुक्त विजयसिंह जाधव यांच्यासह पाच उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांतून सहपोलिस आयुक्तपदी असलेले व पोलिस आयुक्त म्हणून निवृत्त झालेले माजी आयपीएस अधिकारी धनंजय जाधव (2001-02), कायदा व सुव्यवस्था विभागाचे माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक व सध्या दीर्घ रजेवर असलेले संजीव दयाळ (2002-03) यांना आश्‍चर्यकारकपणे वगळण्यात आले आहे. जाधव निवृत्त झाल्यामुळे; तर दयाळ प्रदीर्घ रजेवर असल्याने त्यांना ही नोटीस देण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण अय्यंगार यांनी दिले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakal,1st january)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-3523166476781571322?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/3523166476781571322/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=3523166476781571322' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/3523166476781571322'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/3523166476781571322'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2010/01/blog-post.html' title='बुलेटप्रूफ जॅकेटच्या गहाळ फाईलचे भूत घालणार धुमाकूळ'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-2961221606823096787</id><published>2009-07-30T09:22:00.000-07:00</published><updated>2009-07-30T09:24:20.470-07:00</updated><title type='text'>पोलिस महासंचालक विर्क यांना मुदतवाढ</title><content type='html'>केंद्रातील वरिष्ठ नेत्यांशी असलेली जवळीक आणि अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत केलेल्या उल्लेखनीय कामांच्या जोरावर राज्याचे पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला. विर्क यांच्या निवृत्तीनंतर या पदावर आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी लावण्यावरून राज्यातील सत्ताधारी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेले काही दिवस सुरू असलेले मतभेद विर्क यांना मिळालेल्या मुदतवाढीनंतर शमले आहेत. येत्या 31 जुलै रोजी विर्क निवृत्त होणार होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने यंदा 13 मार्च रोजी विर्क यांची पोलिस महासंचालकपदी नियुक्ती केली. नेमणुकीनंतर विर्क यांना अवघ्या चार महिन्यांचा कालावधी मिळाला. यापूर्वी पंजाबमध्ये पोलिस महासंचालक म्हणून काम केलेल्या विर्क यांनी तेथे मोडून काढलेला दहशतवाद तसेच आगामी काळात राबवायच्या नक्षलविरोधी अभियानाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना मुदतवाढ मिळण्यास महत्त्वपूर्ण ठरल्याचे बोलले जाते. ऑक्‍टोबर अखेरपर्यंत काम करण्याची संधी मिळालेल्या विर्क यांच्या कार्यकाळातच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. ऑक्‍टोबर महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पोलिस महासंचालकपदावर आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी लागावी यासाठी सत्ताधारी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये तीव्र मतभेद झाले होते. विर्क यांच्या निवृत्तीनंतर या पदावर ए. एन. रॉय यांच्या नियुक्तीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आग्रही होता. त्यानंतर मात्र निवृत्तीच्या दारात असलेल्या विर्क यांनी दिल्लीत असलेल्या आपल्या जुन्या संपर्काच्या जोरावर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींच्या गाठीभेटी घेतल्या. यानंतरच त्यांना या पदावर तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यास हिरवा कंदील मिळाल्याचे अंतर्गत गोटातून सांगण्यात येते. राज्याचे मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांना नुकतीच सरकारने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. मुख्य सचिवांना मुतदवाढ दिली जात असेल तर पोलिस महासंचालकांच्या बाबतीत दुजाभाव केला जाऊ नये, अशी भूमिका घेत सरकारने विर्क यांच्या मुदतवाढीला हिरवा कंदील दाखविला. &lt;br /&gt;मूळचे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी असलेल्या विर्क यांची बॅच 1970 ची आहे. केंद्र सरकारच्या प्रतिनियुक्तीवर गेल्यानंतर 23 वर्षे ते पंजाबमध्ये कार्यरत होते. पंजाबमध्ये त्यांना पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली अटकही झाली होती; मात्र कायदेशीर लढाई लढत या सर्व आरोपांतून ते निर्दोष मुक्त झाले. सध्या महाराष्ट्राचे तेहतीसावे पोलिस महासंचालक म्हणून कार्यरत असलेल्या विर्क यांनी मिळालेल्या मुदतवाढीबाबत समाधान व्यक्त केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि गृहमंत्री जयंत पाटील यांनी मुदतवाढ मिळण्यासाठी प्रयत्न केल्याचेही विर्क या वेळी म्हणाले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;काम करीत राहणार ः विर्क&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपल्या सेवेच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण काम करीत राहणार आहोत. मुदतवाढ मिळाल्यानंतर येत्या काळात दहशतवाद आणि नक्षलवादाला आळा घालण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केले जाणार असल्याची प्रतिक्रिया पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनी व्यक्त केली. फोर्सवन, शीघ्र कृती दल आणि दहशतवादविरोधी पथकात सुधारणा घडवून आणण्यासाठी येत्या काळात पावले उचलली जाणार आहेत. ही तिन्ही दले अधिक सक्षम करीत असताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नव्याने प्रयत्न करणार आहोत. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत कमी होत आहे. गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम स्थापण्यात येणार असल्याचेही विर्क यांनी सांगितले.&lt;/em&gt; &lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal,29 th july)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-2961221606823096787?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/2961221606823096787/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=2961221606823096787' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/2961221606823096787'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/2961221606823096787'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/blog-post_9524.html' title='पोलिस महासंचालक विर्क यांना मुदतवाढ'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-7121505591191033004</id><published>2009-07-30T09:19:00.000-07:00</published><updated>2009-07-30T09:22:13.492-07:00</updated><title type='text'>आयपीएस आणि पोलिस अधीक्षक दर्जाच्या 56 अधिकाऱ्यांच्या बदल्या</title><content type='html'>विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्य पोलिस दलातील आयपीएस आणि पोलिस अधीक्षक दर्जाच्या 56 अधिकाऱ्यांच्या बदल्या गृह खात्याने केल्या आहेत. काल रात्री उशिरा जाहीर झालेल्या या बदल्यांमुळे अनेक महिने रिक्त असलेल्या पोलिस दलातील महत्त्वाच्या पदांवर अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या झाल्या आहेत. येत्या आठवडाभरात आणखी काही वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या आणि बदल्यांचे संकेत गृह खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;बदल्या झालेल्या या अधिकाऱ्यांची नावे आणि नवीन नियुक्तीचे ठिकाण पुढीलप्रमाणे. कंसात सध्याचे पद - एन. पी. म्हस्के ( मुख्य सुरक्षा अधिकारी, महाराष्ट्र विधान मंडळ) - पोलिस अधीक्षक - नंदुरबार , डॉ. आर. ए. शिसवे (पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग)- पोलिस अधीक्षक - बुलडाणा, ए. व्ही. देशभ्रतार (पोलिस अधीक्षक, बुलडाणा)- पोलिस अधीक्षक, धुळे, पी. एस. पाटणकर (पोलिस अधीक्षक, हिंगोली ) - पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग, के. जी. पाटील ( पोलिस अधीक्षक, नंदुरबार) - पोलिस अधीक्षक, हिंगोली, एस. व्ही. कोल्हे ( पोलिस अधीक्षक , धुळे) - पोलिस अधीक्षक महामार्ग सुरक्षा, नागपूर , मधुकर वसावे (पोलिस अधीक्षक महामार्ग सुरक्षा, नागपूर) - प्राचार्य पी. टी. एस. नाशिक, डॉ. जय जाधव ( पोलिस उपायुक्त , नाशिक )- पोलिस अधीक्षक महामार्ग सुरक्षा , पुणे , एस. आर. चव्हाण ( पोलिस अधीक्षक महामार्ग , पुणे)- पोलिस अधीक्षक , राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे , डॉ. सुरेश मेखला (पोलिस उपायुक्त, नागपूर शहर ) - पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, डी. एम. फडतरे (पोलिस अधीक्षक , सोलापूर ग्रामीण )- पोलिस उपायुक्त, पुणे शहर , एम. के. भोसले (पोलिस उपायुक्त, अमरावती ) - पोलिस उपायुक्त ल - विभाग, मुंबई , ए. आर. मोराळे ( अपर पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण )- पोलिस उपायुक्त परिमंडळ -5 , ठाणे शहर , बी. जी. शेखर ( नियुक्तीच्या प्रतीक्षेत ) - पोलिस अधीक्षक महामार्ग सुरक्षा, ठाणे , एस. डी. आवाड ( पोलिस अधीक्षक , महामार्ग सुरक्षा, ठाणे) - नियुक्तीच्या प्रतीक्षेत, सी. जी. दैठणकर ( पोलिस उपायुक्त, मुख्यालय , ठाणे शहर ) - पोलिस उपायुक्त , परिमंडळ -2 , भिवंडी , बी. एस. शिंदे (पोलिस उपायुक्त, परिमंडळ -5 , ठाणे ) - पोलिस उपायुक्त परिमडंळ - 3, ठाणे शहर , एस. टी. राठोड (पोलिस अधीक्षक, एसीबी, नांदेड )- पोलिस उपायुक्त , मुख्यालय, ठाणे शहर, आर. एल. पोकळे (महाराष्ट्र पोलिस अकादमी , नाशिक)- अपर पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण , कैसर खलीद (समादे&lt;br /&gt;शक, राज्य राखीव पोलिस बल , गट क्रमांक -4, नागपूर)- पोलिस उपायुक्त, रेल्वे, मुंबई, पी. सी. पाटील (अपर पोलिस अधीक्षक, बारामती) - प्राचार्य , पोलिस प्रशिक्षण विद्यालय, नानवीज, पुणे, आर. आर. ननावरे (पोलिस अधीक्षक, पीसीआर, औरंगाबाद ) - अपर पोलिस अधीक्षक, चंद्रपूर , डॉ. प्रभाकर बुधवंत (पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर) - पोलिस उपायुक्त, अमरावती शहर, सी. के. कानडे (पोलिस उपायुक्त परिमंडळ-2, नागपूर ) - पोलिस उपायुक्त, बृहन्मुंबई , बी. एम. ग्वालबंसी ( समादेशक, रा.रा.पो.बल, गट क्रं-3, जालना) - समादेशक , रा.रा.पो.बल. गट क्र-6, धुळे, सी. एस. जानराव ( समादेशक, रा.रा.पो.बल, गट क्र-6, धुळे ) - समादेशक, रा.रा.पो.बल. गट क्र.-5, दौंड , आर. एम. लाडके ( समादेशक, रा.रा.पो.बल, गट क्र.-5, दौंड, पुणे)- समादेशक, रा.रा.पो.बल, गट क्र.-3,&lt;br /&gt;ेजालना., अमर जाधव (पोलिस उपायुक्त, अभियान, मुंबई )- पोलिस उपायुक्त, गुन्हे प्रकटीकरण-1, एस. आर. पारसकर (नियुक्तीच्या प्रतीक्षेत)- पोलिस उपायुक्त, अमली पदार्थविरोधी पथक, मुंबई , ब्रिजेश बहादूरसिंग (समादेशक, रा.रा.पो.बल. गट क्र-11. नवी मुंबई)- पोलिस उपायुक्त, परिमंडळ-8, पी. पी. मुत्याळ (नियुक्तीच्या प्रतीक्षेत)- पोलिस उपायुक्त, परिमंडळ-10, मुंबई, के. एम. एम. प्रसन्ना (पोलिस उपआयुक्त, परिमंडळ-10, मुंबई)- नियुक्तीच्या प्रतीक्षेत, आर. के. मोरे (पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक) - अपर पोलिस अधीक्षक, खामगाव, बुलडाणा, राजेश प्रधान (पोलिस अधीक्षक, गडचिरोली ) - पोलिस अधीक्षक, यवतमाळ, एम. एम. रानडे (पोलिस उपायुक्त, मुंबई )- पोलिस उपायुक्त, नागपूर शहर, यशस्वी यादव (पोलिस अधीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर)- पोलिस अधीक्षक, कोल्हापूर , सी. जी. कुंभार ( पोलिस अधीक्षक, कोल्हापूर )- पोलिस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे , नवीनचंद्र रेड्डी (उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई ) - पोलिस उपायुक्त, मुख्यालय, औरंगाबाद शहर , एस. डी. वाघमारे (पोलिस उपायुक्त, औरंगाबाद शहर) - अपर पोलिस अधीक्षक, बीड , पी. बी. सावंत ( नियुक्तीच्या प्रतीक्षेत ) - पोलिस उपायुक्त, दहशतवादविरोधी पथक , मुंबई , एस. एस. तडवी (पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र पोलिस अधीक्षक, नाशिक)- पोलिस उपायुक्त, मुंबई, एच. एन. पवार ( प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण विद्यालय, अकोला) - पोलिस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, अमरावती ,  एन. एम. पारधे (प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण विद्यालय, जालना) - प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण विद्यालय, नागपूर), एस. जे. सागर (पोलिस अधीक्षक, भंडारा) - पोलिस अधीक्षक, एसीबी, अमरावती, व्ही. के. परदेशी ( पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग , औरंगाबाद) - पोलिस उपायुक्त, औरंगाबाद शहर , एम. बी. तांबडे (पोलिस उपायुक्त, औरंगाबाद शहर)- समादेशक , भारत राखीव बटालियन, औरंगाबाद , निशिथ मिश्रा (पोलिस अधीक्षक, नक्षलवादविरोधी अभियान, नागपूर) - पोलिस अधीक्षक, भंडारा, एस. जयकुमार ( अपर पोलिस अधीक्षक, गडचिरोली) - पोलिस अधीक्षक, गडचिरोली, एस. ए. मोहेकर (अपर पोलिस अधीक्षक, अंबाजोगई, बीड) - अपर पोलिस अधीक्षक, जालना, एस. टी. बोडखे ( पोलिस अधीक्षक, यवतमाळ ) - मुख्य सुरक्षा अधिकारी, महाराष्ट्र विधान मंडळ, मुंबई, के. ई. जाधव ( नियुक्तीच्या प्रतीक्षेत ) - पोलिस उपायुक्त, नागपूर शहर , श्रीमती ए. एम. भित्रे ( पोलिस उपायुक्त, मंत्रालय सुरक्षा )- पोलिस उपायुक्त, वाहतूक, मुंबई , एस. व्ही. शिंत्रे ( पोलिस उपायुक्‍त, ठाणे शहर ) - पोलिस उपायुक्त, मुंबई, एम. जे. भोईर (पोलिस उपायुक्त, मुख्यालय, मुंबई)- पोलिस उपायुक्त, अभियान , मुंबई, निसार तांबोळी ( पोलिस उपायुक्त , परिमंडळ -8) - पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा , मुंबई , एस. एच. महावरकर ( नियुक्तीच्या प्रतीक्षेत )- पोलिस उपायुक्त, मुख्यालय, मुंबई. &lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal, 28 th july)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-7121505591191033004?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/7121505591191033004/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=7121505591191033004' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/7121505591191033004'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/7121505591191033004'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/56.html' title='आयपीएस आणि पोलिस अधीक्षक दर्जाच्या 56 अधिकाऱ्यांच्या बदल्या'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-1084624674289081931</id><published>2009-07-30T09:16:00.000-07:00</published><updated>2009-07-30T09:18:50.103-07:00</updated><title type='text'>आता पोलिस नियंत्रण कक्षांत कमांड सेंटर</title><content type='html'>&lt;em&gt;दोन महिन्यांत आमूलाग्र बदल घडविणार : शिवानंदन &lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपत्कालीन स्थितीत नागरिकांना पोलिस नियंत्रण कक्षांतून विनाविलंब प्रतिसाद मिळावा, याकरिता या कक्षांतच कमांड सेंटरही तयार करण्यात येणार आहेत. येत्या काळात नियंत्रण कक्षांत होणाऱ्या या व अन्य आमूलाग्र बदलांकरिता 2 कोटी 60 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी येथे एका कार्यक्रमात बोलताना दिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तरुण पिढीसोबत सुसंवाद साधण्याकरिता मुंबई पोलिसांनी तयार केलेल्या www.copconnect.in या वेबसाईटचे उद्‌घाटन आज चर्चगेट येथील एच. आर. महाविद्यालयात करण्यात आले. याप्रसंगी मुंबईच्या नगरपाल इंदू सहानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयीन तरुणाईत व्यसनाधीनता तसेच अमलीपदार्थांचे सेवन वाढत असल्याचे चित्र आहे. अशा विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीकडे नेण्याकरिता काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या वेबसाईटच्या माध्यमातून पुढाकार घेतला जाणार आहे. याशिवाय परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीने प्रबोधन केले जाणार आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;एक कोटी 60 लाख लोकसंख्येच्या मुंबईत प्रत्येकाच्या कारवायांकडे मर्यादित पोलिस बळाच्या माध्यमातून नियंत्रण ठेवणे शक्‍य होत नाही. अशा वेळी तरुण पिढीने पोलिसांचे डोळे होऊन पोलिसांना मदत करावी, असे आवाहन या वेळी शिवानंदन यांनी केले. या वेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांना उत्तर देताना पोलिस नियंत्रण कक्षात येत्या दोन महिन्यांच्या काळात लक्षणीय सुधारणा घडविल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांत संभाषण कौशल्य वाढावे याकरिता वांद्रे-कुर्ला संकुल येथे कार्यशाळा घेण्यात येत आहे. 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यासारख्या घटनेला चोख उत्तर देण्यासाठी पोलिस दलाला अत्याधुनिक प्रशिक्षण देऊन सुसज्ज करण्यात येत आहे. आपत्कालीन स्थितीत बॉम्ब तसेच अत्याधुनिक स्फोटकांची ओळख व्हावी तसेच बॉम्बशोधक व विनाशक पथक येईपर्यंत ती हाताळता यावीत याकरिता तीनशे पोलिसांना नायगाव येथे विशेष प्रशिक्षण देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. &lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;br /&gt;दक्षतेचा इशाऱ्याने घबराट नको &lt;br /&gt;मुंबई, दिल्ली यांसह जगभरातील प्रमुख शहरे नेहमीच अतिरेक्‍यांच्या हिटलिस्टवर असतात. या शहरांत घातपाती कारवायांची शक्‍यता कधीच नाकारता येत नाही. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांकडून नेहमीच सतर्कता बाळगण्यात येते. पोलिसांनी दक्ष राहावे यासाठी गुप्तचर यंत्रणांकडून वेळोवेळी अहवाल पाठविण्यात येतात. याचा अर्थ त्या शहराला लगेचच अतिरेकी हल्ल्याचा धोका आहे असे म्हणणे चुकीचे आहे. प्रसिद्धिमाध्यमांत येणाऱ्या अशा बातम्यांनी नागरिकांत नाहक घबराट पसरत असल्याचेही शिवानंदन यांनी या वेळी सांगितले&lt;/em&gt;. &lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal,25 th juyl)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-1084624674289081931?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/1084624674289081931/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=1084624674289081931' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/1084624674289081931'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/1084624674289081931'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/blog-post_4292.html' title='आता पोलिस नियंत्रण कक्षांत कमांड सेंटर'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-1463052327905477048</id><published>2009-07-30T09:15:00.000-07:00</published><updated>2009-07-30T09:16:28.761-07:00</updated><title type='text'>रेल्वे आरक्षण मिळवून देणारे तीन दलाल "सीबीआय'च्या जाळ्यात</title><content type='html'>&lt;strong&gt;&lt;br /&gt;अधिकारी-कर्मचारी सामील असल्याचा संशय &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;रेल्वेने परगावी जाणाऱ्या प्रवाशांकडून दलाली वसूल करून तिकिटांचे आरक्षण मिळवून देणाऱ्या तिघा दलालांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने छापा घालून ताब्यात घेतले. या दलालांकडून सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी लांब पल्ल्याच्या गाड्यांची सहाशे तिकिटे व दोन लाख रुपये जप्त केले आहेत. रेल्वेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे रॅकेट सुरू असल्याची शक्‍यता सीबीआयचे अधीक्षक प्रवीण साळुंखे यांनी वर्तविली. &lt;br /&gt;छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई सेंट्रल आणि वांद्रे या प्रमुख रेल्वेस्थानकांवर लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटामागे दोनशे ते तीनशे जादा रुपये घेऊन "कन्फर्म' तिकिटे मिळवून देणारे रॅकेट सुरू असल्याची माहिती "सीबीआय'च्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार या पथकाने आज दुपारी तिन्ही रेल्वेस्थानकांत छापे घातले. वांद्रे टर्मिनल येथे गुप्ता ट्रॅव्हल एजन्सी, मुंबई सेंट्रल येथील मुजावर ट्रॅव्हल एजन्सी आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील ए. के. ट्रॅव्हल्स ऍण्ड कन्सल्टंट या ठिकाणी या तिकिटांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार केला जात असल्याचे आढळले. त्यानुसार "सीबीआय'च्या अधिकाऱ्यांनी या एजन्सी चालविणाऱ्या दलालांना ताब्यात घेतले आहे. &lt;br /&gt;लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या वेळी प्रवाशांच्या तयार होणाऱ्या वेटिंग लिस्टमध्ये रेल्वेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने बोगस नावे टाकून त्या जागी ऐनवेळी नवीन नावे टाकून प्रवाशांना नाडले जात असल्याचेही "सीबीआय'चे अधीक्षक साळुंखे यांनी सांगितले. या प्रकरणी सीबीआयचा तपास सुरू असून, यात रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांचीही भूमिका तपासण्यात येत आहे. ताब्यात घेतलेले दलाल सामान्य प्रवाशांना तत्काळ आरक्षणासाठी दोनशे रुपये, एसी कोचसाठी तीनशे; तर 90 दिवस आधी करावयाच्या आरक्षणासाठी शंभर रुपये उकळत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी गरज भासल्यास रेल्वेच्या अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलाविण्यात येईल, असेही साळुंखे यांनी सांगितले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal,25 th july)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-1463052327905477048?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/1463052327905477048/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=1463052327905477048' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/1463052327905477048'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/1463052327905477048'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/blog-post_3779.html' title='रेल्वे आरक्षण मिळवून देणारे तीन दलाल &quot;सीबीआय&apos;च्या जाळ्यात'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-4250207806640426213</id><published>2009-07-30T09:12:00.001-07:00</published><updated>2009-07-30T09:14:47.491-07:00</updated><title type='text'>अपहरण आणि बलात्कार प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांना पोलिस कोठडी</title><content type='html'>&lt;strong&gt;अंधेरी येथील घटना; पीडित मुली अल्पवयीन &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt; पोटाची खळगी भरण्यासाठी आई-वडिलांसह नेपाळहून मुंबईत आलेल्या दोन अल्पवयीन बहिणींचे अंधेरी-पूर्व येथून अपहरण करून त्यापैकी मोठ्या मुलीवर नजीकच्या महापालिका उद्यानात सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी चौघा जणांना अटक केली. या चारही आरोपींना न्यायालयाने येत्या 28 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अटकेतील चारही आरोपी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थानिक कार्यकर्ते असल्याची चर्चा आहे. &lt;br /&gt;दरम्यान, या प्रकरणात मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेला गणेश गटकळ याला मनसेच्या जनहित कक्षाच्या शाखा संघटकपदावरून दोन महिन्यांपूर्वीच काढून टाकण्यात आले होते. त्याच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस शिरीष पारकर यांनी तातडीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. उर्वरित तीन आरोपींविषयी त्यांनी कोणताही खुलासा केला नाही; मात्र ते याच परिसरातील मनसेचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येते. दोघा आरोपींची नावे या परिसरात ठिकठिकाणी लावलेल्या होर्डिंग्जवर असल्याचे समजते. गटकळ याने केलेल्या गुन्ह्याशी मनसेचा कोणताही संबंध नाही, तो दोषी आढळल्यास त्याला शिक्षा मिळावी, अशी भूमिकाही पारकर यांनी पत्रकारांपुढे मांडली. अटकेतील आरोपी मनसेचे कार्यकर्ते आहेत काय, याची खातरजमा करण्यात येत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी दिली.&lt;br /&gt;या प्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या आरोपींची नावे गणेश गटकळ (28), गणेश काळे (26), उमेश बोराडे (28) आणि नरेंद्र साळुंखे (26) अशी आहेत. यापैकी गणेश गटकळ आणि गणेश काळे यांनी बलात्कार केला, तर अन्य दोघे त्यांच्यासोबत होते, असे पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. &lt;br /&gt;अपहरण झालेल्या दोघी अल्पवयीन बहिणी 13 व 14 वर्षे वयाच्या असून, त्या घरकाम करतात. मरोळ मरोशी परिसरात त्या राहतात. या प्रकरणातील आरोपीसुद्धा याच परिसरातील आहेत. अंधेरी पूर्वेला डीएचएल कुरिअर कार्गो कंपनीच्या समोर असलेल्या महापालिका उद्यानातील सुरक्षा रक्षकाच्या केबिनमध्ये गत 19 जुलै रोजी हा धक्कादायक प्रकार घडला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बहिणी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कामाहून सुटल्यानंतर मावशीच्या घरी जात होत्या. या वेळी त्यांच्या मागून इंडिका कारमधून आलेल्या वरील चार आरोपींनी त्यांना बळजबरीने कारमध्ये बसवून डीएचएल कंपनीसमोर असलेल्या लोकभारती उद्यानात नेले. दोघा जणांनी चौदा वर्षांच्या मुलीला तेथे असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या केबिनमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या वेळी अन्य दोघे जण सुरक्षा रक्षकाच्या केबिनच्या बाहेर दुसऱ्या लहान मुलीसोबत उभे होते. या दोघा जणांची नजर चुकवून लहान मुलीने घटनास्थळावरून पळ काढून थेट आपल्या मावशीचे घर गाठले. बलात्कार झालेल्या मुलीला मात्र याबाबत कोठे वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही या चौघांनी दिल्याचा आरोप आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा &lt;br /&gt;पीडित अल्पवयीन मुलीने स्वतःवर गुदरलेला हा प्रसंग काही दिवस लपविला, मात्र शुक्रवारी दुपारी धीर एकटवून तिने या प्रकाराची माहिती तिच्या आईला दिली. या घटनेचा धक्का बसलेल्या तिच्या आईने तातडीने अंधेरीच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार नोंदविली. या तक्रारीवरून पोलिसांनी चार जणांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास चौघांना अटक केली. या बलात्काराचा वैद्यकीय अहवाल येणे अद्याप बाकी असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी दिली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;इन्फोबॉक्‍स... &lt;br /&gt;&lt;br /&gt;पीडित मुलीला मनसे मदत करणार &lt;br /&gt;मनसेच्या महिला सेनेच्या पदाधिकारी या बलात्कार प्रकरणातील दुर्दैवी तरुणीच्या घरी जाऊन सर्वतोपरी मदत करतील, असे मनसेचे सरचिटणीस शिरीष पारकर यांनी सांगितले. या प्रकरणातील आरोपी गणेश गटकळ याच्याविरुद्ध तक्रारी आल्याने त्याला मनसेच्या जनहित कक्षाच्या शाखा संघटकपदावरून दोन महिन्यांपूर्वी काढून टाकण्यात आले होते. महाराष्ट्रात पक्षाचे 14 लाख कार्यकर्ते आहेत. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवणे शक्‍य होत नाही, असेही पारकर यांनी सांगितले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;काळिमा फासला : उद्धव ठाकरे &lt;br /&gt;मनसेच्या कार्यकर्त्यांचा बलात्कार प्रकरणात सहभाग असल्याची घटना घडल्याचे पत्रकारांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले असता ते म्हणाले, "अशी घटना घडल्याची माहिती मला नुकतीच मिळाली. ही घटना महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभत नाही.' &lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal,25 th july)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-4250207806640426213?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/4250207806640426213/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=4250207806640426213' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/4250207806640426213'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/4250207806640426213'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/blog-post_8166.html' title='अपहरण आणि बलात्कार प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांना पोलिस कोठडी'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-3157182418342216204</id><published>2009-07-30T09:01:00.000-07:00</published><updated>2009-07-30T09:03:22.129-07:00</updated><title type='text'>दूधभेसळ करणारे रॅकेट उद्‌ध्वस्त</title><content type='html'>सात जणांना अटक&lt;br /&gt;&lt;br /&gt;नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यांत भेसळ करून त्यांची खुल्या बाजारात विक्री करणारे रॅकेट चारकोप पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत काल शुक्रवारी उद्‌ध्वस्त केले. याप्रकरणी सात जणांच्या टोळीला चारकोप पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून दीड हजार लिटर भेसळयुक्त दूध हस्तगत करण्यात आले आहे.&lt;br /&gt;चारकोप येथील सह्याद्रीनगरातील सिद्धिविनायक सोसायटीच्या समोरील बाजूला असलेल्या एका घरात अनेक दिवसांपासून आरे, गोकुळ, महानंद आदी प्रसिद्ध ब्रॅण्डच्या दुधाच्या पिशव्यांत भेसळ करून त्यांची विक्री केली जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली. त्यानुसार काल मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास चारकोप पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी असलेल्या एका घरात छापा टाकला. या वेळी त्या घरात सात जण दुधाच्या पिशवीतील दूध काढून त्यात पाणी मिसळून त्यांची नव्याने पॅकिंग करीत असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी या सातही जणांना जागीच अटक केली. सत्या गोविंद मांढरा (22), सैदू राजू जाला (22), राजा जाला (36), लिंगय्या गोडसू (19), श्रीशैलम मल्लेश उकेडी (29), शंकर सतगोंडा (19) आणि मल्लेश मल्लेपुल्ला (19) अशी आरोपींची नावे आहेत. हे सगळे आरोपी कांदिवलीच्या लालजीपाडा झोपडपट्टीत राहत असल्याची माहिती चारकोप पोलिसांनी दिली. एक लिटर पिशवीतून 250 ग्रॅम दूध काढून त्यात तेवढ्याच वजनाचे पाणी मिसळून; तर अर्धा लिटर दुधाच्या पिशवीत 200 ग्रॅम पाणी मिसळून पिशवी नव्याने सीलबंद केली जात असे. पोलिसांनी या छाप्यात भेसळ करण्यासाठी वापरले जाणारे साहित्यही मोठ्या प्रमाणावर जप्त केले. पहाटे उशिरापर्यंत पोलिसांची ही कारवाई सुरू होती, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस उपनिरीक्षक गजानन बागडे यांनी दिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal,25 th july)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-3157182418342216204?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/3157182418342216204/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=3157182418342216204' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/3157182418342216204'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/3157182418342216204'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/blog-post_8438.html' title='दूधभेसळ करणारे रॅकेट उद्‌ध्वस्त'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-582536785752533216</id><published>2009-07-30T08:58:00.000-07:00</published><updated>2009-07-30T08:59:48.289-07:00</updated><title type='text'>लाटांच्या तांडवात काही भिजले, तर काही थिजले...</title><content type='html'>&lt;strong&gt;&lt;br /&gt;मुंबईत किनाऱ्यांवर निर्बंध झुगारून गर्दीला उधाण!&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt; गेल्या आठवडाभरापासून गाजत असलेले "मोसमा'तील सर्वात उंच लाटेचे भाकित "याचि डोळा' अनुभवण्यासाठी मुंबईकरांनी शुक्रवारी सगळेच किनारे, चौपाट्यांवर प्रचंड गर्दीचे उधाण आणले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सागराचे हे कौतुक पाहणारे हौशी मुंबईकर अवाढव्य-बेभान लाटांचे तुषार अंगावर घेत जल्लोषात बुडाले. काहीजण लाटांनी असे मजेत भिजले, तर किनारपट्टीवरील जी घरे या लाटांच्या तडाख्यांनी कोसळली तेथील रहिवासी दर्याचे हे रौद्र रूप पाहून थिजून गेले. मुंबईतील जनजीवनाच्या अशा दोन बाजू आज अनुभवास आल्या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज (शुक्रवारी) दुपारी दोन वाजून तीन मिनिटांनी तब्बल 5.5 मीटर उंचीची लाट उसळणार असल्याचे भाकित हवामान खात्याने वर्तविले होते. त्या वेळी समुद्रात महाकाय लाटा उसळल्याने समुद्रकिनारी जमलेल्या नागरिकांनी एकच जल्लोष केला. या वेळी लाटांची उंची खरोखरच साडेपाच मीटर होती काय, अशी विचारणा मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षात करण्यात आल्यावर, "आम्ही लाटांची उंची मोजत नाही' असे उत्तर मिळाले; मात्र हवामान खात्याच्या भाकितानुसार या लाटा तेवढ्या उंचीच्या असल्याचे मानायला हरकत नाही, असा निर्वाळाही तेथील कर्मचाऱ्यांनी दिला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;फेसाळलेल्या लाटांच्या तडाख्यांनी चिंब भिजणारी, बेधुंद झालेली तरुणाई दिसत होती. लाटांच्या तांडवामुळे होणारी हानी टाळण्यासाठी पोलिस, महापालिका यांच्यासह आपत्कालीन व्यवस्था पथकांनाही सतर्क करण्यात आले. आठवडाभरापासूनच याबाबत दक्षतेचा इशारा दिला जात होता; मात्र आज दिवसभर पावसाने उघडीप घेतल्याने समुद्रकिनाऱ्यावर लाटांचा रुद्रावतार पाहण्यासाठी हजारो मुंबईकरांनी गर्दी केली. गेट-वे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट, वरळी चौपाटी, वांद्रे बॅण्ड स्टॅंड, दादर चौपाटी येथील किनाऱ्यावर गोळा झालेली तरुणाई लाटांच्या तुषारांनी चिंब भिजत धम्माल उडविताना दिसत होती. गेट-वे ऑफ इंडिया आणि नरिमन पॉईंट येथील सुरक्षा भिंतींना थडकून उंचच उंच उडणाऱ्या लाटांवर स्वार होत पोहण्याची मौज काही धाडसी तरुण घेताना दिसत होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सातत्याने उसळत असलेल्या लाटांपासून नागरिकांना लांब ठेवण्याकरिता पोलिसांनी समुद्रकिनाऱ्यांपासून दहा मीटर अंतरावर दोरखंड लावून त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र वरळी सीफेस, बॅण्ड स्टॅंडसह सर्वच ठिकाणी पोलिसांचे निर्बंध झुगारून नागरिक लाटांचे तुषार अंगावर उडवून घेण्यात दंग होते. महाविद्यालयीन विद्यार्थी अन्‌ प्रेमी युगुलांचाही यात समावेश होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;किनाऱ्यावर कहर &lt;br /&gt;कफ परेड, कुलाबा येथील समुद्रकिनाऱ्यांवर मात्र या लाटांनी अक्षरशः कहर केला. समुद्रालगत वर्षांनुवर्षे असलेल्या झोपडीवजा घरांना या लाटांनी तडाखे दिले. समुद्राचे उसळणारे पाणी बधवार पार्क येथे असलेल्या शिवसृष्टी मच्छीमारनगरातील घरांतही शिरले. येथील पन्नासहून अधिक घरांत हे पाणी शिरल्याने याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी आपली घरे रिकामी केली होती. घरात गुडघाभर साचलेले पाणी काढण्याकरिता येथील नागरिक दुपारी उशिरापर्यंत प्रयत्न करीत होते. असाच प्रकार कफ परेड येथील गीतानगर येथेही दिसत होता. लाटांच्या पाण्यामुळे येथील घरांत सहा फुटांहून अधिक पाणी साचले होते. हे पाणी काढण्याकरिता मुंबई महापालिकेने अवघे तीन पंप लावल्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत होता. कुलाबा येथील भाई बांदल मच्छीमारनगर, शिवशक्तीनगर, सीतानगर या ठिकाणी लाटांच्या तडाख्यामुळे नुकसान झालेल्या रहिवाशांच्या भोजन; तसेच निवाऱ्याची व्यवस्था शिवसेना दक्षिण- मुंबई विभागामार्फत नजीकच्या बालवाडी आणि शिवसेना शाखेत करण्यात आली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal, 24 th july)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-582536785752533216?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/582536785752533216/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=582536785752533216' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/582536785752533216'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/582536785752533216'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/blog-post_8819.html' title='लाटांच्या तांडवात काही भिजले, तर काही थिजले...'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-1766404699577777040</id><published>2009-07-30T08:54:00.000-07:00</published><updated>2009-07-30T08:58:10.912-07:00</updated><title type='text'>अतिरेक्‍यांचे मृतदेह ताब्यात घ्या!</title><content type='html'>मुंबई हल्ल्याच्या वेळी पोलिस आणि एनएसजी कमांडोंनी कंठस्नान घातलेल्या लष्कर ए तोयबाच्या अतिरेक्‍यांचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तानला पुन्हा एकदा पत्र पाठविले जाणार असल्याची माहिती मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;26 नोव्हेंबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शेकडो निष्पापांचे प्राण घेणाऱ्या लष्कर ए तोयबाच्या दहापैकी नऊ अतिरेक्‍यांचे मृतदेह गेल्या आठ महिन्यांहून अधिक काळ जे जे रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. पोलिसांच्या हाती जिवंत सापडलेला त्यांचा साथीदार अतिरेकी मोहम्मद अजमल कसाबच्या चौकशीत हे सर्व अतिरेकी पाकिस्तानचे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी या अतिरेक्‍यांचे मृतदेह ताब्यात घेण्याबाबत पाकिस्तानकडे विचारणा केली होती; मात्र पाकिस्तानने हात झटकून हे अतिरेकी पाकिस्तानी नसल्याचे म्हटले होते. मुंबई हल्ल्याचा खटला सुरू झाल्यानंतर या प्रकरणात पुन्हा आपली भूमिका बदलत अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब हा पाकिस्तानचा रहिवासी असल्याचे कबूल केले होते. यानंतर पाकिस्तानने या हल्ल्यात पोलिस आणि एनएसजी कमांडोंच्या गोळीबारात ठार झालेले अबु आकाशा ऊर्फ बाबर इम्रान आणि अब्दुल रहमान बडा ऊर्फ शफीक अर्शद हे अतिरेकीदेखील पाकिस्तानच्या मुलतान प्रांतात राहणारे असल्याची कबुली दिली आहे. अबू आकाशा याला नरिमन हाऊसमध्ये; तर अब्दुल रहमान बडा याला हॉटेल ताजमध्ये एनएसजी कमांडोंनी गोळीबारात ठार मारले होते.&lt;br /&gt;या अतिरेक्‍यांचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी पुन्हा नव्याने पत्रव्यवहार करण्याचे ठरविल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. जे.जे. रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आलेल्या या अतिरेक्‍यांच्या कुटुंबीयांची माहिती मिळविण्यासाठी यापूर्वी पोलिसांनी ब्लॅक कॉर्नर नोटीसही बजावली होती; मात्र पोलिसांच्या या पत्रव्यवहाराला यश आले नव्हते. या अतिरेक्‍यांना भारतात दफन करण्यास काही मुस्लिम संघटनांनीही विरोध दर्शविला होता. पाकिस्तान सरकारने कसाब आणि ठार झालेले अन्य दोन अतिरेकी पाकिस्तानी असल्याचे सांगितले असले, तरी अद्याप त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडे कोणीही दावा केलेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal, 22nd july)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-1766404699577777040?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/1766404699577777040/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=1766404699577777040' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/1766404699577777040'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/1766404699577777040'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/blog-post_2504.html' title='अतिरेक्‍यांचे मृतदेह ताब्यात घ्या!'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-5275623438746721197</id><published>2009-07-30T08:45:00.000-07:00</published><updated>2009-07-30T08:46:16.148-07:00</updated><title type='text'>अबू जुंदलच्या अस्तित्वाबद्दल पोलिसांमध्ये साशंकता</title><content type='html'>मुंबईवरील अतिरेकी हल्लाप्रकरणी पोलिसांच्या हाती जिवंत सापडलेला अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याने गुन्ह्याची कबुली देताना त्याला हिंदी शिकविणाऱ्या अबू जुंदल नावाच्या भारतीयाचे नाव घेतले असले तरी अशी व्यक्तीच अस्तित्वात असण्याबाबत पोलिस साशंक आहेत. कसाबने आजवर दिलेल्या कबुलीजबाबात अशा कोणा व्यक्तीचा यापूर्वी कसलाच उल्लेख झालेला नाही. कसाबने आतापर्यंत न्यायालयात सगळेच सत्य सांगितलेले नाही. या प्रकरणात त्याच्याकडून आणखी बरेच सत्य बाहेर येणे बाकी असल्याचे गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याने आपला गुन्हा कबूल करून शिक्षा देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. कसाबने न्यायालयात दिलेल्या कबुलीनाम्यात अबू जुंदल याचे नाव पहिल्यांदाच घेतले. यापूर्वी कसाबच्या झालेल्या चौकशीत त्याने अशा कोणत्याही व्यक्तीचे नाव घेतले नव्हते. याशिवाय न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे दिलेल्या कबुलीजबाबातही त्याने अशा कोणत्याही व्यक्तीने त्याला हिंदी शिकविल्याचे स्पष्ट केले नव्हते. कसाबने सांगितलेल्या अबू जुंदलबाबत पाकिस्तानकडे विचारणा करण्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर बोलताना मारिया यांनी लवकरच योग्य ती पावले उचलली जातील, असे सांगितले. कसाब याने केलेल्या गुन्ह्याची न्यायालयात कबुली दिली असली तरी त्याने बऱ्याच बाबी न्यायालयात स्पष्ट करणे बाकी आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली नसती तरी आमच्याकडे त्याच्याविरुद्ध असलेले सबळ आणि भक्कम पुरावे त्याला शिक्षा होण्यासाठी पुरेसे आहेत. त्याच्या कबुलीमुळे या खटल्याच्या निकालासाठी चांगलीच मदत होईल असेही ते म्हणाले. कसाबच्या कबुलीनंतर या प्रकरणी सरकारी पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि ज्येष्ठ विधीतज्ञांची मदत घेतली जाईल असेही मारिया यावेळी म्हणाले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakal,21 st july)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-5275623438746721197?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/5275623438746721197/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=5275623438746721197' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/5275623438746721197'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/5275623438746721197'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/blog-post_5473.html' title='अबू जुंदलच्या अस्तित्वाबद्दल पोलिसांमध्ये साशंकता'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-3032063805132859987</id><published>2009-07-30T08:43:00.000-07:00</published><updated>2009-07-30T08:44:56.268-07:00</updated><title type='text'>बनावट नोटांसह चौघांना अटक</title><content type='html'>&lt;strong&gt;44 लाखांच्या नोटांचे केले वितरण&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पाकिस्तानातून मुंबईत वितरणासाठी आणलेल्या एक लाख सत्तावीस हजारांच्या बनावट नोटांसह चौघांना पोलिसांनी सी.पी. टॅंक येथे अटक केली. या चौघांनी सहा महिन्यांत मुंबईत 44 लाखांच्या बनावट नोटांचे वितरण केल्याची कबुली दिल्याचे गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आज येथे सांगितले.&lt;br /&gt;बनावट नोटांचे वितरण करणारी टोळी सी. पी. टॅंक येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट- 2 च्या पथकाला मिळाली. त्यानुसार कोठारी रुग्णालयासमोर आज दुपारी साडेबाराच्या सुमारास सापळा लावून प्रमोदकुमार श्रीवास्तव ऊर्फ कुशवाह ऊर्फ महातो (37, रा. बिहार), नित्यानंद शेट्टी (37, रा. घाटकोपर), नरसाराम पुरोहित (32, रा. नागपाडा) आणि कुलदीप शर्मा (20, रा. मुसाफिरखाना) या चौघांना अटक केली. त्यांची तपासणी केली असता एक हजाराच्या 100; तर पाचशेच्या 55 नोटा पोलिसांना सापडल्या. नोटांची तपासणी केल्यानंतर त्या बनावट असल्याचे आढळल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली. मुंबई आणि सभोवतालच्या परिसरातील व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांच्या मदतीने ते या नोटा वितरित करीत असल्याचे स्पष्ट झाले. या व्यापारी व घाऊक विक्रेत्यांना बनावट नोटांच्या वितरणाच्या मोबदल्यात चाळीस टक्के कमिशन दिले जात असे. आरोपींकडे सापडलेल्या नोटांची छपाई अतिशय चांगल्या दर्जाची असून त्यांच्यावर रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी यांची स्वाक्षरी आहे.&lt;br /&gt;यापूर्वी राज्य दहशतवादविरोधी पथकाने माझगाव येथून हस्तगत केलेल्या साडेतीन लाखांच्या बनावट नोटांवरसुद्धा रेड्डी यांचीच स्वाक्षरी होती. या बनावट नोटा पाकिस्तानच्या सरकारी छापखान्यात छापल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रमोदकुमार श्रीवास्तव याने या बनावट नोटा पाकिस्तानातून इस्माईल नावाचा व्यक्ती पुरवत असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. याशिवाय आरोपींच्या चौकशीत राजेश पुरोहित या आणखी आरोपीचे नाव पुढे आले आहे. गुन्हे शाखेचे पोलिस इस्माईल आणि राजेश पुरोहित यांचा शोध घेत असल्याचे मारिया म्हणाले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakal, 21st july)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-3032063805132859987?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/3032063805132859987/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=3032063805132859987' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/3032063805132859987'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/3032063805132859987'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/blog-post_2618.html' title='बनावट नोटांसह चौघांना अटक'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-5038046291404284784</id><published>2009-07-30T08:40:00.000-07:00</published><updated>2009-07-30T08:43:37.480-07:00</updated><title type='text'>कसाबला फासावर चढवा;  दोषी अधिकाऱ्यांनाही शिक्षा द्या</title><content type='html'>&lt;em&gt;शहीद विजय साळसकर यांच्या पत्नीची मागणी &lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;"मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याने आज न्यायालयात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली, ही काही आनंदोत्सव साजरा करण्यासारखी बाब नाही. कारण सबंध जगाला तो गुन्हेगार असल्याचे माहिती आहे. त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा दिली जावी, तसेच ज्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे हा हल्ला घडला, त्या दोषी अधिकाऱ्यांनाही शिक्षा करण्यात यावी,' अशी प्रतिक्रिया अतिरेक्‍यांचा मुकाबला करताना शहीद झालेले खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय साळसकर यांच्या पत्नी स्मिता साळसकर यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी पोलिसांच्या हाती जिवंत सापडलेला एकमेव अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्यावर विशेष न्यायालयात खटला सुरू आहे. आज खटल्याच्या सुनावणीच्या वेळी कसाब याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. याबाबत प्रतिक्रिया देताना स्मिता साळसकर यांनी कसाबला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;स्मिता साळसकर म्हणाल्या की, "पाकिस्तान हे राष्ट्र समझोता करून सुधारणा होणाऱ्यातले नाही. या राष्ट्राचा आणि तेथील अतिरेक्‍यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पावले उचलायला हवीत. त्याशिवाय आम्हा शहिदांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला, असे म्हणता येणार नाही. भारतावर वेळोवेळी पाकिस्तानकडूनच हल्ला झालेला आहे. त्यांच्याशी समझोत्याची भाषा करणे चुकीचेच आहे. अतिरेकी कसाबने नावे सांगितलेल्या पाकिस्तानमधील त्याच्या साथीदारांवरही कारवाई व्हायलाच हवी.' पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळेच हा प्रकार घडला आहे. त्यांच्या चुकांना पाठीशी घालता येणार नाही. त्यामुळे या प्रकरणात जे अधिकारी दोषी आहेत त्यांनाही शिक्षा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;लवकर फाशी द्या : विनिता कामटे&lt;br /&gt;अतिरेकी मोहम्मद अजमल कसाबने दिलेल्या कबुलीनंतर आता खटल्यात विशेष काही राहिलेले नाही. त्यामुळे त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मुंबई हल्ल्यात अतिरेक्‍यांशी मुकाबला करताना धारातीर्थी पडलेले अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे यांनी केली. शेकडो निष्पापांना प्राण गमवावे लागलेल्या या हल्ल्याने झालेले नुकसान भरून येण्यासारखे नाही, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;-----&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;कसाबच्या कबुलीने कायदेशीर अडचणच : वाय. पी. सिंग&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आंतरराष्ट्रीय कट; अन्य सहआरोपींविरुद्ध खटला सुरूच राहणार&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबई हल्ल्यातील आरोपी अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली असली, तरी त्याचा खटल्यावर काही विशेष परिणाम होणार नाही. हा एक आंतरराष्ट्रीय कट असल्याने त्याच्या कबुलीनंतर उलट कायदेशीर अडचण निर्माण झाली आहे. अन्य सहआरोपींकरिता हा खटला सुरूच राहील, असे मत माजी आयपीएस अधिकारी व विधीज्ञ वाय. पी. सिंग यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अतिरेकी कसाब तसेच या हल्ल्याच्या मास्टर माइंडविरुद्ध पोलिसांकडे सबळ पुरावे उपलब्ध आहेत, त्यामुळे कसाबला फाशीची शिक्षा होणे निश्‍चित आहे; मात्र या प्रकरणातील आरोपींची संख्या मोठी असल्याने त्यांच्यावर या कबुलीचा फारसा प्रभाव पडणार नाही, असे वाय. पी. सिंग यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, "कसाबने दिलेली कबुली न्यायालय ग्राह्य धरेल; मात्र अन्य आरोपींकरिता हा खटला सुरू ठेवला जाईल. कसाबच्या कबुलीनंतर पाकिस्तानवरील दबावही वाढेल. पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र असल्याने कसाबच्या कबुलीचा तेथे सुरू असलेल्या खटल्यावरही परिणाम होणार नाही. ते त्यांच्या पद्धतीने खटला चालवतील. भविष्यात पाकिस्तानने भारताला बाजू मांडण्याची संधी दिल्यावर मात्र या कबुलीचा परिणाम तेथील न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यावर होऊ शकेल.'&lt;br /&gt;&lt;br /&gt;कोणत्याही खटल्यात उपलब्ध पुराव्यांनुसार आरोपीला शिक्षा होते. भारताकडे कसाब, त्याचे साथीदार अतिरेकी आणि पाकिस्तानातून त्यांना सूचना देणारे लष्कर ए तय्यबाचे कमांडर यांच्याविरुद्ध भक्‍कम पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे या खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात येईल, असे मत वाय. पी. सिंग यांनी व्यक्‍त केले.&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal, 20 th july)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-5038046291404284784?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/5038046291404284784/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=5038046291404284784' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/5038046291404284784'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/5038046291404284784'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/blog-post_30.html' title='कसाबला फासावर चढवा;  दोषी अधिकाऱ्यांनाही शिक्षा द्या'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-7783057780229460976</id><published>2009-07-18T05:54:00.001-07:00</published><updated>2009-07-18T05:54:47.180-07:00</updated><title type='text'>मुलीला सांभाळणाऱ्याची केवळ संशयावरून हत्या</title><content type='html'>&lt;strong&gt;&lt;br /&gt;चौघांना अटक; खारमधील दुहेरी हत्येचे गूढ उकलले &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt; अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करीत असल्याच्या केवळ संशयातून आठवडाभरापूर्वी खार येथे झालेल्या दोन तरुणांच्या हत्येप्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या चारही आरोपींना न्यायालयाने 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हत्येची ही घटना 9 जुलै रोजी रात्री 11 वाजता घडली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;खार पूर्वेला असलेल्या एका झोपडपट्टीत वकील बुद्धीराम चव्हाण (25) याच्या घरात एक आठ वर्षांची मुलगी झोपली होती. वकील तिच्या शेजारीच होता. तो या मुलीशी अतिप्रसंग करीत असल्याच्या केवळ संशयावरून जवळच राहणाऱ्या तरुणांच्या गटाने त्याच्यावर बांबू आणि सळईने हल्ला केला. वकील याला वाचविण्यासाठी त्याचा नातेवाईक अनिश चव्हाण (19) मध्ये पडला. त्यालाही बेदम मारहाण करण्यात आली. या हाणामारीत पोटावर गंभीर जखमा झाल्यामुळे वकील आणि अनिश या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मारेकरी तरुणांचा गट तेथून पळून गेला होता. याप्रकरणी निर्मलनगर पोलिस ठाण्यात अनोळखी मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;वकील याच्या शेजारी राहणारा एक सुरक्षा रक्षक क्षयरोगावरील उपचाराकरिता रुग्णालयात दाखल असल्यामुळे त्याच्या आठ वर्षांच्या मुलीचा सांभाळ वकील करीत होता. या सुरक्षा रक्षकाच्या पत्नीचा आठ महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. 9 जुलै रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास वकील याच्या झोपडीत लहान मुलगी झोपल्याचे काही तरुणांनी पाहिले. वकीलही तिच्या शेजारीच असल्याने तो तिच्याशी अतिप्रसंग करीत असल्याचा संशय या तरुणांना आला. त्यांनी त्याच्यावर जोरदार हल्ला केला. त्यात वकील आणि त्याचा नातेवाईक अनिश हे दोघेही मरण पावले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शैलेंद्र धिवार, सहायक पोलिस निरीक्षक सुरेखा कपिले यांचे पथक करीत होते. चौकशीअंती हा प्रकार झोपडपट्टीसमोरील कट्ट्यावर बसणाऱ्या तरुणांच्या गटानेच केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिस या तरुणांचा शोध घेत होते. या प्रकरणातील आरोपी मालाडच्या गणेशनगर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मध्यरात्री उशिरा पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अल्ताफ ऊर्फ छोटू निजाम हुसैन (19), मोहम्मद हनिफ खान (19), उस्मान ऊर्फ विरू ऊर्फ मोहम्मद शेख (23) या तिघांना अटक करण्यात आली. या तिघांच्या माहितीवरून वांद्रे टर्मिनल येथून गणेश किसन गवळी (22) याला अटक करण्यात आली. केवळ गैरसमजातून हल्ला केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal, 17th july)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-7783057780229460976?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/7783057780229460976/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=7783057780229460976' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/7783057780229460976'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/7783057780229460976'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/blog-post_3062.html' title='मुलीला सांभाळणाऱ्याची केवळ संशयावरून हत्या'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-3582652364685965134</id><published>2009-07-18T05:42:00.000-07:00</published><updated>2009-07-18T05:53:06.212-07:00</updated><title type='text'>मोक्का न्यायाधीश शिंदेंची सुरक्षाव्यवस्था कडक</title><content type='html'>&lt;strong&gt;&lt;br /&gt;पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांची माहिती&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मालेगाव बॉम्बस्फोट मालिका आणि इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्‍यांचा खटला चालविणारे विशेष मोक्का न्यायाधीश वाय. डी. शिंदे यांच्या जिवाला धोका असल्याने त्यांना आवश्‍यक ती सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. न्यायाधीश शिंदे यांनी यासंबंधीचे पत्र वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिले असून आवश्‍यकता भासल्यास त्यांच्या सुरक्षेत आणखी वाढ केली जाणार आहे. दरम्यान, मुंबई दौऱ्यावर असलेल्या अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्‍लिंटन यांच्या सुरक्षिततेकरिता योग्य ती दक्षता घेण्यात आल्याचेही शिवानंदन यांनी या वेळी सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मालेगाव येथे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि तिच्या साथीदारांविरुद्ध सुरू असलेला खटला न्यायमूर्ती शिंदे हाताळत आहेत. याशिवाय देशभरात 2005 सालापासून झालेल्या बॉम्बस्फोट मालिकांत सहभाग असलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या 21 अतिरेक्‍यांविरुद्धचा खटलाही त्यांच्याच न्यायालयात सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर शिंदे यांना दूरध्वनीवर एका अनोळखी व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिंदे यांनी याबाबत मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन सातत्याने येत असलेल्या धमकीच्या दूरध्वनींची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या अर्जानंतर पोलिसांनी त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ केल्याची माहिती पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी दिली. तपासाअंती हा दूरध्वनी एका लोकल पीसीओवरून येत असल्याचे स्पष्ट झाल्याचेही त्यांनी सांगितले.&lt;br /&gt;भारत दौऱ्यावर असलेल्या अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्‍लिंटन उद्या (ता. 16) मुंबईत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस यंत्रणेला सज्ज ठेवण्यात आले आहे. यासंबंधी मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि अमेरिकन कौन्सिलेटचे उच्चाधिकारी एकमेकांच्या संपर्कात आहेत. क्‍लिंटन यांच्या मुंबईतील उद्या दिवसभरातील कार्यक्रमाचे वेळापत्रक अद्याप प्राप्त झाले नसल्याचेही शिवानंदन या वेळी म्हणाले. क्‍लिंटन उद्या अतिरेक्‍यांचे लक्ष ठरलेल्या हॉटेल ताज आणि ओबेरॉयला भेट देण्याची दाट शक्‍यता असल्याने तेथेही सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली जाणार आहे. मुंबईत दोन अतिरेकी घातपाताच्या इराद्याने फिरत असल्याच्या वृत्ताबद्दल प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्‍नावर ते म्हणाले, अशा प्रकारची कोणतीही माहिती आपल्याकडे नाही. अफवा पसरवून सामान्य जनतेत घबराट पसरविणाऱ्या प्रसिद्धिमाध्यमांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही शिवानंदन यांनी या वेळी स्पष्ट केले. &lt;br /&gt;&lt;br /&gt; &lt;br /&gt;&lt;em&gt;इस्राईल अभ्यास दौरा&lt;br /&gt;&lt;br /&gt;इस्राईल येथे अभ्यासदौऱ्याकरिता गेलेले पोलिसांचे पथक महाराष्ट्रात परतल्यानंतर या दौऱ्यात घेतलेल्या प्रशिक्षणाचा अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. इस्राईलची सुरक्षाविषयक यंत्रणा भारतापेक्षा सक्षम आहे. या अभ्यासदौऱ्यानंतर राज्य पोलिस दलात करावयाच्या सुधारणा आणि घ्यायच्या सुरक्षाविषयक दक्षतेचा अहवाल सरकारला दिला जाणार असल्याचेही शिवानंदन यांनी सांगितले. &lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal, 16th july)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-3582652364685965134?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/3582652364685965134/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=3582652364685965134' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/3582652364685965134'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/3582652364685965134'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/blog-post_18.html' title='मोक्का न्यायाधीश शिंदेंची सुरक्षाव्यवस्था कडक'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-6188082840927881157</id><published>2009-07-16T03:52:00.000-07:00</published><updated>2009-07-16T03:54:06.996-07:00</updated><title type='text'>किनाऱ्यावरील राज्यांविषयीचा गुप्तचरांचा अहवाल रुटीन</title><content type='html'>&lt;strong&gt;जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र असल्याचे सिद्ध करण्याकरीता मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील आरोपी मोहम्मद अजमल कसाब याच्यावर सुरू असलेला खटला महत्त्वपूर्ण असल्याचे वक्तव्य गृहमंत्री जयंत पाटील यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना केले. महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या समुद्रकिनाऱ्यावरील राज्यांना अतिरेकी हल्ल्याचा आलेला गुप्तचर खात्याचा अहवाल "रुटीन' आहे. मात्र, यासंबंधी पोलिसांना दक्षतेचा इशारा देण्यात आल्याचेही पाटील यावेळी म्हणाले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आझाद मैदान पोलिस क्‍लब येथे आयोजिलेल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. पश्‍चिमी सागरी किनाऱ्यावरील राज्यांना अतिरेकी हल्ल्याचा धोका असल्याचा अहवाल "आयबी'कडून प्राप्त झाला. पोलिस आणि अन्य गुप्तचर यंत्रणांनी दक्ष राहावे यासाठी अशाप्रकारचे "ऍलर्ट' नेहमीच येत असतात. मात्र, काही वेळेला या अहवालाची माहिती प्रसिद्धिमाध्यमांकडे पोचत असल्याने त्यातून सामान्य जनतेत घबराट पसरत असल्याचे पाटील म्हणाले. गुप्तचर खात्याकडून मिळणाऱ्या अहवालाची नेहमीच गंभीर दखल घेऊन त्याप्रमाणे चोख सुरक्षा व्यवस्था ठेवत दक्षता बाळगली जाते, असेही त्यांनी सांगितले. येत्या काळात अतिरेकी हल्ला कसा होईल याचा अंदाज बांधता येत नाही, हे 26 नोव्हेंबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्याने सिद्ध झाल्याचेही पाटील यावेळी म्हणाले.&lt;br /&gt;मुंबई हल्ल्याचा कट पाकिस्तानच्या जमिनीवर रचला गेला. हा हल्ला करणारे फिदायीनदेखील पाकिस्तानीच होते. पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र ठरविण्यासाठी ही नामी संधी आहे. त्यामुळे या हल्ल्याच्या वेळी पोलिसांनी अटक केलेला अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्यावर सुरू असलेला खटला महत्त्वाचा आहे, असेही गृहमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले. या हल्ल्याच्या वेळी मुंबई पोलिसांनी दाखविलेले धाडस अतुलनीय असल्याचा उच्चारही त्यांनी केला. मुंबई पोलिस दलाचे एक पथक नुकतेच इस्त्रायल येथे गेले आहे. यापुढील काळात पोलिस अधिकाऱ्यांची अशीच पथके प्रशिक्षणासाठी अमेरिका, इंग्लंड आणि चीन येथेही पाठविली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. &lt;br /&gt;गुन्हेगारीचे विश्‍व गेल्या काही वर्षांपासून बदलत आहे. गुन्हेगारीचा प्रवास आता दहशतवादाकडेही होत असताना प्रसिद्धिमाध्यमांनी वाईट गोष्टींचे उदात्तीकरण करू नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी भाषणात दिला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;मुंबईत सुरक्षा वाढविली&lt;br /&gt;जम्मू येथे एका संशयित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तरुणाकडे सापडलेल्या लॅपटॉपमध्ये मुंबई, नवी मुंबईतील रेल्वे स्थानके आणि चेन्नई येथील महत्त्वपूर्ण ठिकाणांची छायाचित्रे तसेच महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुंबईत दक्षतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती गृहखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या इशाऱ्यानंतर शहरातील प्रमुख ठिकाणांवरील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. &lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal, 15 th july)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-6188082840927881157?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/6188082840927881157/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=6188082840927881157' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/6188082840927881157'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/6188082840927881157'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/blog-post_6650.html' title='किनाऱ्यावरील राज्यांविषयीचा गुप्तचरांचा अहवाल रुटीन'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-2763984990698026741</id><published>2009-07-16T03:43:00.000-07:00</published><updated>2009-07-16T03:51:18.634-07:00</updated><title type='text'>पैसा झाला खोटा</title><content type='html'>&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_6SIFy2scuso/Sl8GHYgLH1I/AAAAAAAAAFE/ao8-Iu_TBwg/s1600-h/images%5B45%5D.jpg"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 103px; height: 108px;" src="http://2.bp.blogspot.com/_6SIFy2scuso/Sl8GHYgLH1I/AAAAAAAAAFE/ao8-Iu_TBwg/s320/images%5B45%5D.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5359008805500428114" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;बनावट नोटांना आळा घालण्यासाठी जिल्हास्तरावर समित्या&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt; भारतीय अर्थव्यवस्थेला भगदाड पाडण्यासाठी खोट्या पैशांचा मोठा पाऊस पाडण्याच्या पाकिस्तानच्या आएएसआय या गुप्तचर संघटनेच्या कारस्थानांना प्रतिबंध करण्यासाठी आता महाराष्ट्रात जिल्हास्तरावरही समित्या स्थापन करण्यात आल्याची माहिती राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुंवशी यांनी "सकाळ'ला दिली. पाकिस्तान आणि बांगलादेश सीमेवरून भारतात मोठ्या प्रमाणावर पाठविण्यात येणाऱ्या बनावट चलनी नोटांच्या वितरणाला आळा घालण्याकरीता केंद्र सरकारच्या स्पेशल टास्क फोर्सच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकारच्या छापखान्यात छापल्या जाणाऱ्या या बनावट नोटांच्या वितरणाचा व्यापार दोन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत बांगलादेश आणि नेपाळमार्गे या बनावट नोटा आजही मोठ्या प्रमाणात येतात. मुंबईत राहणारे फेरीवाले, मजूर अशा काही दुर्लक्षित घटकांना हाताशी धरून त्यांच्यामार्फत या बनावट नोटांचे वितरण होते. एक लाख रुपयांच्या नोटांचे वितरण केल्यानंतर त्यातील 30 हजार रुपये या नोटांचे वितरण करणाऱ्या दलालाला दिले जातात. बनावट नोटांच्या या व्यापारातून मिळणारा पैसा दहशतवादी कारवायांकरीता वापरला जात असल्याचे 11 जुलै 2006 रोजी रेल्वेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत स्पष्ट झाले. भारतीय अर्थव्यवस्थेला भगदाड पाडण्यासाठी बनावट नोटांचे हे जाळे आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेमार्फत पसरविले जात असल्याचेही उघडकीस आले आहे. 15 मे रोजी राज्य दहशतवाद विरोधी पथकाने माझगाव येथून तीन लाख 45 हजार रुपयांच्या बनावट नोटांचे वितरण करणाऱ्या सहा जणांना अटक केली. आरोपींकडून मिळालेल्या या नोटांची छपाई अतिशय उच्च प्रतीची होती. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी यांच्या स्वाक्षरीच्या या बनावट नोटांची छपाई पाकिस्तानच्या शासकीय छापखान्यातच झाल्याचा अंदाज तपासयंत्रणांनी व्यक्त केला आहे. भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्रे नोटांच्या छपाईसाठी जर्मनीहून कागद आयात करतात. पाकिस्तानकडून मात्र त्यांना छपाईकरीता आवश्‍यक असलेल्या कागदापेक्षा 25 टक्के अधिक कागद मागविण्यात येतो. हाच अतिरिक्त कागद भारतीय चलनी नोटांची छपाईसाठी वापरला असल्याची माहिती भारतीय तपास यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास पथकाकडे (एनआयए) सोपविण्यात आल्याची माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सीमेपलीकडून भारतात बनावट चलनी नोटांच्या वाढत्या वितरणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. त्यासाठी स्पेशल टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. याशिवाय राज्य आणि जिल्हा स्तरावर समित्याही स्थापण्यात आल्या आहेत. बनावट नोटा बाळगणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाया करण्यापासून सामान्य जनतेत नोटांविषयी जागृतीचे काम या समित्यांद्वारे केले जात आहे. रिझर्व्ह बॅंकेनेही नोटांच्या छपाईच्या दृष्टीने विशेष खबरदारी घ्यायला सुरवात केल्याची माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुवंशी यांनी सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी डोंगरी येथे छापा घालून साडेएकोणीस लाख रुपयांच्या बनावट नोटा पकडल्या होत्या. यावेळी पोलिसांनी "आयएसआय'शी असलेल्या कथित संबंधांवरून सुलेमान पटेल नावाच्या आरोपीला अटक केली होती. यापूर्वी पाकिस्तानात छपाई करण्यात आलेल्या नोटा दुबईमार्गे भारतात विमानाने पाठविल्या जात होत्या. पोलिसांनी हे रॅकेट उद्‌ध्वस्त केल्यानंतर हवाईमार्गाने बनावट चलनी नोटा आणणे थांबले. यानंतरच्या काळात भारतीय नोटांची छपाई बांगलादेशातही केली जात होती. या बनावट नोटांच्या वितरणाला आळा घालण्यासाठी गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी यांच्या कार्यकाळात रिझर्व्ह बॅंकेने सुरक्षिततेच्या उपाययोजना करून नवीन नोटांची छपाई केली होती. मात्र, या नोटांसारख्याच बनावट नोटांची पाकिस्तानच्या छापखान्यातून छपाई झाल्याचे दोन महिन्यांपूर्वी केलेल्या कारवाईत उघड झाल्याचे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने "सकाळ'ला सांगितले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal, 15 th july)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-2763984990698026741?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/2763984990698026741/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=2763984990698026741' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/2763984990698026741'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/2763984990698026741'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/blog-post_6581.html' title='पैसा झाला खोटा'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_6SIFy2scuso/Sl8GHYgLH1I/AAAAAAAAAFE/ao8-Iu_TBwg/s72-c/images%5B45%5D.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-9159774501306214451</id><published>2009-07-16T03:37:00.000-07:00</published><updated>2009-07-16T03:43:15.474-07:00</updated><title type='text'>नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडणार!</title><content type='html'>&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_6SIFy2scuso/Sl8DczQOyUI/AAAAAAAAAE8/me7o_FloaDA/s1600-h/images%5B28%5D.jpg"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 132px; height: 90px;" src="http://3.bp.blogspot.com/_6SIFy2scuso/Sl8DczQOyUI/AAAAAAAAAE8/me7o_FloaDA/s320/images%5B28%5D.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5359005874923686210" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;पावसाळ्यानंतर केंद्र सरकार करणार धडक कारवाई&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;नक्षलग्रस्त भागात सातत्याने वाढत असलेल्या हल्ल्यांच्या मुकाबल्यासाठी केंद्र सरकारने खास प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. पावसाळ्यानंतर या नक्षलवाद्यांवर धडक कारवाई करण्याची पोलिसांची योजना आहे. ऑक्‍टोबरअखेर जोमाने सुरू होणाऱ्या या कारवाईसाठी केंद्राकडून महाराष्ट्रात केंद्रीय अर्धसैनिक सुरक्षा दलाचे तीन हजार जवान पाठविले जाणार आहेत. गडचिरोली आणि गोंदिया या भागांत हे जवान तैनात केले जाणार आहेत. ही माहिती राज्य पोलिस दलातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;राज्यात गडचिरोली आणि गोंदिया येथील नक्षलवाद्यांच्या कारवायांत गेल्या दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगड हद्दीवर असलेल्या राजनांदगावच्या मानपूर या गावात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी दोन दिवसांपूर्वी 38 पोलिसांचे बळी घेतले. त्यापूर्वी गडचिरोली येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सोळा पोलिस धारातीर्थी पडले. या घटनेनंतर राज्य पोलिस दलाने गडचिरोली आणि गोंदिया या भागांत गस्त वाढविली आहे. गेल्या काही महिन्यांत नक्षलग्रस्त भागांत वाढलेल्या कारवायांची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या दोन्ही राज्यांच्या सीमेवर असलेल्या अंबुजमाड भागात प्रामुख्याने नक्षलवाद्यांच्या कारवायांचे केंद्र आहे. तब्बल चार हजार चौरस किलोमीटरचा हा परिसर घनदाट जंगलाने वेढलेला असल्याने या ठिकाणी पोलिसांना थेट कारवाई करणे अवघड होते. नक्षलवाद्यांशी मुकाबला करण्याकरिता नक्षलग्रस्त राज्यांत केंद्र सरकारने "स्पेशल कमांडो' पथक तयार केले असून केंद्रीय राखीव पोलिस दलाकडे नक्षलवाद्यांविरुद्धच्या लढाईचे नेतृत्व सोपविले आहे.&lt;br /&gt;नक्षलवाद्यांच्या कारवायांचा कडवा मुकाबला करण्यासाठी ऑक्‍टोबरमध्ये पोलिसांची विशेष "ऑपरेशन' सुरू होणार आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक पी. पी. श्रीवास्तव यांनी "सकाळ'ला दिली. सध्या या भागात पोलिसांची विशेष पथके नेमलेली असून त्यांची नक्षलवाद्यांच्या वेगवेगळ्या "दलम्‌'सोबत लढाई सुरूच आहे; मात्र केंद्र सरकारकडून ऑक्‍टोबरमध्ये मिळणाऱ्या तीन बटालियनच्या (तीन हजार जवान) मदतीने नक्षलवादी कारवायांना कायमस्वरूपी आळा घालण्यास मदत होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. रविवारी महाराष्ट्राच्या सीमेवर छत्तीसगडमधून पोलिसांवर हल्ला करणाऱ्या नक्षलवाद्यांची पद्धत गेल्या महिन्यात गडचिरोलीत पोलिसांवर झालेल्या हल्ल्याशी मिळतीजुळती असल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal, 14 th july)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-9159774501306214451?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/9159774501306214451/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=9159774501306214451' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/9159774501306214451'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/9159774501306214451'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/blog-post_7132.html' title='नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडणार!'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_6SIFy2scuso/Sl8DczQOyUI/AAAAAAAAAE8/me7o_FloaDA/s72-c/images%5B28%5D.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-4240499376350429856</id><published>2009-07-16T03:35:00.000-07:00</published><updated>2009-07-16T03:36:36.834-07:00</updated><title type='text'>खंडणीसाठी बालकाची हत्या करणाऱ्या तिघांना अटक</title><content type='html'>तीन महिन्यांपूर्वी कराड येथे कृष्णा कोयना नदीच्या पात्रात सापडलेल्या अंधेरी येथील सात वर्षांच्या बालकाची पंधरा लाख रुपयांच्या खंडणीकरिता झालेल्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. आरोपींमध्ये मृत बालकाच्या इमारतीतच राहणारा तरुण आणि त्याची आई तसेच त्यांचा कराड येथील मावसभाऊ या तिघांचा समावेश असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अंधेरीच्या न्यू म्हाडा कॉलनीतील साईधाम इमारतीत राहणाऱ्या साहिल दळवी या बालकाचा मृतदेह कराड येथील कृष्णा कोयना नदीच्या पात्रात 23 फेब्रुवारीला आढळला होता. या प्रकरणाचा एमआयडीसी पोलिसांसह गुन्हे शाखेच्या युनिट- 10 चे पथकही तपास करीत होते. अंधेरीच्या सेंट झेवियर्स शाळेत दुसरीला शिकणारा साहिल 3 फेब्रुवारीपासूनच बेपत्ता होता. दररोज सकाळी साडेआठ ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान साईधाम इमारतीतच पहिल्या मजल्यावर शिकवणीसाठी जाणारा साहिल 3 फेब्रुवारीला दुपारपर्यंत घरी न परतल्याने त्याचे आई-वडील आणि नातेवाईक त्याचा सर्वत्र शोध घेत होते; मात्र साहिलचा शोध न लागल्याने या प्रकरणी त्याच्या आई-वडिलांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.&lt;br /&gt;साहिलचा शोध सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास साहिलचे वडील अंकुश दळवी यांना पंधरा लाख रुपयांच्या खंडणीसाठी दूरध्वनीवरून धमकी आली होती. आपण धारावीतून बोलतोय, खंडणीची रक्कम न दिल्यास मुलाला मारण्याचीही धमकी या दूरध्वनीवरून देण्यात आली होती. एका खासगी कंस्ट्रक्‍शन कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला असलेले साहिलचे वडील अंकुश दळवी यांचे मूळ गाव कराड परिसरातच असल्याने या हत्येमागे त्यांच्या कुटुंबाशी संबंधित कोणी आहे का, याचाही शोध पोलिस घेत होते. &lt;br /&gt;बरेच दिवस या प्रकरणाचा तपास न लागल्याने अंकुश दळवी यांनी 2 जुलै रोजी गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. याप्रकरणी तपास करणाऱ्या युनिट -10 च्या पोलिसांनी साहिल राहत असलेल्या परिसरात तपास करायला सुरवात केली होती. तपासाअंती खंडणीसाठी वापरण्यात आलेल्या मोबाईल फोनवरून एक कॉल साईधाम इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या उमेश जाधव (24) यांच्या भावालाही आला होता. हाच धागा पकडून पोलिसांनी उमेश जाधव यांच्या कुटुंबीयांच्याही चौकशीला सुरवात केली होती. चौकशीअंती उमेश गणपत जाधव यानेच साहिलच्या हत्येचा कट रचल्याचे उघडकीस आले. या कटात त्याची आई छाया (54) आणि मावसभाऊ अतुल देसाई (20) यांचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले. घरची गरिबी घालविण्यासाठी खंडणीकरिता ही हत्या करण्यात आल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल उमेश जाधव याला अंधेरी येथून, तर अतुल देसाई याला कराड येथून अटक केली. महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून एका बीपीओ कंपनीत काम करणाऱ्या उमेशने 3 फेब्रुवारीला दुपारी साहिलला कॉम्प्युटरवर गेम्स दाखवण्याच्या बहाण्याने स्वतःच्या घरी नेले. यानंतर उमेश आणि त्याची आई या दोघांनी मिळून साहिलची हत्या केली. यानंतर उमेशने साहिलचा मृतदेह एका रेक्‍झीन बॅगेत भरून कराडला नेला. तेथे त्याने मावसभाऊ अतुल देसाई याच्यासोबत मृतदेहाची विल्हेवाट लावली. जानेवारी महिन्यातच उमेश जाधव याने साहिलचा खंडणीसाठी हत्या करण्याचा कट आखला होता. हत्येनंतर त्याने अंकुश दळवी यांना खंडणीची मागणी करण्यासाठी वापरलेल्या मोबाईल फोनवरून एक फोन मुंबईतच त्याच्या लहान भावाला केल्याने हे प्रकरण उघडकीस आल्याचे गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal, 13 th july)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-4240499376350429856?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/4240499376350429856/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=4240499376350429856' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/4240499376350429856'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/4240499376350429856'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/blog-post_4088.html' title='खंडणीसाठी बालकाची हत्या करणाऱ्या तिघांना अटक'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-96200284910756622</id><published>2009-07-16T03:33:00.000-07:00</published><updated>2009-07-16T03:34:52.933-07:00</updated><title type='text'>पद्मसिंह पाटील यांच्या उस्मानाबादेतील घरावर छापे</title><content type='html'>महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत&lt;br /&gt;&lt;br /&gt;कॉंग्रेसनेते पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या उस्मानाबाद येथील घरावर आणि तेरणा शिक्षण संस्थेच्या कार्यालयावर आज केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) छापे घातले. या छाप्यांत सीबीआयच्या पथकाला पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे मिळाल्याचा दावा सीबीआयचे सहसंचालक ऋषिराज सिंग यांनी "सकाळ'शी बोलताना केला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले खासदार पद्मसिंह पाटील यांच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी सीबीआयने त्यांच्या उस्मानाबाद व तेर गावातील घरांवर जून महिन्याच्या अखेरीस छापे घातले; मात्र पाटील यांचे कुटुंबीय घरात नसल्यामुळे या घरांना "सीबीआय'ने सील ठोकले होते. आज सीबीआयच्या सहा सदस्यीय पथकाने खासदार पाटील यांचे चिरंजीव व महसूल राज्यमंत्री राणा जगजित सिंह यांना या घरांचे कुलूप उघडायला लावून तेथे झडती घ्यायला सुरुवात केली. उस्मानाबाद येथील घरावर टाकलेल्या छाप्यात सीबीआयला महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत; मात्र तेर येथील घरातून सीबीआयला विशेष असे काहीच सापडलेले नाही. याशिवाय उस्मानाबाद येथेच असलेल्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यालयावरही सीबीआयने छापा घातला. सकाळपासून सुरू असलेल्या या छाप्याची कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. या कारवाईत पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या तपासात महत्त्वपूर्ण ठरू शकेल असा दस्तऐवजही सापडल्याचे सीबीआयचे सहसंचालक ऋषिराज सिंग यांनी सांगितले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal, 11 th july)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-96200284910756622?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/96200284910756622/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=96200284910756622' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/96200284910756622'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/96200284910756622'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/blog-post_6172.html' title='पद्मसिंह पाटील यांच्या उस्मानाबादेतील घरावर छापे'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-7753997171404538244</id><published>2009-07-16T03:15:00.000-07:00</published><updated>2009-07-16T03:20:38.148-07:00</updated><title type='text'>मुंबईच्या अंडरवर्ल्डवर नव्या टोळीचे राज्य?</title><content type='html'>&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_6SIFy2scuso/Sl7-5ZidvrI/AAAAAAAAAE0/V1EQzQJRhLY/s1600-h/images%5B26%5D.jpg"&gt;&lt;img style="float:right; margin:0 0 10px 10px;cursor:pointer; cursor:hand;width: 106px; height: 85px;" src="http://3.bp.blogspot.com/_6SIFy2scuso/Sl7-5ZidvrI/AAAAAAAAAE0/V1EQzQJRhLY/s320/images%5B26%5D.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5359000868678909618" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_6SIFy2scuso/Sl7-ySmcgOI/AAAAAAAAAEs/7E2vHjzidYI/s1600-h/images%5B13%5D.jpg"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;width: 111px; height: 80px;" src="http://2.bp.blogspot.com/_6SIFy2scuso/Sl7-ySmcgOI/AAAAAAAAAEs/7E2vHjzidYI/s320/images%5B13%5D.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5359000746557472994" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;दाऊद, छोटा राजनचे फुटीर एकत्र येण्याची शक्‍यता&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt; कधी काळी मुंबईच्या अंडरवर्ल्डवर राज्य करणाऱ्या दाऊद आणि छोटा राजन या टोळ्यांना दुहीने ग्रासले आहे. अनेक वर्षे दोन्ही टोळ्यांकरिता काम केल्यानंतर कामाचा योग्य मोबदला न मिळाल्याने दाऊद आणि छोटा राजनचे प्रमुख साथीदार आता या टोळ्यांतून बाहेर पडून आपली वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहेत. &lt;br /&gt;वेगवेगळ्या टोळ्यांसाठी काम करताना कधी काळी एकमेकांच्या जीवावर उठलेले हे कुख्यात गुंड आगामी काळात मुंबईवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी नवीन टोळीच्या रूपाने एकत्र येण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती गुन्हे शाखेतील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.&lt;br /&gt;मुंबईच्या अंडरवर्ल्डचा कणा मोडल्याचा दावा पोलिस कितीही करीत असले तरी येथील गुन्हेगारी जगतावर दाऊद आणि छोटा राजन या टोळ्यांचे वर्चस्व अद्याप कायम आहे. रिअल इस्टेटपासून चित्रपट क्षेत्र अशा सर्वच क्षेत्रांत या दोन्ही टोळ्यांची आजही तेवढीच दहशत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या टोळ्यांत काहीही आलबेल नसल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने "सकाळ'ला दिली. बॅंकॉकमधून आपल्या टोळीची सूत्रे हलविणाऱ्या छोटा राजनला प्रकृती साथ देत नसल्यामुळे त्याचे आपल्या टोळीकडे फारसे लक्ष नाही. त्याचे विश्‍वासू साथीदार भरत नेपाळी व विकी मल्होत्रा यांनी टोळीतून फुटलेल्या डी. के. राव याच्या पावलावर पाऊल ठेवत समांतर टोळी चालविण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत बऱ्यापैकी बस्तान बसवीत असलेल्या हेमंत पुजारी आणि रवी पुजारी या टोळ्यांची त्यांना चांगलीच मदत मिळत आहे. डी. के. रावपाठोपाठ विकी मल्होत्रानेही छोटा राजनचे ऐकणे सोडून दिले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीतही नाराजांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. दाऊदचा विश्‍वासू साथीदार छोटा शकील आणि लहान भाऊ अनिस इब्राहिम यांच्यात टोळीची सूत्रे हातात घेण्यावरून चांगलाच वाद आहे. पाकिस्तानमधून भारत आणि मध्य आशियात कारवाया करणारा दाऊद या दोघांच्या भांडणाने चांगलाच हैराण झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनिस इब्राहिम आणि छोटा राजन या दोघांचे चांगले जमत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली आहे. याशिवाय गुरू साटम आणि छोटा शकील यांच्यातही "तह' झाल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. अंडरवर्ल्डवर वर्चस्व निर्माण करण्याकरिता टोळ्यांची होत असलेली ही फाटाफूट त्यांच्या म्होरक्‍यांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. &lt;br /&gt;आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत असलेला पूर्वाश्रमीचा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी आणि अबू सालेम यांनीही एकमेकांशी जुळवून घेतल्याचे तुरुंगातील सूत्रांकडून समजते. गवळीचा छोटा राजनच्या डी. के. राव याच्याशीदेखील कोणताही सवतासुभा राहिलेला नाही. आर्थर रोड तुरुंगातच डी. के. राव आणि विकी मल्होत्रा यांच्या गुंडांत चांगलीच हाणामारी झाली होती. त्यामुळेच विकी मल्होत्राला कल्याण तुरुंगात ठेवण्यात आले. मुंबईतील तीन प्रमुख टोळ्यांतील या फुटीरांची लवकरच नवी टोळी गुन्हेगारी विश्‍वात उभी राहण्याची शक्‍यता गुन्हे शाखेतील या अधिकाऱ्याने वर्तविली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal,10th july)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-7753997171404538244?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/7753997171404538244/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=7753997171404538244' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/7753997171404538244'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/7753997171404538244'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/blog-post_6483.html' title='मुंबईच्या अंडरवर्ल्डवर नव्या टोळीचे राज्य?'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_6SIFy2scuso/Sl7-5ZidvrI/AAAAAAAAAE0/V1EQzQJRhLY/s72-c/images%5B26%5D.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-4749734436158294529</id><published>2009-07-16T03:11:00.000-07:00</published><updated>2009-07-16T03:15:23.332-07:00</updated><title type='text'>"दक्षता' कात टाकणार</title><content type='html'>&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_6SIFy2scuso/Sl79rU5EKJI/AAAAAAAAAEk/b_yAPvAVA_c/s1600-h/images%5B6%5D.jpg"&gt;&lt;img style="float:right; margin:0 0 10px 10px;cursor:pointer; cursor:hand;width: 103px; height: 142px;" src="http://2.bp.blogspot.com/_6SIFy2scuso/Sl79rU5EKJI/AAAAAAAAAEk/b_yAPvAVA_c/s400/images%5B6%5D.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5358999527401728146" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;हिंदी, इंग्रजी आवृत्त्याही लवकरच&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt; सलग 35 वर्षे पोलिस आणि सर्वसामान्य जनतेतील सुसंवादाचा दुवा ठरणारे दक्षता हे मासिक कात टाकणार आहे. येत्या काही महिन्यांत हे मासिक अधिकाधिक वाचकाभिमुख करण्यासाठी पावले उचलण्यात येत असून, लवकरच त्याच्या हिंदी व इंग्रजी आवृत्त्याही प्रसिद्ध करण्याची योजना आखण्यात येत आहे. पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनीदेखील या मासिकाच्या विस्ताराकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येत असल्याचे सांगितले.&lt;br /&gt;गुन्हेगारी, दहशतवाद, टोळीयुद्ध या विषयांसोबतच गुन्हेगारी जगतातील विविध विषयांवरील वाचकांना खिळवून ठेवणारे लिखाण गेली 35 वर्षे पोलिसांच्या दक्षता मासिकातून प्रसिद्ध होत आहे. पोलिस आणि सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून या दोन्ही घटकांशी संबंधित घडामोडींच्या विश्‍लेषणात्मक लिखाणाला या मासिकात स्थान दिले जाते. गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवरही डोळसपणे लक्ष ठेवून, त्याद्वारे सामान्य नागरिकांनी घ्यावयाची दक्षता आणि त्यांच्या प्रबोधनाला महत्त्व देणाऱ्या या मासिकाचा येत्या काळात चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे. सध्या या मासिकाच्या 18 हजार प्रतींची छपाई होते. रंगीत छपाई असलेल्या या अंकाचे राज्य पोलिस दलातील सर्व विभागांसह सामान्य वर्गणीदारांनाही वितरण केले जाते. अनेकदा हा अंक सर्वच घटकांपर्यंत पोचत नसल्याने यापुढील काळात त्याचे वितरण वाढविण्यावर प्रामुख्याने लक्ष दिले जाणार आहे. अंकाच्या छपाईचा आकडाही येत्या काळात वाढविला जाणार आहे. &lt;br /&gt;महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक व लेखकांचे लिखाण असलेले हे मासिक लवकरच हिंदी व इंग्रजी भाषांमध्येही छापले जाणार आहे. हिंदी व इंग्रजी वाचकांत "दक्षता'च्या वाचनाची गोडी वाढावी यासाठी हा प्रयत्न करण्यात येत असल्याचे पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनी "सकाळ'ला सांगितले. लवकरच "दक्षता'चे हिंदी व इंग्रजी भाषेतील अंक वाचकांच्या हाती पडतील, असेही ते म्हणाले. &lt;br /&gt;पोलिस आणि सामान्य जनतेत या मासिकाचे वितरण वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. हे मासिक हिंदी व इंग्रजी भाषेत प्रसिद्ध करण्याची योजनाही लवकरच अमलात येणार असल्याची माहिती या अंकाच्या सरसंपादक व सहायक पोलिस महानिरीक्षक सुप्रिया यादव यांनी दिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal,9 th july)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-4749734436158294529?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/4749734436158294529/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=4749734436158294529' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/4749734436158294529'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/4749734436158294529'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/blog-post_8375.html' title='&quot;दक्षता&apos; कात टाकणार'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_6SIFy2scuso/Sl79rU5EKJI/AAAAAAAAAEk/b_yAPvAVA_c/s72-c/images%5B6%5D.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-5920813027687639073</id><published>2009-07-16T03:10:00.000-07:00</published><updated>2009-07-16T03:11:42.916-07:00</updated><title type='text'>पश्‍चिम रेल्वेवरील स्थानकांवर घातपाताची शक्‍यता</title><content type='html'>&lt;em&gt;केंद्रीय गुप्तचरांची माहिती; मुंबईत दक्षतेचा इशारा&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt; पश्‍चिम रेल्वेमार्गावरील स्थानके दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असून, या स्थानकांवर घातपात होण्याची शक्‍यता असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून मिळाल्याने मुंबईत दक्षतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती राज्याचे पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनी आज येथे दिली. गुप्तचर खात्याकडून मिळालेल्या सूचनेनंतर मुंबईतील सर्व रेल्वेस्थानकांवरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबईवर 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या घातपाती हल्ल्यासारखा हल्ला पुन्हा पश्‍चिम समुद्रकिनाऱ्यावर गुजरात, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांत होण्याची शक्‍यता "आयबी'ने वर्तविली होती. यानंतर केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने आज पुन्हा एकदा दिलेल्या खबरदारीच्या इशाऱ्यामुळे पोलिसांना दक्षतेचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्रीय गुप्तचर खात्याकडून मिळालेल्या सूचनेनुसार मुंबईतील रेल्वेस्थानकांवर दहशतवादी कारवायांची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. गुप्तचर खात्याकडून मिळालेल्या या माहितीची खातरजमा करण्यात आली असून, त्यात विशेष असे काहीही आढळले नसल्याचे पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनी सांगितले; मात्र नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याने पश्‍चिम रेल्वेवरील चर्चगेट, वांद्रे, अंधेरीसह प्रमुख&lt;br /&gt;रेल्वेस्थानकांवरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली असल्याचीही माहिती विर्क यांनी दिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आर्थिक राजधानी असलेली मुंबई नेहमीच अतिरेक्‍यांच्या हिटलिस्टवर असल्याने गुप्तचर खात्याकडून प्राप्त होणाऱ्या सूचनेनंतर शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येतो. आठवडाभरापूर्वी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी अरबी समुद्राला लागून असलेल्या गुजरात, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांना दक्षतेचा इशारा देण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. त्यातच आज प्राप्त झालेल्या माहितीनंतर पुरेपूर काळजी घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रेल्वेचे पोलिस आयुक्त ए. के. शर्मा यांनी कालपासूनच ही सुरक्षाव्यवस्था वाढविल्याचे सांगितले. 11 जुलै 2006 रोजी झालेल्या रेल्वे बॉम्बस्फोट मालिकेच्या घटनेला तीन वर्षे पूर्ण होत असल्याने त्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांत सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी याकरिता स्थानकांच्या सुरक्षिततेत वाढ केल्याचेही शर्मा या वेळी म्हणाले. हा बंदोबस्त आणखी एक आठवडाभर तसाच ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal,9th july)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-5920813027687639073?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/5920813027687639073/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=5920813027687639073' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/5920813027687639073'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/5920813027687639073'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/blog-post_9380.html' title='पश्‍चिम रेल्वेवरील स्थानकांवर घातपाताची शक्‍यता'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-6663055473235688952</id><published>2009-07-16T03:08:00.000-07:00</published><updated>2009-07-16T03:10:07.729-07:00</updated><title type='text'>बेहरामपाड्यात दोन तास धुमश्‍चक्री</title><content type='html'>&lt;strong&gt;तुफान दगडफेक, दिवाण बिल्डर्स-नागरिकांमध्ये वाद&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt; वांद्रे येथील बेहरामपाड्यात बांधकाम काढण्यावरून दिवाण बिल्डर्स आणि स्थानिक नागरिकांच्या गटांत झालेल्या दगडफेकीत दोन पोलिसांसह आठ जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली. या वेळी काही दगड जवळच असलेल्या एका मशिदीत नमाज पढणाऱ्या नागरिकांवर पडल्याने काही क्षणातच येथे वाद पेटला. दोन तासांहून अधिक काळ सुरू असलेली ही धुमश्‍चक्री पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीनंतर थांबली. सायंकाळी उशिरापर्यंत या परिसरात तणावाचे वातावरण होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वांद्रे पूर्वेला बेहरामपाड्यात बेस्ट कंपाऊंडमध्ये अंबर हॉटेलच्या मागील बाजूला असलेल्या जागेवर रफिक कुरेशी यांनी बांधकाम केले आहे. या बांधकामावरून दिवाण बिल्डर्स आणि काही स्थानिक नागरिकांत वाद सुरू होता. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा वाद विकोपाला जाऊन या परिसरात राहणाऱ्या काही नागरिकांनी अनंत काणेकर मार्गावर असलेल्या दिवाण बिल्डर्सच्या दिवाण हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या कार्यालयावर दगडफेक करायला सुरुवात केली. नागरिकांकडून होत असलेल्या या दगडफेकीला दिवाण बिल्डर्सच्या लोकांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत काही दगड जवळच असलेल्या एका मशिदीवर पडले. त्यामुळे या ठिकाणी प्रार्थना करणाऱ्या मुस्लिम बांधवांत गैरसमज झाला. यानंतर बाहेर पडलेल्या काही मुस्लिम बांधवांनीही नागरिकांवर दगडफेक करायला सुरुवात केली. पोलिसांनी वेळीच हा प्रकार गैरसमजातून झाल्याचे सांगताच हा प्रकार थांबल्याचे निर्मलनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत बागडे यांनी सांगितले; मात्र स्थानिक नागरिक आणि बिल्डरची माणसे यांच्यातील धुमश्‍चक्री दोन तासांहून अधिक काळ सुरू होती. दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला. या दगडफेकीत राज्य राखीव पोलिस दलाचा उपनिरीक्षक व एक पोलिस कर्मचारी यांच्यासह आठ नागरिक जखमी झाले. त्यांना सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दगडफेकीत जखमी झालेल्यांवर उपचार करण्यात येत असून पोलिसांनी दोषींवर कारवाई करायला सुरुवात केल्याची माहिती परिमंडळ- 8 चे पोलिस उपायुक्त निसार तांबोळी यांनी दिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal,8th july)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-6663055473235688952?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/6663055473235688952/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=6663055473235688952' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/6663055473235688952'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/6663055473235688952'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/blog-post_3919.html' title='बेहरामपाड्यात दोन तास धुमश्‍चक्री'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-6445453755359699678</id><published>2009-07-16T02:57:00.000-07:00</published><updated>2009-07-16T02:58:59.020-07:00</updated><title type='text'>रवी कामत यांच्या नोकरासह एकाला कोल्हापूरला अटक</title><content type='html'>&lt;strong&gt;95 लाखांपैकी 75 लाख जप्त&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt; महसूलमंत्री नारायण राणे यांचे माजी खासगी सचिव रवी कामत यांच्या घरातून 95 लाख रुपयांची रोकड चोरून नेणाऱ्या नोकराला त्याच्या साथीदारासह चेंबूर पोलिसांनी कोल्हापूर येथून अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून 75 लाख 37 हजार रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.&lt;br /&gt;चेंबूरच्या अकरावा रस्ता येथील साईसिद्धी इमारतीत हा प्रकार घडला होता. सचिन भिडये (29) आणि मोहम्मद हनिफ युसूफ नाईक (40) अशी या दोघा आरोपींची नावे आहेत. मूळचा कणकवलीचा असलेला सचिन सध्या बांधकाम व्यवसायात असलेल्या रवी कामत यांच्याकडे नऊ वर्षांपासून काम करीत होता. कामत साईसिद्धी इमारतीतील घरात एकटेच राहतात. त्यांचे कुटुंब पुण्यात वास्तव्याला आहे. अमेरिकेत राहणाऱ्या त्यांच्या आत्याने पुण्यात गुंतवणुकीसाठी 95 लाख रुपयांची रोकड आणून कामत यांना दिली होती. कामत यांनी घरात ठेवलेल्या या रकमेची माहिती असल्याने सचिन याने त्याचा मित्र युसूफच्या मदतीने मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रोकड असलेली बॅग घेऊन पोबारा केला होता. या प्रकरणी कामत यांनी चेंबूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर सचिनच्या शोधार्थ पोलिसांची पथके कोकण आणि मुंबई परिसरात पाठविण्यात आली होती. कोकणात गेलेल्या पोलिसांच्या एका पथकाला सचिन पन्हाळा येथील मृणाल हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी मध्यरात्री उशिरा या हॉटेलमध्ये छापा घातला. तेथे सचिन आणि युसूफ याला अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. डी. पाचुंदकर यांनी दिली. पोलिसांना त्याच्या झडतीत फक्त 75 लाख 37 हजार रुपयांची रोकड मिळाली आहे. उर्वरित रक्कम त्याने कणकवली या गावी पाठविल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून तपासासाठी पोलिस कणकवली येथे गेल्याचेही पाचुंदकर यांनी सांगितले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal,8 th july)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-6445453755359699678?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/6445453755359699678/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=6445453755359699678' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/6445453755359699678'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/6445453755359699678'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/blog-post_1810.html' title='रवी कामत यांच्या नोकरासह एकाला कोल्हापूरला अटक'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-490100326928224496</id><published>2009-07-16T02:53:00.000-07:00</published><updated>2009-07-16T02:56:47.703-07:00</updated><title type='text'>वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्‍चित</title><content type='html'>&lt;em&gt;26-11 हल्ल्यासंदर्भात पोलिस करणार मंथन&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;महासंचालकांची माहिती; प्रमाणित कार्यचलन पद्धतीची अंमलबजावणी&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt; मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आपत्कालीन स्थितीत सर्व पोलिस आयुक्तालये आणि जिल्हा पोलिस अधीक्षक क्षेत्रातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्‍चित करणाऱ्या प्रमाणित कार्यचलन पद्धतीची (स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) अंमलबजावणी करण्याचे निर्देश पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनी दिले आहेत. त्यानुसार संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्‍चित करून त्यांचा अहवाल तातडीने मागविण्यात आल्याची माहिती विर्क यांनी "सकाळ'ला दिली. दरम्यान, 26 नोव्हेंबरच्या हल्ल्याच्या वेळी झालेल्या चुका शोधून काढण्याकरिता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र समितीची स्थापना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सागरीमार्गाने आलेल्या लष्कर ए तैय्यबाच्या दहा अतिरेक्‍यांनी मुंबईत घातपात घडविला. या घातपाती हल्ल्यानंतर अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत याकरिता पोलिस प्रयत्नशील आहेत. राज्यात कुठेही दहशती हल्ल्यासारखी आपत्कालीन स्थिती उद्‌भवल्यास संबंधित पोलिस आयुक्तालय अथवा जिल्हा अधीक्षक क्षेत्रांत कार्यरत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ठराविक जबाबदाऱ्यांची निश्‍चिती करण्यात आली आहे. यापूर्वी ही पद्धत फक्त मुंबईत वापरण्यात येत होती. 26 नोव्हेंबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी मात्र या पद्धतीचा योग्य अवलंब करण्यात आला नाही. त्यामुळे मुंबई हल्ल्याची चौकशी करणाऱ्या प्रधान समितीने तत्कालीन पोलिस आयुक्त हसन गफूर यांच्या नेतृत्व क्षमतेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनीदेखील या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. यापुढील काळात आपत्कालीन स्थितीत स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. याकरिता संबंधित पोलिस आयुक्तालय आणि अधीक्षक क्षेत्रात कार्यरत असलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अतिरेकी हल्ल्यासारख्या घटनांच्या वेळी कोणती भूमिका पार पाडावी, याची जबाबदारी निश्‍चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील 10 पोलिस आयुक्तालये आणि 33 जिल्हा पोलिस अधीक्षक क्षेत्रांत कार्यरत असलेले पोलिस आयुक्त आणि अधीक्षकांकडून त्यांच्या हद्दीत नियुक्त आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावयाच्या कामांचा आराखडाच अहवालांच्या स्वरूपात मागवून घेतला आहे. स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्याची जबाबदारी निश्‍चित असल्याने एखाद्या जिल्ह्यात उद्‌भवलेल्या आणीबाणीच्या वेळी परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यास वेळ लागणार नाही, असेह&lt;br /&gt;ी विर्क यांनी या वेळी सांगितले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी पोलिसांकडून झालेल्या चुकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हल्ल्याच्या वेळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ पातळीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चुका शोधण्यासाठी पोलिस खात्याअंतर्गत एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. हल्ल्याच्या वेळी झालेल्या चुकांबाबत कोणालाही दोषी न धरता फक्त या चुका पुन्हा होणार नाहीत यासाठी उपाययोजना केल्या जाणार असल्याचेही विर्क यांनी या वेळी सांगितले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal, 8th july)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-490100326928224496?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/490100326928224496/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=490100326928224496' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/490100326928224496'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/490100326928224496'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/blog-post_475.html' title='वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्‍चित'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-8964599279229691804</id><published>2009-07-16T02:52:00.000-07:00</published><updated>2009-07-16T02:53:54.908-07:00</updated><title type='text'>एमबीबीएसच्या विद्यार्थिनीवर बलात्कार</title><content type='html'>&lt;em&gt;डॉक्‍टरला अटक; सेंट जॉर्जेस रुग्णालयातील प्रकार &lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सेंट जॉर्जेस रुग्णालयात "एमबीबीएस'चे शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर रुग्णालयातच निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या डॉक्‍टरने लग्नाच्या आमिषाने आठ महिन्यांहून अधिक काळ बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला. माता रमाबाई मार्ग पोलिसांनी सायंकाळी या डॉक्‍टरला अटक केल्याची माहिती परिमंडळ-1 चे पोलिस उपायुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी दिली. पोलिसांनी रुग्णालयाच्या वसतिगृहातील त्याच्या खोलीला सील ठोकले असून, त्याचा लॅपटॉप, पेनड्राइव्ह व मोबाईल फोन तपासणीसाठी जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले.&lt;br /&gt;राहुल समरपाल सिंग देशवाल (वय 30) असे या डॉक्‍टरचे नाव आहे. मूळचा हरियाना येथील असलेला राहुल जेजे रुग्णालयातील ग्रॅंड मेडिकल कॉलेजमध्ये एम. एस. ऑर्थोपेडिक्‍स शाखेत शिक्षण घेत आहे; याशिवाय तो सेंट जॉर्जेस रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणूनही काम करीत होता. याच रुग्णालयात "एमबीबीएस'चे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीशी त्याचा संपर्क आला. काही दिवस प्रेमाचे नाटक केल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तब्बल आठ महिने ब्लॅकमेल करून, तो तिच्यावर बलात्कार करीत होता. महिनाभरापूर्वी राहुलच्या घरच्यांनी त्याचा साखरपुडा दुसऱ्याच मुलीसोबत केला. त्यानंतर काही दिवसांतच तो या तरुणीस भेटण्यास टाळाटाळ करू लागला. काही दिवसांपूर्वी राहुलने लग्नास नकार दिल्यानंतर या तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तिने काल या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केल्याचे पोलिस उपायुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी सांगितले.&lt;br /&gt;पोलिसांनी राहुल राहत असलेल्या सेंट जॉर्जेस रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वसतिगृहातील खोली क्रमांक 40 येथे छापा घालून, त्याचा लॅपटॉप, पेनड्राइव्ह व मोबाईल फोन जप्त केला. आज सकाळी राहुलची परीक्षा असल्याने पोलिसांनी त्याला अटक केली नाही; मात्र सायंकाळी त्याला अटक करण्यात आली. त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजीव कोकीळ यांनी दिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal, 7th july)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-8964599279229691804?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/8964599279229691804/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=8964599279229691804' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/8964599279229691804'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/8964599279229691804'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/blog-post_5497.html' title='एमबीबीएसच्या विद्यार्थिनीवर बलात्कार'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-5133903474134759608</id><published>2009-07-16T02:49:00.000-07:00</published><updated>2009-07-16T02:51:59.928-07:00</updated><title type='text'>नारायण राणेंच्या माजी सचिवाच्या घरात 95 लाखांची चोरी</title><content type='html'>&lt;strong&gt;नोकरावर चोरीचा संशय; जोरदार तपास सुरू &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;उद्योगमंत्री नारायण राणे यांचे माजी खासगी सचिव रवी कामत यांच्या घरात काम करणाऱ्या नोकराने त्यांच्या घरातील तब्बल 95 लाख रुपयांची रोकड घेऊन पोबारा केल्याचा प्रकार आज दुपारी उघडकीस आला. युती सरकारच्या काळात मुख्यमंत्री असताना राणेंकडे कामत हे खासगी सचिव म्हणून कार्यरत होते, अशी माहिती उघड झाली आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;चेंबूरच्या अकराव्या रस्त्यावर असलेल्या साई सिद्धी अपार्टमेंटमधील कामत यांच्या घरात ही घटना घडली. कामत यांच्याकडे नऊ वर्षांपासून नोकराचे काम करणाऱ्या सचिन भिबिये (19) याने ही रोकड चोरून नेल्याचा संशय कामत यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला. घरातील अत्यंत विश्‍वासू नोकरांपैकी एक असलेला सचिन हा कामत यांच्या घरात राहत होता. आज पहाटेच्या सुमारास कामत यांच्या घरातील मंडळी झोपलेली असताना सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरातील 95 लाख रुपयांची रोख असलेली बॅग घेऊन त्याने पोबारा केला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सचिन घरातून बेपत्ता झाल्याचे कामत यांच्या लक्षात आले. या वेळी 95 लाख रुपयांची रोकड असलेली बॅगही त्याने पळवून नेल्याचेही उघडकीस आले. मूळचा कणकवलीचा असणाऱ्या सचिनच्या विरोधात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी चेंबूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलिसही या प्रकरणाचा तपास करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. &lt;br /&gt;सचिनचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके मुंबई आणि कोकणात रवाना झाली. राणे यांचे खासगी सचिवपद सोडल्यानंतर कामत यांनी बांधकाम व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले होते, अशी माहितीही सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. कामत यांच्या घरात झालेल्या या चोरीच्या घटनेनंतर एवढी मोठी रक्कम त्यांच्याकडे कुठून आली याचाही पोलिस शोध घेत आहेत. याप्रकरणी नोकराचा शोध घेण्यात येत असल्याचे चेंबूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. डी. पाचुंदकर यांनी सांगितले. रवी कामत यांच्या घरातून नोकराने चोरलेली 95 लाख रुपयांची रोकड अमेरिकेत वास्तव्याला असलेल्या त्यांच्या आत्याच्या मालकीची होती. पुण्यात गुंतवणुकीसाठी ही रोख त्या आपल्या पतीसोबत घेऊन आल्या होत्या. आज सकाळी ही रोकड कामत यांच्याकडे काम करणारा नोकर घेऊन पळून गेल्याचे गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal, 7th july)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-5133903474134759608?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/5133903474134759608/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=5133903474134759608' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/5133903474134759608'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/5133903474134759608'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/95_16.html' title='नारायण राणेंच्या माजी सचिवाच्या घरात 95 लाखांची चोरी'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-4236670377670541890</id><published>2009-07-16T02:44:00.000-07:00</published><updated>2009-07-16T02:45:49.384-07:00</updated><title type='text'>कुंपणाची भिंत कोसळून दोन बहिणींचा अंत</title><content type='html'>&lt;em&gt;मलबार हिल येथील घटना; चार जखमी &lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मलबार हिल येथे न्यायाधीशांच्या निवासस्थानाला लागून असलेल्या "सर्व्हन्ट कॉर्टर्स'मधील घरावर कुंपणाची भिंत कोसळून एका कर्मचाऱ्याच्या दोन मुली मरण पावल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेत चार जण जखमी झाले असून, सेंट एलिझाबेथ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. आज पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. &lt;br /&gt;मलबार येथील नारायण दाभोळकर मार्गावर असलेल्या "खटाव' व "रॉकी हिल' इमारतींमध्ये असलेली कुंपणाची 15 फूट उंचीची भिंत रॉकी हिल संकुलाच्या खोली क्रमांक 12 समोर असलेल्या पत्र्याच्या शेडवर कोसळली. या वेळी तात्याबा जाधव या कर्मचाऱ्याच्या रोहिणी (16) आणि पल्लवी (18) या दोन मुली मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून मृत्युमुखी पडल्या, तर तात्याबा, त्यांची पत्नी मंजुळा यांच्यासह त्यांच्या शेजारी राहणारे रामधीन सजू कनोजिया (52) आणि त्यांचा मुलगा सुरेंद्र (27) हे जखमी झाले. दोन्ही कुटुंबे झोपेत असताना घडलेल्या या दर्घटनेची माहिती याठिकाणी राहणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांना दिली. याठिकाणी काही क्षणातच पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधकार्य सुरू केले. काही क्षणातच त्यांनी रोहिणी आणि पल्लवी या दोघींना मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. &lt;br /&gt;एका न्यायाधीशांच्या वाहनावर चालक म्हणून काम करणारे तात्याबा नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. त्यांची पत्नीदेखील न्यायालयीन कर्मचारी आहे. रोहिणी नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती, तर मोठी मुलगी पल्लवी एका खासगी कंपनीत नोकरी करीत होती, अशी माहिती परिमंडळ-2 चे पोलिस उपायुक्त संजय मोहिते यांनी दिली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या चौघांवर सेंट एलिझाबेथ रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. &lt;br /&gt;या दुर्घटनेला जबाबदार धरून मलबार हिल पोलिस ठाण्यात खटाव कंडोमिनिअम इमारतीच्या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मलबार हिल पोलिसांनी दिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal, 6th july)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-4236670377670541890?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/4236670377670541890/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=4236670377670541890' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/4236670377670541890'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/4236670377670541890'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/blog-post_7519.html' title='कुंपणाची भिंत कोसळून दोन बहिणींचा अंत'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-2094132635394841077</id><published>2009-07-16T02:38:00.000-07:00</published><updated>2009-07-16T02:42:56.792-07:00</updated><title type='text'>पोलिसाला लाच देणाऱ्या उद्योजक बंधूंना अटक</title><content type='html'>कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास आपल्या बाजूने करण्याकरिता माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला पाच लाख रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा उद्योजकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. सुनील गोयंका आणि शशीमनोहर गोयंका अशी अटक करण्यात आलेल्या उद्योजक बंधूंची नावे आहेत. गोयंका यांच्याविरुद्ध त्यांचे मेव्हणे आणि सोन्याचे व्यापारी मुकेश झवेरी यांनी मे महिन्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.&lt;br /&gt;सुनील गोयंका, त्यांची पत्नी शीला आणि भाऊ शशीमनोहर यांनी आपल्या वडिलांच्या खोट्या सह्या करून स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या फोर्ट शाखेच्या लॉकरमध्ये असलेले पाच कोटी रुपयांहून अधिक किमतीचे दागिने परस्पर काढून घेतल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. याप्रकरणी अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालयाने सुनील गोयंका आणि शीला यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.&lt;br /&gt;पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास आपल्या बाजूने लावावा याकरिता सुनील आणि शशीमनोहर गोयंका यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव कोकीळ यांची मंगळवारी भेट घेतली. हे प्रकरण मिटविण्यासाठी त्यांनी पाच लाख रुपये देण्याचा प्रस्ताव कोकीळ यांना दिला. गोयंका निघून गेल्यानंतर कोकीळ यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. गोयंका यांनी सायंकाळी कोकीळ यांना दूरध्वनी करून ऑपेरा हाऊस येथील हॉटेल कर्मा येथे बोलावले. सायंकाळी या हॉटेलमध्ये आलेल्या कोकीळ यांच्याकडे आरोपी सुनील आणि त्यांचे भाऊ शशीमनोहर गोयंका यांनी पाच लाख रुपयांची लाचेची रक्कम दिली. या ठिकाणी आधीच सापळा लावलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी या दोघा व्यापाऱ्यांना अटक केली. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात लाच देण्याचा प्रयत्न करणारे गोयंका यांचे रासायनिक कारखाने तसेच ज्वेलर्सचे उद्योग असल्याची माहिती कोकीळ यांनी दिली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal,3rd july )&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-2094132635394841077?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/2094132635394841077/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=2094132635394841077' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/2094132635394841077'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/2094132635394841077'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/blog-post_8370.html' title='पोलिसाला लाच देणाऱ्या उद्योजक बंधूंना अटक'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-8818476426913054122</id><published>2009-07-16T02:37:00.000-07:00</published><updated>2009-07-16T02:38:35.287-07:00</updated><title type='text'>महाराष्ट्रात रेल्वेची 285 एकर मोकळी जमीन</title><content type='html'>&lt;em&gt;&lt;br /&gt;विकासकामांना चालना; लोकोपयोगी प्रकल्प राबविणार &lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;संसदेत आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात प्रवाशांना सुविधा पुरविण्याचे उद्दिष्ट केंद्रस्थानी ठेवून रेल्वेच्या मोकळ्या जागांवर विकासकामे करण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात रेल्वेच्या मालकीच्या 285 एकर जागेवरील विकासकामांना चालना मिळणार आहे. या जमिनींवर लोकोपयोगी प्रकल्प उभारण्यावर भर देण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;देशभरात रेल्वेच्या मालकीची हजारो एकर जागा आहे. त्यापैकी मध्य रेल्वेच्या मालकीची 2487 हेक्‍टर, तर पश्‍चिम रेल्वेच्या 7383 हेक्‍टर जागेवर कोणत्याही प्रकारची विकासकामे झालेली नाहीत. अनेक वर्षे वापराविना पडून असलेल्या या जागांवर लवकरच रेल्वेच्या विविध प्रकल्पांसाठी विकासकामे केली जाणार आहेत. महाराष्ट्रात मध्य रेल्वेच्या मालकीची सुमारे 285.7 एकर जागा रिकामी आहे. या जमिनीचे नियमन लॅण्ड ऍण्ड ऍमिनिटीज डायरेक्‍टरेट यांच्याद्वारे केले जाते. महाराष्ट्रात पश्‍चिम रेल्वेचे मुख्यालय तसेच क्षेत्रीय कार्यालये असली तरी त्यांच्या मालकीची जमीन गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. महाराष्ट्रात पश्‍चिम रेल्वेची एक एकर जागाही विकासकामांकरिता उपलब्ध नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील विकास प्रकल्प मध्य रेल्वेच्याच जमिनीवर राबविले जाणार आहेत. विकासकामांसाठी वापरण्यात येणाऱ्या जमिनींपैकी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, भुसावळ, मुंबई, सोलापूर या प्रमुख पाच परिमंडळांतील सातारा-24 एकर, गोधानी -140 एकर, जळगाव - 24.7 एकर, आमला-25 एकर, लोणावळा- 23 एकर, इगतपुरी -25 आणि दौंड- 24 एकर येथे ही जमीन आहे. यापैकी सातारा, लोणावळा येथील जमिनी रेल्वेस्थानकालगत आहेत, तर गोधानी येथील जमीन रेल्वेस्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. जळगावच्या वालठाण येथील जमीन स्थानकापासून दहा किलोमीटर अंतरावर, तर नागपूरच्या आमला व नाशिकच्या इगतपुरी स्थानकाची जागा स्थानकापासून प्रत्येकी एक किलोमीटर अंतरावर आहे. &lt;br /&gt;रेल्वेच्या मालकीच्या या जमिनींवर शाळा, महाविद्यालये तसेच रुग्णालयांची निर्मिती करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. रेल्वेच्या जमिनींवर होणाऱ्या विकासकामांसाठी रेल लॅण्ड डेव्हलपमेंट ऍथॉरिटी ही संस्था नोडल एजन्सी म्हणून काम पाहणार आहे. मोकळ्या जमिनींच्या विकासासंबंधीचा सर्वस्वी निर्णय हेच प्राधिकरण घेईल. असे असले तरी प्रवाशांना सुविधा आणि व्यावसायिक नफा या बाबीही विचारात घेतल्या जाणार असल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. संसदेत झालेल्या घोषणेनंतर महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या जागांवर राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पांचा आराखडा लवकरच रेल्वेमार्फत तयार केला जाणार असल्याचेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal,3rd july)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-8818476426913054122?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/8818476426913054122/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=8818476426913054122' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/8818476426913054122'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/8818476426913054122'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/285.html' title='महाराष्ट्रात रेल्वेची 285 एकर मोकळी जमीन'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-2033093560864066198</id><published>2009-07-16T02:31:00.000-07:00</published><updated>2009-07-16T02:37:08.427-07:00</updated><title type='text'>भरकटलेल्या बोटीवरील पोलिसांची सुटका</title><content type='html'>&lt;strong&gt;&lt;br /&gt;नौदल, सीमा सुरक्षा दलाची मदत &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या उद्‌घाटनाच्या वेळी समुद्रात बंदोबस्तासाठी ठेवण्यात आलेली बोट आज पहाटे मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकल्याने खवळलेल्या समुद्रात भरकटली. सोसाट्याचा वारा आणि खवळलेल्या समुद्रात हेलकावे खाणाऱ्या या बोटीवर अडकलेले चार पोलिस व अन्य पाच जणांना नौदल आणि सीमा सुरक्षा दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. &lt;br /&gt;वांद्रे-वरळी सागरी सेतूचे मंगळवारी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या कार्यक्रमासाठी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यलोगेट पोलिस ठाण्याच्या पोलिसांची "ज्ञानेश्‍वर माऊली' ही गस्ती बोट वांद्रे-वरळी येथील समुद्रात तैनात करण्यात आली होती. सागरी सेतूच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम संपल्यानंतर रात्री उशिरा या गस्ती बोटीला तेथून पुन्हा यलोगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत भाऊच्या धक्‍क्‍यावर येण्यास सांगण्यात आले; मात्र समुद्र खवळलेला असल्याने या बोटीला समुद्रातील बंदोबस्ताचे ठिकाण सोडणे अशक्‍य झाले. रात्रभर समुद्रात घालविल्यानंतर पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही बोट पुन्हा भाऊच्या धक्‍क्‍याकडे जायला निघाली. या वेळी सागरी सेतूच्या वरळी येथील भागाजवळ मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात बोटीचा पंखा अडकला. पंखा फिरणे बंद झाल्याने बोटीचे इंजिन बंद पडले. बोटीवरील खलाशांनी समुद्रात उडी मारून पंख्यात अडकलेले जाळे काढण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यातच पुन्हा सोसाट्याचा वारा सुरू झाल्याने ही बोट वांद्रे येथील सीरॉक आणि हॉटेल ताज लॅण्ड एण्डच्या दिशेला भरकटू लागली. त्यामुळे पोलिस व खलाशांचा धीर सुटला. बोटीवरील सहायक पोलिस उपनिरीक्षक यलगोंडा पाटील (वय 49; रा. माहीम) यांनी पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून बोट समुद्रात भरकटल्याची वर्दी देऊन तातडीने मदतीची विनंतीही केली. नियंत्रण कक्षातील पोलिसांनी ही माहिती तातडीने यलोगेट पोलिसांना कळविली. समुद्रात मोठमोठ्या लाटा येत असल्याने नौदल आणि सीमा सुरक्षा दलालाही या घटनेची माहिती देण्यात आली. सीमा सुरक्षा दल आणि नौदलाने परस्परांशी समन्वय साधून तासाभरातच समुद्रात अडकलेल्या या बोटीवरील पोलिस आणि खलाशांची सुटका करण्यासाठी हेलिकॉप्टर पाठ&lt;br /&gt;विले. काही वेळातच बोटीवर घरघरणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या हेलिकॉप्टरमुळे बोटीवर अडकलेल्या पोलिस आणि खलाशांच्या जीवात जीव आला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सुरू केलेले हे "रेस्क्‍यू ऑपरेशन' अवघ्या दोन तासांत संपले. हेलिकॉप्टरने पाच फेऱ्यांमध्ये बोटीवर अडकलेल्या नऊ जणांना सुखरूप बाहेर काढले. &lt;br /&gt;सहायक पोलिस निरीक्षक यलगोंडा पाटील, पोलिस नाईक उत्तम पाटील (वय 45; रा. ऐरोली), हवालदार सूर्यभान भुमरे (52; रा. ऐरोली), ज्ञानेश्‍वर पवार (46; रा. वाशी), तांडेल नरेश कोळी ( 49; रा. मोरागाव), अजय मंडल (20; रा. पश्‍चिम बंगाल), गणेश म्हात्रे (20; रा. मुरूड), भोरून मंडल (23; रा. पश्‍चिम बंगाल) व दीपू रॉय (18) अशी या संकटातून सुखरूप सुटका झालेल्यांची नावे आहेत. यानंतर समुद्रात खोलवर जात असलेली ही बोट बाहेर काढण्यासाठी हिंदुस्तान कन्स्ट्रक्‍शन कंपनीच्या जहाजाचा वापर करण्यात आला; मात्र बोट बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच वाहत असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बोटीचा दोरखंड तुटून ती पुन्हा जुहू येथील गोदरेज बंगल्यामागील समुद्रात भरकटली. दुपारपर्यंत ही बोट बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते, अशी माहिती यलोगेट पोलिसांनी दिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal, 1st july)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-2033093560864066198?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/2033093560864066198/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=2033093560864066198' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/2033093560864066198'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/2033093560864066198'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/blog-post_1015.html' title='भरकटलेल्या बोटीवरील पोलिसांची सुटका'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-4617964039889005776</id><published>2009-07-16T02:26:00.000-07:00</published><updated>2009-07-16T02:31:05.508-07:00</updated><title type='text'>पोलिसांकडे लवकरच हेलिकॉप्टर ः चिदंबरम</title><content type='html'>&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_6SIFy2scuso/Sl7zAKPEchI/AAAAAAAAAEc/yNlYVvNaIM4/s1600-h/images%5B1%5D.jpg"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 104px; height: 114px;" src="http://1.bp.blogspot.com/_6SIFy2scuso/Sl7zAKPEchI/AAAAAAAAAEc/yNlYVvNaIM4/s320/images%5B1%5D.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5358987790690578962" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;मुंबईतील "एनएसजी तळा'चे उद्‌घाटन&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt; मेगासिटी पोलिसिंग प्रकल्पाच्या पूर्णत्वासोबतच मुंबईसारख्या देशभरातील प्रमुख शहरांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडे हेलिकॉप्टर असतील, असे आश्‍वासक वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आज केले. राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) मुंबई तळाचा शुभारंभ आज सायंकाळी त्यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी सागरी सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारमार्फत योजना राबविण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.&lt;br /&gt;"एनएसजी'च्या मुंबई तळाच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राज्याचे गृहमंत्री जयंत पाटील, राष्ट्रीय सुरक्षा दलाचे महासंचालक एन. पी. एस. अलख, पोलिस महासंचालक एस. एस. विर्क, गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव चंद्रा अय्यंगार आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशातील प्रमुख शहरांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई, चेन्नई, हैदराबाद व कोलकत्ता येथे "एनएसजी'चे चार तळ उभारण्याचे भारतवासीयांना दिलेले वचन आज पूर्ण केल्याचेही पी. चिदंबरम म्हणाले. उद्या (ता. 1) चेन्नई, हैदराबाद व कोलकत्ता येथील तळांचा शुभारंभ केला जाणार आहे. सध्या सांताक्रूझ-पूर्वेला असलेल्या पोलिसांच्या जागेवर हे केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून, येत्या नोव्हेंबरअखेर "एनएसजी' मरोळ येथील 23 एकर जागेवर स्थलांतरित होणार आहे. बेंगळूरु, जोधपूर व गुवाहाटी येथेही अशा प्रकारचे तळ उभारण्यात येतील.&lt;br /&gt;चार ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेल्या तळांसाठी एक हजार 80 जवानांची भरती करण्यात आल्याचेही पी. चिदंबरम यांनी सांगितले. &lt;br /&gt;गुजरात, महाराष्ट्र व गोव्याच्या किनारपट्टीहून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याला समर्थपणे तोंड देता यावे यासाठी तेथील सागरी सुरक्षिततेच्या अभ्यासाकरिता गुप्तचर विभागाने खबरदारीचा अहवाल दिला आहे. सागरी मार्गाने हल्ल्याचे सध्या तरी ठराविक असे कोणतेही "इनपुट' अद्याप नसल्याचेही पी. चिदंबरम यांनी सांगितले. मुंबईत उभारण्यात आलेल्या "एनएसजी'च्या तळावर आपत्कालीन स्थितीत सबंध पश्‍चिम भारताच्या सुरक्षिततेची जबाबदारी राहणार आहे. कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला सामोरे जाण्यास राज्य पोलिस दल सक्षम होत आहे; मात्र अतिरेकी हल्ल्याच्या वेळी राज्य पोलिसांकडून मिळणाऱ्या आदेशाप्रमाणे एनएसजी त्या हल्ल्याला परतवून लावण्यासाठी सूत्रे हाती घेईल, असेही ते म्हणाले. "एनएसजी'चा तळ मुंबईत उभारण्यात आल्यामुळे मुंबईकरांत त्यांच्या सुरक्षिततेबाबत आत्मविश्‍वास वाढेल, असेही ते म्हणाले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;------------------&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;अर्ध्या तासाचा "रिस्पॉन्स टाइम' &lt;br /&gt;मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी "एनएसजी'चे कमांडो मुंबईत पोचण्यासाठी सहा तासांचा उशीर झाला होता. मणेसर येथून केवळ वेळेत विमान न मिळाल्याने हा हल्ला परतवून लावण्यासाठी एनएसजी कमांडोंना मुंबईत येण्यासाठी उशीर झाला. यापुढील काळात देशभरात उभारण्यात येणाऱ्या एनएसजी तळांमुळे आपत्कालीन स्थितीत घटनास्थळी एनएसजी कमांडो अवघ्या अर्ध्या तासात दाखल होतील, असे "एनएसजी'चे महासंचालक एन. पी. एस. अलख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. &lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;पोलिसांना सतर्कतेचा आदेश&lt;br /&gt;&lt;br /&gt;अतिरेकी हल्ल्याचा धोका असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर खात्याकडून मिळाल्यानंतर राज्यात दक्षतेचा आदेश देण्यात आल्याचे पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनी "पीटीआय'शी बोलताना सांगितले. तीन दिवसांपूर्वी गुप्तचर खात्याकडून हे "इनपूट' मिळाले आहे. राज्यातील पोलिसांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला असल्याचेही ते म्हणाले&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal,30th june)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-4617964039889005776?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/4617964039889005776/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=4617964039889005776' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/4617964039889005776'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/4617964039889005776'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/blog-post_16.html' title='पोलिसांकडे लवकरच हेलिकॉप्टर ः चिदंबरम'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_6SIFy2scuso/Sl7zAKPEchI/AAAAAAAAAEc/yNlYVvNaIM4/s72-c/images%5B1%5D.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-1874265172559992579</id><published>2009-07-16T02:22:00.000-07:00</published><updated>2009-07-16T02:26:18.028-07:00</updated><title type='text'>आता दूधवाले, पेपरवाल्यांचे पोलिसांकडून सीडी रेकॉर्ड!</title><content type='html'>ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची योजना&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;घरातील एकाकी वयोवृद्ध नागरिकांवर हल्ले करून लूटमार करण्याच्या घटना वाढीस लागल्याने यापुढे अशा ज्येष्ठ नागरिकांच्या घरात दूध तसेच वृत्तपत्रे टाकणाऱ्यांचे रेकॉर्ड पोलिसांकडून सीडी स्वरूपात तयार करण्यात येत आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असलेल्या बीट मार्शलना आठवड्यातून एकदा त्यांच्या हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांची भेट घेण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी दिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांच्या घरात चोरीच्या उद्देशाने होणाऱ्या हत्या तसेच घरफोडीच्या घटनांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत लक्षणीय वाढले आहे. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून ज्येष्ठ नागरिकांचे वास्तव्य असलेल्या रहिवासी सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यास सर्व पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सांगण्यात आले आहे. या सोसायट्यांत सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांचे वास्तव्य असलेल्या इमारतींच्या परिसरातील समाजकंटक, भुरट्या चोरांच्या कारवायांवर विशेषत्वाने लक्ष ठेवले जाणार आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांमार्फत त्यांच्या हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांच्या घरात वावर असणाऱ्या मोलकरणी, घरगडी यांचीही माहिती जमविली जात आहे. या सगळ्या माहितीची सीडी अंमलबजावणी विभागाच्या पोलिस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली तयार होणार आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपत्कालीन स्थितीत ज्येष्ठ नागरिकांना पोलिसांची मदत पोचावी, यासाठी त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांकही गोळा केले जाणार आहेत. परिसरातील "वॉण्टेड' आरोपींवर लक्ष केंद्रित करून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. या उपाययोजनांवर त्या त्या परिमंडळातील पोलिस उपायुक्त लक्ष ठेवतील. यासंदर्भात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बैठका घेतल्या जातील. ज्येष्ठ नागरिकांनी "एल्डरलाइन'सारख्या वृद्धांकरिताच्या हेल्पलाइनचा वापर करावा, असेही शिवानंदन यांनी या वेळी सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal,29 th june)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-1874265172559992579?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/1874265172559992579/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=1874265172559992579' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/1874265172559992579'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/1874265172559992579'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/07/blog-post.html' title='आता दूधवाले, पेपरवाल्यांचे पोलिसांकडून सीडी रेकॉर्ड!'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-209147656761811701</id><published>2009-06-29T03:52:00.000-07:00</published><updated>2009-06-29T03:56:26.029-07:00</updated><title type='text'>राज्यातील साडेसहा हजार गावे तंटामुक्त घोषित</title><content type='html'>&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_6SIFy2scuso/SkidQlN-15I/AAAAAAAAAEU/k2EHUzJeS1I/s1600-h/header.jpg"&gt;&lt;img style="float:right; margin:0 0 10px 10px;cursor:pointer; cursor:hand;width: 200px; height: 32px;" src="http://3.bp.blogspot.com/_6SIFy2scuso/SkidQlN-15I/AAAAAAAAAEU/k2EHUzJeS1I/s200/header.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5352701065324058514" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;तंटे मिटविण्यात लातूर जिल्हा आघाडीवर&lt;/em&gt; &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt; गावपातळीवर सौहार्दपूर्ण आणि सलोख्याचे वातावरण निर्माण करून त्याद्वारे गावात आपापसांत असलेले तंटे सोडविण्यासाठी लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त योजनेत सहभागी झालेल्या राज्यातील 27 हजार गावांपैकी यंदा साडेसहा हजार गावांना स्वयंमूल्यमापनानुसार तंटामुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे. यंदा गावातील तंटे सामोपचाराने मिटविणाऱ्या जिल्ह्यांत लातूर आघाडीवर असल्याची माहिती गृहखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.&lt;br /&gt;गावपातळीवर छोट्या छोट्या कारणांवरून उद्‌भवणाऱ्या वादांचे मोठ्या तंट्यात पर्यवसान होऊन आर्थिक आणि जीवितहानी होण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. अतिशय लहान लहान कारणांतून निर्माण होणाऱ्या या तंट्याबाबत गावातील जाणत्या मंडळींनी वेळीच हस्तक्षेप केल्यास होणारी संभाव्य हानी टळू शकते. एकमेकांविषयी असलेला राग आणि मत्सर सामंजस्याने सोडविल्यामुळे गावातील वातावरणही खेळीमेळीचे राहते. याच बाबींचा विचार करून दोन वर्षांपूर्वी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची सुरुवात करण्यात आली. या मोहिमेद्वारे गावातील जनतेत जातीय व धार्मिक सलोखा, सामाजिक सामंजस्य आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवून तंटामुक्त होणाऱ्या गावांना सरकारद्वारे गौरविण्यात येते. तंटामुक्त होणाऱ्या गावांना एक ते दहा लाख रुपयांची पारितोषिके दिली जातात. &lt;br /&gt;यंदा या मोहिमेच्या दुसऱ्या वर्षी राज्यातील बहुसंख्य गावांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. या वर्षी राज्यातील 27 हजार 390 गावांनी या मोहिमेत सहभाग घेतला असून जिल्हा मूल्यमापन समित्यांना 6500 गावांनी तंटामुक्त असल्याचे अहवाल सादर केले आहेत. या गावांचे जिल्हांतर्गत समित्यांकडून 10 ते 25 जूनदरम्यान मूल्यमापन झाले आहे. 20 जुलैपूर्वी या समित्या त्यांचे मूल्यमापन अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षकांना सादर करतील. याच गावांतून राज्य सरकार तंटामुक्त गावांची घोषणा करणार आहे. गेल्या वर्षी या मोहिमेत सहभागी झालेल्या 27 हजार 474 गावांपैकी 2328 गावांना सरकारने तंटामुक्त गाव म्हणून घोषित केले होते. महसुली, दिवाणी व फौजदारी अशा दोन लाख 64 हजार 697 तंट्यांचे गावपातळीवरच निराकरण करण्यात आले होते. त्यापैकी दोन लाख सात हजार 115 फक्त फौजदारी तंटे होते. गेल्या वर्षी रायगड जिल्ह्याने सर्वाधिक तंटे या मोहिमेत मिटविले होते. यंदा अशा प्रकारचे तंटे मिटविण्यात लातूर जिल्हा आघाडीवर असल्याची माहिती गृहखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. जिल्हा बाह्यसमित्यांनी मूल्यमापन केलेले अहवाल जुलैच्या अखेर सरकारकडे सादर केले जाणार आहेत. त्यातून 9 ऑगस्ट रोजी तंटामुक्त गावांची घोषणा केली जाणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पारितोषिक रकमेतही वाढ&lt;br /&gt;गावात तंटे होऊ नयेत, दाखल झालेल्या व नवीन तंट्याचे निराकरण करून ते कमी करण्याच्या राज्यव्यापी मोहिमेत सहभागी होणाऱ्या गावांना त्यांच्या कामांचे मूल्यमापन करण्याकरिता 200 गुण ठेवले जातात. या मूल्यांकनात 190 पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या गावांना पारितोषिकांच्या रकमेतही 25 टक्‍क्‍यांची भरीव वाढ करून मिळते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal,27 th june)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-209147656761811701?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/209147656761811701/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=209147656761811701' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/209147656761811701'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/209147656761811701'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/06/blog-post_369.html' title='राज्यातील साडेसहा हजार गावे तंटामुक्त घोषित'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_6SIFy2scuso/SkidQlN-15I/AAAAAAAAAEU/k2EHUzJeS1I/s72-c/header.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-4015284673558830717</id><published>2009-06-29T03:18:00.000-07:00</published><updated>2009-06-29T03:20:14.187-07:00</updated><title type='text'>अमलीपदार्थ व्यापाऱ्याविरोधात प्रसंगी कायद्यात बदल करू</title><content type='html'>मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन&lt;br /&gt;&lt;br /&gt;अमलीपदार्थांच्या व्यापारावर आळा घालण्यासाठी सरकार ध्येयनिष्ठ असून पोलिसांनी असा व्यापार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. अमलीपदार्थांबाबत तरुणांत जागरूकता आणण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज दिले. अमलीपदार्थविरोधी पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार असून आवश्‍यक तर यासाठी कायद्यातही बदल करू, असे सांगतानाच ही जागतिक समस्या असून त्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतन होऊन तोडगा काढायला हवा, अशी शक्‍यता त्यांनी व्यक्त केली.&lt;br /&gt;जागतिक अमलीपदार्थ दिनानिमित्त मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते. या वेळी तरुण पिढीत अमलीपदार्थांच्या वाढत्या व्यसनाधिनतेबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. सामाजिक संस्थांनी समाजप्रबोधनाद्वारे व्यसनाधीन व्यक्तींचे पुनर्वसन करण्यास हातभार लावण्यावर भर द्यावा, असेही ते म्हणाले. &lt;br /&gt;पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी मुंबई महानगरातील अमलीपदार्थांच्या व्यापाराचे समूळ उच्चाटन करण्याचे व सामाजिक आरोग्य अबाधित राखण्याचे आश्‍वासन दिले. &lt;br /&gt;"अमलीपदार्थांची नशा-दशा आणि दिशा' या विषयावर झालेल्या परिसंवादात गृहराज्यमंत्री नसीम खान, डी. शिवानंदन, दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख के. पी. रघुवंशी, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे संचालक डॉ. एच. परशुरामन, अभिनेता नील मुकेश आदींनी सहभाग घेतला. या परिसंवादाचे सूत्रसंचालन अभिनेत्री कांचन धर्माधिकारी यांनी केले. के. पी. रघुवंशी यांनी अमलीपदार्थांचा व्यापार आणि दहशतवाद यांच्या आपसातील संबंधांवर प्रकाश टाकला. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी अमलीपदार्थांचा आंतरराष्ट्रीय व्यापार व दहशतवाद तसेच भारतीय संस्कृती आणि युवा पिढी या विषयावर प्रबोधन केले. &lt;br /&gt;अमलीपदार्थविरोधी पथकाचे प्रमुख पोलिस उपायुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर दहशतवादविरोधी पथकाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी उपस्थितांचे आभार मानले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal, 26 th june)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-4015284673558830717?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/4015284673558830717/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=4015284673558830717' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/4015284673558830717'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/4015284673558830717'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/06/blog-post_3952.html' title='अमलीपदार्थ व्यापाऱ्याविरोधात प्रसंगी कायद्यात बदल करू'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-8295256899004031236</id><published>2009-06-29T03:12:00.000-07:00</published><updated>2009-06-29T03:18:19.745-07:00</updated><title type='text'>अनाथालयातून पळालेल्या "त्या' मुली सापडल्या</title><content type='html'>अंधेरी येथील सेंट कॅथरिन होस्टेल या अनाथालयातून पळून गेलेल्या चार अल्पवयीन मुली चिपळूण रेल्वेस्थानकात सापडल्या आहेत. या मुलींना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना मुंबईत परत आणण्यासाठी रत्नागिरी येथे पोलिसांचे पथक पाठविण्यात आल्याची माहिती अंबोली पोलिसांनी दिली.&lt;br /&gt;हीना तारासिंह (9), नंदिनी रविकुमार पाणीकर (9) , पूजा सुनील गोतपागर (13) आणि गीता रणजित कांडरे (10) अशी या पळून गेलेल्या मुलींची नावे आहेत. सेंट कॅथरिन होस्टेल या अनाथालयाच्या मानखुर्द येथील शाखेतून या मुलींना दोन आठवड्यांपूर्वी अंधेरी येथे पाठविण्यात आले होते. अंधेरीच्या अनाथालयात 500 पेक्षा अधिक अनाथ व गरजू मुली राहतात. या ठिकाणी संस्थेची दहावीपर्यंत शाळादेखील आहे. काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर शाळेच्या लहान प्रवेशद्वारातून जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागे या चार मुलीदेखील अनाथालयाबाहेर पडल्या. सायंकाळी अनाथालयात असलेल्या मुलांची मोजणी करताना तेथील वार्डनच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी काही मुलांसह या चारही मुलींचा शोध घ्यायला सुरवात केली. मात्र बऱ्याच प्रयत्नांनंतरही त्या सापडल्या नाहीत. संस्थेतील अधिकाऱ्यांनी अंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. बेपत्ता असलेल्या या चारही मुलींची वर्णने पोलिसांनी वायरलेसवरून राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांना पाठविली होती. आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास चिपळूण रेल्वेस्थानकात या चारही मुली उतरल्या. या मुलींना रेल्वेस्थानकात फिरताना पाहून पोलिसांनी त्यांना हटकले. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस सुरू केली. चौकशीनंतर त्यांनी मुंबईतील अनाथालयातून पळून आल्याचे कबूल केले. या मुलींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक चिपळूण येथे पाठविण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलाश घमंडे यांनी दिली. महिनाभरापूर्वीदेखील या अनाथालयात असाच प्रकार घडला होता. एका वीसवर्षीय अनाथ तरुणीने पळून जाऊन भाईंदर येथे एका तरुणाशी लग्न केल्याचेही घमंडे या वेळी म्हणाले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal,27th june)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-8295256899004031236?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/8295256899004031236/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=8295256899004031236' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/8295256899004031236'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/8295256899004031236'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/06/blog-post_104.html' title='अनाथालयातून पळालेल्या &quot;त्या&apos; मुली सापडल्या'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-53501340026312688</id><published>2009-06-29T03:08:00.000-07:00</published><updated>2009-06-29T03:09:55.361-07:00</updated><title type='text'>अन्याय निवारण समितीच्या कार्यालयात मद्यधुंदी पार्टी</title><content type='html'>सात कॉलगर्लसह 13 व्यापाऱ्यांना अटक &lt;br /&gt;&lt;br /&gt;अन्याय निवारण व निर्मूलन समितीच्या कार्यालयात कॉलगर्लच्या सोबतीने मद्यधुंद अवस्थेत लोखंडवाला संकुलात सुरू असलेल्या पार्टीवर अंबोली पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात गुजरातच्या सुरत व अहमदाबाद येथील पाच आणि मुंबईतील आठ व्यापाऱ्यांसह वीस जणांना अटक करण्यात आली. आरोपींमध्ये सात कॉलगर्लचा आणि दोन तृतीयपंथीयांचा समावेश आहे. या कारवाईत पोलिसांनी 65 लाख रुपयांच्या प्लास्टिककोटेड बनावट नोटा, मद्यसाठा आणि 41 हजार रुपयांची रोख हस्तगत केली आहे. &lt;br /&gt;लोखंडवाला संकुलातील रविकिरण इमारतीत पहाटे तीनच्या सुमारास पोलिसांनी हा छापा घातला. या ठिकाणी असलेल्या गाळ्यात अन्याय निवारण व निर्मूलन समितीचे कार्यालय आहे. या समितीचा अध्यक्ष असलेला सलीम खान आणि त्याचा साथीदार गोपी यांच्यासह समितीच्या कार्यालयातच ही पार्टी सुरू होती. या पार्टीसाठी सुरत व अहमदाबाद येथील पाच; तर मुंबईतील आठ व्यापारी आले होते. पार्टीसाठी त्यांनी प्रत्येकी तीन हजार रुपये भरले होते. मध्यरात्रीच्या सुमारास सुरू झालेल्या या पार्टीत वेश्‍याव्यवसाय करणाऱ्या सात मुलींचादेखील समावेश होता. मोठ्या आवाजात म्युझिक सिस्टीम लावून आणि मद्यधुंद होत हे व्यापारी कॉलगर्लसोबत नाचत असतानाच अंबोली पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात त्यांनी मदमस्त झालेल्या या सर्व व्यापाऱ्यांना अटक केली. याच वेळी अश्‍लील हावभाव करीत असल्याच्या आरोपाखाली सात कॉलगर्ल आणि दोन तृतीयपंथीयांनाही अटक करण्यात आली. या सर्व आरोपींना पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधात्मक कायद्याखाली अटक केल्याची माहिती या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अशोक नाईक यांनी दिली. हे सर्व आरोपी व्यापाराच्या निमित्त मुंबईत आले होते. त्यांच्याकडून पोलिसांनी मद्याचा साठा व मुलींवर उडविण्यासाठी आणलेली 41 हजार रुपयांची रोख हस्तगत केली आहे. आरोपींकडून एक हजार रुपये किमतीच्या 65 लाख रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्याचेही नाईक यांनी सांगितले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal,26 th june)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-53501340026312688?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/53501340026312688/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=53501340026312688' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/53501340026312688'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/53501340026312688'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/06/blog-post_5050.html' title='अन्याय निवारण समितीच्या कार्यालयात मद्यधुंदी पार्टी'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-2133809990312077600</id><published>2009-06-29T03:02:00.000-07:00</published><updated>2009-06-29T03:07:39.960-07:00</updated><title type='text'>अतिताणामुळे महिन्याला तीन पोलिस बळी!</title><content type='html'>&lt;strong&gt;साडेतीन वर्षांत 118 अधिकारी व कर्मचारी हृदयविकाराने मृत &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पोलिसांचे आरोग्य उत्तम राहण्याकरिता प्रशासकीय पातळीवर प्रयत्न होत असतानाच कामाच्या अनियमित वेळा आणि प्रचंड ताणामुळे दर महिन्याला मुंबई पोलिस दलातील सरासरी तीन पोलिस अधिकारी व कर्मचारी हृदयविकाराच्या झटक्‍याने मरण पावत असल्याची धक्कादायक आकडेवारी "सकाळ'ला उपलब्ध झाली आहे. गेल्या साडेतीन वर्षांत विविध आजार, व्याधी व कर्तव्य बजावताना मरण पावलेल्या 516 पोलिसांपैकी तब्बल 118 पोलिस फक्त हृदयविकाराने मरण पावले आहेत.&lt;br /&gt;कामाच्या अनियमित वेळा, सततचा बंदोबस्त व आवश्‍यकतेप्रमाणे रद्द होणाऱ्या रजा अशा वातावरणात मुंबई पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी काम करताना दिसतात. अपूर्ण कर्मचारी संख्येमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या किमान 12 तासांच्या नोकरीमुळे पोलिसांना अनेकदा तणावाखाली काम करावे लागते. त्यातच धूम्रपान व मद्यपानासारख्या जडणाऱ्या व्यसनांमुळे या पोलिसांना आजारपणही कवटाळत असल्याचे दिसते. गेल्या साडेतीन वर्षांच्या काळात मुंबई पोलिस दलातील 516 पोलिस अधिकारी व कर्मचारी विविध आजार आणि व्याधींनी मरण पावले आहेत. त्याखालोखाल क्षयरोगाने मरण पावणाऱ्या पोलिसांची संख्याही लक्षणीय आहे. गेल्या साडेतीन वर्षांत क्षयरोगाने 61 पोलिस मृत्युमुखी पडले. एड्‌समुळे चार, कर्करोग- 19, किडनी- 27, कावीळ- 41, अपघाती मृत्यू- 59, अर्धांगवायू- सात व मधुमेह- 18 अशी इतर आकडेवारी आहे. तणावाखाली येऊन 14 पोलिसांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. दीर्घकालीन आजाराने 21 पोलिस दगावले आहेत.&lt;br /&gt;नियमित व्यायाम आणि कवायतींद्वारे आरोग्य चांगले राखण्याकडे पोलिसांचा कल असतो. "बॉडी मास्क इंडेक्‍स'प्रमाणे आरोग्य चांगले ठेवणाऱ्या पोलिसांना दरमहा 250 रुपये फिटनेस भत्ता दिला जातो. पोलिस दलात नव्याने दाखल झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्वतःचे आरोग्य चांगले ठेवण्याकडे प्रकर्षाने कल असल्याचे चित्र आहे; मात्र पोलिस दलात अनेक वर्षे सेवा झालेले अधिकारी व कर्मचारी नियमित कवायती आणि सर्वसाधारण व्यायामालाही काही वेळा दांडी मारताना दिसतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;सर्व पोलिसांची वैद्यकीय चाचणी होणार&lt;br /&gt;ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात नेमणुकीवर असलेले पोलिस हवालदार ज्योतिराम येडेकर यांचा संशयित आरोपींचा पाठलाग करताना बुधवारी (ता. 24) पहाटे हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनीदेखील पोलिसांच्या आरोग्यासंदर्भात गांभीर्याने लक्ष द्यायला सुरुवात केली असून, येत्या 15 दिवसांच्या काळात मुंबई पोलिस दलातील सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वैद्यकीय चाचणीसाठी पोलिसांना केईएम रुग्णालय आणि लिंटास कंपनीचे सहकार्य मिळणार आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला असलेल्या आरोग्यविषयक समस्येचे प्राथमिक अवस्थेतच निदान झाल्यास त्याला चांगल्या वैद्यकीय सुविधा देऊन आजाराचे उच्चाटन करता येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;-------------&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;इन्फो...&lt;br /&gt;वर्ष - मृत पोलिसांची संख्या &lt;br /&gt;2006 - 158&lt;br /&gt;2007 - 137&lt;br /&gt;2008 - 167&lt;br /&gt;2009 (मेअखेर) - 54&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;पोलिस रुग्णालयाचाही बदलणार चेहरामोहरा&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;नागपाडा येथील पोलिस रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी नवनियुक्त पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी पावले उचलली आहेत. ठाणे येथील पोलिस रुग्णालय "वोक्‍हार्ट' या खासगी रुग्णालयाला चालवायला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईतील नागपाडा येथील पोलिस रुग्णालयही खासगी रुग्णालयाला देण्याचे प्रस्तावित आहे. पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांना चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा मिळावी, या उद्देशाने हे रुग्णालय खासगी रुग्णालयाला चालवायला दिले जाणार आहे. यासंबंधी लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal,25th june)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-2133809990312077600?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/2133809990312077600/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=2133809990312077600' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/2133809990312077600'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/2133809990312077600'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/06/blog-post_1432.html' title='अतिताणामुळे महिन्याला तीन पोलिस बळी!'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-2764389073369878069</id><published>2009-06-29T02:54:00.000-07:00</published><updated>2009-06-29T03:01:43.112-07:00</updated><title type='text'>पद्मसिंह पाटील यांच्या उस्मानाबादमधील घराला सील</title><content type='html'>&lt;em&gt;लातूर आणि डोंबिवलीतही सीबीआयचे छापे &lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt; पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात अधिक पुरावे मिळविण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (सीबीआय) आज उस्मानाबाद, लातूर आणि डोंबिवली येथे छापे घातले. उस्मानाबाद येथे खासदार पद्मसिंह पाटील यांच्या घरावर टाकण्यात आलेल्या छाप्याच्या वेळी घरात कोणीच नसल्याने या घराला सीबीआयने सील ठोकले. या छाप्यांत महत्त्वाची कागदपत्रे, छायाचित्र; तसेच जिवंत काडतुसे सापडल्याची माहिती सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. &lt;br /&gt;कॉंग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणात पाटील यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पाटील यांच्या सहभागासंबंधी सबळ पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न सीबीआय करीत आहे. याच प्रयत्नांतून आज सीबीआयने पाटील यांच्या उस्मानाबाद येथील घरावर छापा घातला. घर बंद असल्याने सीबीआयच्या पथकाने घराला सील ठोकले आहे. हे घर पद्मसिंह यांचे नातेवाईक; तसेच कुटुंबीयांच्या उपस्थितीत उघडण्यात येणार आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी सतीश मंदाडे याच्या लातूर येथील घरावर टाकण्यात आलेल्या छाप्यात मात्र या पथकाला महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध झाली आहे. त्याच्या घरातून सीबीआयला जिवंत काडतुसे आणि काही छायाचित्रे सापडली आहेत. सीबीआयचे सहसंचालक ऋषिराज सिंग आणि पोलिस अधीक्षक अमिताभ ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पथके ही कारवाई करीत आहेत. &lt;br /&gt;पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या सुपारीचे पैसे आरोपींना पुरविणारा आरोपी व भाजप नगरसेवक मोहन शुक्‍ल याच्या डोंबिवली येथील घरात टाकण्यात आलेल्या छाप्यात महत्त्वाची कागदपत्रे सापडल्याचे या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस अधीक्षक अमिताभ ठाकूर यांनी सांगितले. सीबीआयचे पथक अद्याप लातूर आणि उस्मानाबाद येथे आहे. लवकरच हे पथक मुंबईत येणार असल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;तेरणा'च्या कार्यालयावरही छापा&lt;/strong&gt;&lt;br /&gt;पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात सीबीआयने खासदार पद्मसिंह पाटील यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर या गावी असलेल्या दोन घरांवर छापा घातला. ही दोन्ही घरे सील करण्यात आली. याशिवाय तेरणा साखर कारखाना, तसेच नवी मुंबईत असलेल्या तेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यालयावरही छापा घालण्यात आला. या छाप्यात महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत. पवनराजे यांच्या हत्येची सुपारी घेणारा आरोपी पारसमल जैन याच्या डोंबिवली येथील घरावरही छापा घालण्यात आल्याची माहिती सीबीआयचे सहसंचालक ऋषिराज सिंग यांनी दिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal,25th june)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-2764389073369878069?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/2764389073369878069/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=2764389073369878069' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/2764389073369878069'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/2764389073369878069'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/06/blog-post_5687.html' title='पद्मसिंह पाटील यांच्या उस्मानाबादमधील घराला सील'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-6921437818141592666</id><published>2009-06-29T02:53:00.001-07:00</published><updated>2009-06-29T02:54:02.499-07:00</updated><title type='text'>एनएसजीतळाचे उद्‌घाटन 30 जून रोजी</title><content type='html'>मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर अशा प्रकारच्या हल्ल्यांना समर्थपणे तोंड देण्याकरिता मुंबईत उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) तळाचे काम पूर्ण झाले असून या तळाचे उद्‌घाटन येत्या 30 जून रोजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.&lt;br /&gt;मुंबईवर 26 नोव्हेंबरला झालेल्या हल्ल्याच्या वेळी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेतलेल्या अतिरेक्‍यांच्या कारवायांवर नियंत्रण मिळविण्याकरिता दिल्ली येथून राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या पथकाला पाचारण करावे लागले होते. अतिरेक्‍यांचा बिमोड करण्यासाठी या पथकाच्या कमांडोंसह मुंबई पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावली. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत भविष्यात अशा प्रकारचा हल्ला झाल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाचा एक तळ मुंबईत ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. आपत्कालीन स्थितीत संपूर्ण पश्‍चिम भारतासाठी या तळाचा वापर होणार असल्याने त्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाने मुंबईत दीडशे एकर जागेची मागणी केली होती; मात्र एवढी मोठी जागा मुंबईत उपलब्ध नसल्याने मुंबई पोलिसांच्या अंधेरीत मरोळ येथे असलेल्या शंभर एकर जागेपैकी अवघी 23 एकर जागा या तळासाठी देण्यात आली. मुंबईच्या सुरक्षिततेसाठी या तळाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे याकरिता या ठिकाणी अहोरात्र काम करण्यात येत होते. मरोळ येथील जागा मिळाल्यानंतर अवघ्या चार महिन्यांच्या काळात या ठिकाणी सुसज्ज असा तळ उभारण्यात आला असून या तळाचे उद्‌घाटन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या हस्ते होणार आहे. या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या कमांडोंना पायाभूत प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रसंगी पुढील प्रशिक्षणासाठी मनेसर येथील मुख्य प्रशिक्षण केंद्रात पाठविले जाणार आहे. या तळाच्या उभारणीचे काम सुरू असताना या पथकाचे महासंचालक एनपीएस अलख यांनीही भेट दिली होती. &lt;br /&gt;या तळाच्या उभारणीसाठी दीडशे एकर जागेची मागणी झाल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा दलापुढे कल्याण, नवी मुंबई, डहाणू येथील जागांचे पर्याय ठेवण्यात आले होते; मात्र आपत्कालीन स्थितीत पश्‍चिम विभागाच्या संरक्षणाची जबाबदारी असल्याने हा तळ विमानतळाजवळच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असेही हा अधिकारी म्हणाला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal,24th june)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-6921437818141592666?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/6921437818141592666/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=6921437818141592666' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/6921437818141592666'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/6921437818141592666'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/06/30.html' title='एनएसजीतळाचे उद्‌घाटन 30 जून रोजी'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-5144656935667602509</id><published>2009-06-29T02:47:00.000-07:00</published><updated>2009-06-29T02:49:20.561-07:00</updated><title type='text'>बदल्यांच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी लवकरच सॉफ्टवेअर</title><content type='html'>&lt;strong&gt;अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती इंटरनेटवर देणार&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt; वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपासून साध्या कर्मचाऱ्यांपर्यंतच्या बदल्यांच्या कामात सुसूत्रता आणि समानता आणण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या मदतीने एका सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात येत असून त्याद्वारे राज्यभरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती तसेच त्याचे सेवापुस्तकच इंटरनेटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्री जयंत पाटील यांनी एका कार्यक्रमात दिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वाकोला येथे मुंबई पोलिसांसाठी बांधण्यात आलेल्या 1496 प्रशिक्षणार्थींचे वसतिगृह आणि 324 पोलिस कर्मचाऱ्यांच्या घरांच्या प्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा गृहमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी बोलताना कित्येक पोलिस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या आवडीच्या तसेच सोयीच्या ठिकाणी बदल्या होण्यासाठी प्रयत्नशील असतात यावर त्यांनी लक्ष वेधले. गडचिरोली, गोंदिया सारख्या नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या पोलिसांचे बदलीसंबंधीचे विनंती अर्ज अनेकदा कागदावरच राहतात; तर मुंबईसारख्या शहरातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ओळखीने त्यांच्या सोयीच्या ठिकाणी पोस्टिंग घेता येते. बदल्यांच्या कामात समानता नसल्यामुळे दुर्गम भागात काम करणाऱ्या पोलिसांचा आवाज दबला जातो. हे प्रकार टाळण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा निर्धारित कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या होणाऱ्या संभाव्य बदल्यांची ठिकाणे तसेच त्यांनी केलेल्या विनंतीची ठिकाणे असा "प्लेसमेंट चार्ट' इंटरनेटवर उपलब्ध केला जाणार आहे. या चार्टमध्ये या अधिकारी व कर्मचाऱ्यांची इत्थंभूत माहिती, आजवर त्यांनी बजावलेली विशेष कामगिरी आणि त्यांच्या कार्यपद्धतीची खडान्‌ खडा माहिती अवघ्या एका क्‍लिकवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. बदल्यांच्या कामात सुसूत्रता आणताना लहानात लहान कर्मचाऱ्याची विनंतीही लक्षात घेतली जाईल, असेही गृहमंत्र्यांनी या वेळी सांगितले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या मदतीने तयार केले जाणारे हे सॉफ्टवेअर येत्या चार महिन्यांत कार्यान्वित केले जाणार आहे. मुंबईच्या पोलिस आयुक्तपदाची धुरा डी. शिवानंदन यांच्याकडे सोपविल्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला अधिक चांगल्या कामाची अपेक्षा आहे. आपल्याला मुंबई पोलिसांकडून "परफॉर्मन्स' हवा आहे. मुंबईवर झालेल्या हल्ल्यासारखाच हल्ला पुन्हा झाल्यास तो हल्ला परतवून लावण्यासाठी पोलिस दल अधिक सक्षम असावे, असेही पाटील या वेळी म्हणाले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;राज्यात नक्षलवादाचा प्रश्‍न दिवसेंदिवस उग्र होत आहे. पश्‍चिम बंगालमध्ये माओवादी चळवळीवर कारवाया करण्यात आल्या आहेत. गडचिरोली, गोंदियासारखा भाग नक्षलवाद्यांपासून मुक्त करण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करावे लागतील. येत्या काळात या प्रश्‍नावर दुर्लक्ष करून चालणार नाही. या ठिकाणी पोलिस दल अधिक सशक्तपणे काम करीत असल्याचेही गृहमंत्री या वेळी म्हणाले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबईसारख्या शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच आपत्कालीन स्थितीत आवश्‍यक अधिकारी, शस्त्रास्त्रे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविण्याकरिता हेलिकॉप्टरची आवश्‍यकता असून हे हेलिकॉप्टर नवी मुंबई आणि ठाण्यासाठीही वापरता येईल असेही ते म्हणाले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;पोलिस आयुक्तांसाठी बंगला&lt;br /&gt;मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या अधिकाऱ्यासाठी 1873 पासून बंगला आहे; मात्र राज्याचे पोलिस महासंचालक तसेच मुंबईचे पोलिस आयुक्त या महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकरिता बंगले नाहीत. या अधिकाऱ्यांच्या पदाला असलेले महत्त्व आणि मान यांचा विचार करता त्यांच्यासाठीही मुंबईत चांगल्या ठिकाणी बंगले उभारण्याची व्यवस्था लवकरच केली जाईल, असेही गृहमंत्री पाटील या वेळी म्हणाले.&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal,23rd june)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-5144656935667602509?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/5144656935667602509/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=5144656935667602509' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/5144656935667602509'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/5144656935667602509'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/06/blog-post_8315.html' title='बदल्यांच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी लवकरच सॉफ्टवेअर'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-3988612143841877563</id><published>2009-06-29T02:46:00.000-07:00</published><updated>2009-06-29T02:47:48.196-07:00</updated><title type='text'>पोलिसांसाठी दीड लाख घरांची लॉटरी!</title><content type='html'>&lt;strong&gt;वाकोल्यात वसतिगृह, पोलिसांसाठी बांधलेल्या इमारतींचे गृहमंत्र्यांच्या हस्ते वितरण &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt; राज्य पोलिस दलातील 80 टक्के कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना येत्या तीन वर्षांत चांगल्या दर्जाच्या घरांची लॉटरी लागणार आहे. पोलिसांसाठी येत्या काळात एक लाख 46 हजार घरे उपलब्ध होण्याची आवश्‍यकता असून, त्या दृष्टीने राज्याच्या पोलिस गृहनिर्माण विभागाकडून काम सुरू झाल्याची माहिती गृहमंत्री जयंत पाटील यांनी दिली. &lt;br /&gt;पोलिस गृहनिर्माण विभागाने वाकोला येथील कोलेकल्याण येथे मुंबई पोलिस दलातील सुमारे 1500 पोलिस प्रशिक्षणार्थींना राहण्यासाठी तयार केलेले वसतिगृह तसेच 324 पोलिस कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या इमारतींचे वितरण आज गृहमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आपल्या उद्‌घाटनपर भाषणात गृहमंत्री पाटील यांनी सांगितले, की राज्य पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी चांगल्या आणि आधुनिक सुविधांनी युक्त असलेल्या घरांची बांधणी करण्यात येत असल्याचे सांगितले. राज्य पोलिस दलात एक लाख 83 हजार 681 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. या पोलिसांसाठी सध्या उपलब्ध असलेल्या घरांची संख्या लक्षात घेता 80 टक्‍क्‍यांचे लक्ष्य गाठण्यासाठी नव्याने 60 हजार 162 घरे बांधावी लागणार आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा शहरांसह राज्याच्या ग्रामीण भागात वास्तव्याला असलेल्या पोलिसांनादेखील चांगल्या दर्जाची घरे उपलब्ध व्हावीत यासाठी काही ठिकाणी "बांधा वापरा व हस्तांतरण करा' या तत्त्वावर देखील घरे बांधली जाणार आहेत. पोलिस दलासाठी राज्यात ज्या ज्या ठिकाणी जागा आहे अशा ठिकाणी उभ्या राहणाऱ्या पोलिस वसाहतींसाठी चार वाढीव चटई क्षेत्र (एफएसआय) देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मुंबई पोलिस दलातील 38 कर्मचाऱ्यांना फक्त 20 हजार घरे उपलब्ध असून, त्यातील बाराशे घरे नादुरुस्त आहेत. येत्या 20 वर्षांच्या काळात मुंबई पोलिस दलात वाढणाऱ्या पोलिसांच्या संख्याबळाबरोबरच त्यांच्यासाठी असलेल्या घरांची संख्याही वाढविली जाणार असल्याचे गृहमंत्री पाटील यांनी या वेळी सांगितले. कार्यक्रमापूर्वी गृहमंत्री जयंत पाटील यांनी स्वतः पोलिसांसाठी बांधण्यात आलेल्या घरांची पाहणी केली. तळमजला अधिक नऊ मजली इमारतींची घरे पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी, तर तळमजला अधिक चार मजल&lt;br /&gt;्याची इमारत पोलिस प्रशिक्षणार्थींसाठी बांधण्यात आली आहे. 25 एकर जागेत उभारण्यात आलेल्या या इमारतीची पाहणी करीत असताना पोलिसांच्याच लेझीम पथकाने प्रात्यक्षिके दाखविली. या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या सुमारे 1500 प्रशिक्षणार्थी पोलिसांना गृहमंत्र्यांच्या स्वागतासाठी पोलिस परेड मैदानावर उभे करण्यात आले होते. संततधार कोसळणाऱ्या पावसातही कित्येक तास हे पोलिस बसून होते. या वेळी गृहराज्यमंत्री आरिफ नसीम खान, कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार कृपाशंकर सिंग, पोलिस आयुक्त डी. शिवानंदन, प्रशासन विभागाचे सहपोलिस आयुक्त भगवंत मोरे, पोलिस गृहनिर्माण विभागाचे महाव्यवस्थापक टी. ए. भाल, गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया, कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त के. एल. प्रसाद, वाहतूक शाखेचे सहपोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal,23rd june)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/3151675561157162511-3988612143841877563?l=dnyaneshchavan.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/feeds/3988612143841877563/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=3151675561157162511&amp;postID=3988612143841877563' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/3988612143841877563'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/3151675561157162511/posts/default/3988612143841877563'/><link rel='alternate' type='text/html' href='http://dnyaneshchavan.blogspot.com/2009/06/blog-post_9353.html' title='पोलिसांसाठी दीड लाख घरांची लॉटरी!'/><author><name>dnyanesh chavan</name><uri>http://www.blogger.com/profile/01157435613495886063</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-3151675561157162511.post-7352635279105041131</id><published>2009-06-29T02:44:00.000-07:00</published><updated>2009-06-29T02:46:07.286-07:00</updated><title type='text'>प्रेयसीवर चाकूहल्ला करून प्रियकराची आत्महत्या</title><content type='html'>तरुणीची प्रकृती चिंताजनक&lt;br /&gt;&lt;br /&gt;लग्नाला नकार देणाऱ्या प्रेयसीवर चाकूचे वार करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाने नंतर स्वतःच्या पोटात चाकू भोसकून आत्महत्या केल्याचा प्रकार काल (ता. 21) रात्री उशिरा चारकोप येथे घडला. जखमी तरुणीवर भगवती रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेची चारकोप पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.&lt;br /&gt;चारकोप सेक्‍टर- 4 येथे असलेल्या विश्‍वशांती सोसायटीजवळ हा प्रकार घडला. या ठिकाणी राहणाऱ्या प्रतीक्षा यशवंत हातिम (वय 24) या तरुणीवर जवळच राहणाऱ्या भाविन गुलाबभाई हंसोरा (वय 24) याचे प्रेम होते. सहा महिन्यांपूर्वी या दोघांचे प्रेमप्रकरण त्यांच्या घरच्या मंडळींना समजले. दोघांनी लग्न करण्याचेही ठरविले होते; मात्र काही दिवसांतच भाविन व्यसनी आणि बेरोजगार असल्याने प्रतीक्षाने त्याला लग्नास नकार दिला. यानंतर ती भाविनला भेटण्यास टाळाटाळ करू लागली. प्रतीक्षा आपल्या प्रेमाला प्रतिसाद देत नसल्याने भाविन एकदा तिच्या घरी जाऊन तिच्या आईलाही भेटला. तिच्या आईनेही भाविनला तू व्यसनी असल्याचे सांगत प्रतीक्षा आणि त्याच्या लग्नास नकार दिला होता. प्रेमभंग झाल्यामुळे संतापलेला भाविन काल रात्री पुन्हा प्रतीक्षा राहत असलेल्या सेक्‍टर- 4 येथे गेला. रात्री नऊच्या सुमारास त्याने तिच्यावर चाकूचे भीषण वार केले. प्रेयसीवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर जगण्यात काहीच अर्थ नसल्याचे समजून भाविनने स्वतःच्या पोटातही चाकूने भोसकून घेतले. दोघेही काही क्षणातच इमारतीजवळ असलेल्या मोकळ्या जागेत रक्ताच्या थारोळ्यात पडले. इमारतीत राहणाऱ्या काही नागरिकांनी तातडीने रिक्षाचालक असलेल्या प्रतीक्षाच्या वडिलांना बोलावून घेतले. यानंतर या परिसरातील नागरिकांच्या मदतीने दोघांना उपचाराकरिता भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरा उपचार सुरू असतानाच भाविन मरण पावला. जखमी प्रतीक्षाची प्रकृती अद्याप चिंताजनक असून तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;--------&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;भाच्याच्या साथीने पतीचा खून&lt;/strong&gt;आरोपी महिलेला तिघांसह अटक&lt;br /&gt;भाच्याला दहा हजार रुपयांची सुपारी देऊन पतीचा काटा काढणाऱ्या महिलेसह तिघा जणांना आज गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पोलिसांनी विक्रोळीतून अटक केली. मावशीच्या सांगण्यावरून दहा हजार रुपयांसाठी भाच्याने तिच्या पतीची आपल्या दोन साथीदारांच्या साह्याने हत्या केली होती.&lt;br /&gt;विक्रोळी लिंक रोड येथे 16 मार्च रोजी रामदास शिंदे (वय 45) या व्यक्तीची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अन्सार पिरजादे यांच्या नेतृत्वाखालील पथकाद्वारे करण्यात येत होता. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी मानखुर्द परिसरात रिक्षा चालविणाऱ्या राजू थोरात (32) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत तीन महिन्यांपूर्वी दोघा साथीदारांच्या मदतीने रामदास शिंदेचा गळा आवळून खून केल्याची कबुली त्याने दिली. रामदासची पत्नी व सख्खी मावशी ताराबाई (35) हिने दहा हजार रुपयांची सुपारी देऊन हा खून करायला लावल्याचे त्याने सांगितले. 16 मार्च रोजी राजू याने त्याचे दोन मित्र राहुल सिंग आणि आरिफ रिक्षावाला यांना सोबत घेऊन रामदास शिंदेला विक्रोळी लिंक रोड येथे नेले. रिक्षाच्या मागील सीटवर बसलेल्या रामदासच्या तोंडात कापडाचा बोळा टाकून नायलॉनच्या दोरीने त्याचा गळा आवळून राहुलने त्याचा खून केला. रामदासच्या खुनानंतर मावशीकडून मिळालेल्या दहा हजार रुपयांतील पाचशे रुपये आरिफ रिक्षावालाला; तर अडीच हजार रुपये राहुलला राजूने दिले होते. उरलेली रक्कम राजूने स्वतःकडे ठेवली होती. राजूच्या माहितीवरून पोलिसांनी आज राहुल आणि त्याची मावशी ताराबाई या दोघांना अटक केली आहे. आरिफ रिक्षावाला अद्याप फरारी आहे. राजूने यापूर्वीही चेंबूरमध्ये दहा हजार रुपयांची सुपारी घेऊन एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला होता, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;(sakaal,22 june)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent
